१४ मार्च २०२४

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

▪️371 :-  महाराष्ट्र
👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.

▪️371 :- गुजरात
👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

▪️371(A) :- नागालँड
   13 (घटनादुरुस्ती ) 1962
👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.

▪️371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(F) :-  सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.

▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)

👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.

▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

▪️371(G) :- मिझोरमसाठी
👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)

▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)

▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट).

आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे आणि ग्रामप्रशासन

🌊आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे🌊

▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

______________________________________

              ❇️ ग्रामप्रशासन ❇️

· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959

· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र

· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

🔰 बलवंतराय मेहता समिती

· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.

· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.

· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

🔰· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
तात्या टोपे
मंगल पांडे✅✅✅
नानासाहेब पेशवे
बहादुरशहा जफर

2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तरांखंड
उत्तर प्रदेश
पंजाब
बिहार✅✅✅

3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
पाचवा
सहावा✅✅✅
सातवा
आठवा

4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?
5+3+3+4✅✅✅
5+10+12
5+8+4
5+4+3+2

5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?
नादौन पोलीस ठाणे✅✅✅
नानखारी पोलीस ठाणे
रामपूर पोलीस ठाणे
नेरवा पोलीस ठाणे

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

A. 1 ते 14 वयोगट

B. 6 ते 14 वयोगट✍️

C. 1 ते 18 वयोगट

D. 5 ते 14 वयोगट.

________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

A. महात्मा गांधी

B. हर्बर्ट स्पेन्सर

C. थॉमस वुड✍️

D. जागतिक आरोग्य संघटना.

________________

3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

A. 1 नोव्हेंबर, 2011

B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

C. 1 जानेवारी, 2016

D. 26 फेब्रुवारी, 2017.

__________________

4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

A. महात्मा गांधी

B. डॉ. राजेंद्र प्रसाद

C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

D. बलवंतराय मेहता.

________________

5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

A. माझी कन्या भाग्यश्री योजना

B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना

C. मनोधैर्य योजना ✍️

D. जीवनोन्नती योजना.

________________

6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

A. स्वाधार योजना

B. राज्य गृह योजना

C. मातृत्व सहयोग योजना

D. निर्वाह अनुदान योजना.✍️

________________

7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

A. पश्चिम बंगाल

B. बिहार

C. उत्तर प्रदेश

D. मध्य प्रदेश.✍️

________________

8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते.

C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.

________________

9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे?

A. सहयोगातून शिक्षण

B. सेवेतून उत्कृष्टता

C. कल्याणातून शिक्षण

D. सेवेतून शिक्षण.✍️

________________

10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?
(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.

पर्यायी उत्तरे :

A. फक्त (a)

B. (a) आणि (c)

C. (a), (b) आणि (c)

D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

________________

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

A. 1 ते 14 वयोगट

B. 6 ते 14 वयोगट✍️

C. 1 ते 18 वयोगट

D. 5 ते 14 वयोगट.

____________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

A. महात्मा गांधी

B. हर्बर्ट स्पेन्सर

C. थॉमस वुड✍️

D. जागतिक आरोग्य संघटना.

____________________

3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

A. 1 नोव्हेंबर, 2011

B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

C. 1 जानेवारी, 2016

D. 26 फेब्रुवारी, 2017.

______________________

4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

A. महात्मा गांधी

B. डॉ. राजेंद्र प्रसाद

C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

D. बलवंतराय मेहता.

____________________

5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

A. माझी कन्या भाग्यश्री योजना

B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना

C. मनोधैर्य योजना ✍️

D. जीवनोन्नती योजना.

____________________

6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

A. स्वाधार योजना

B. राज्य गृह योजना

C. मातृत्व सहयोग योजना

D. निर्वाह अनुदान योजना.✍️

____________________

7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

A. पश्चिम बंगाल

B. बिहार

C. उत्तर प्रदेश

D. मध्य प्रदेश.✍️

____________________

8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते.

C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.

____________________

9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे?

A. सहयोगातून शिक्षण

B. सेवेतून उत्कृष्टता

C. कल्याणातून शिक्षण

D. सेवेतून शिक्षण.✍️

____________________

10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?
(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.

पर्यायी उत्तरे :

A. फक्त (a)

B. (a) आणि (c)

C. (a), (b) आणि (c)

D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

____________________

Q1)______ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.
(A) केरळ◆
(B) गोवा
(C) हैदराबाद
(D) कर्नाटक

Q2) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
(A) सचिन अवस्थी★
(B) नारायण मूर्ती
(C) लेडी गागा
(D) बियॉन्स

Q3) कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी _च्यावतीने “कोविडपश्चातची बोगी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
(A) भारतीय रेल्वे★
(B) रिलायन्स
(C) अदानी
(D) यापैकी नाही

Q4) ___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.
(A) 14 जुलै
(B) 15 जुलै★
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

Q5) _ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.
(A) ‘रिइमेजीन’ मोहीम★
(B) ‘कौशल्य भारत’ मोहीम
(C) ‘रोको टोको’ मोहीम
(D) पौधे लगाओ पर्यावरण बचाओ

Q6) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’★
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

Q7) या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत◆
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा◆

Q9) कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा◆
(D) सुशील चंद्र

Q10) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज◆
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
========================

1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री

2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942

3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी

6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री

7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942

8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती

9) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक

10)खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P8 - 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी

चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे

 चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे. 


🔰 पण 1969 ते 1972 दरम्यान 12 व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ? 


🔰 चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे आज आपण जाणून घेणार आहोत (सर्व अमेरिकेचे रहिवासी)


👨‍🚀 1) निल आर्मस्ट्राँग : अपोलो 11

👨‍🚀 2) बझ अल्ड्रिन : अपोलो 11

👨‍🚀 3) पेटे कॉनराड : अपोलो 12

👨‍🚀 4) एलन बीन : अपोलो 12

👨‍🚀 5) एलन शेपर्ड : अपोलो 14

👨‍🚀 6) एडगर मिशेल : अपोलो 14

👨‍🚀 7) डेविड स्कॉट : अपोलो 15

👨‍🚀 8) जेम्स इरविन : अपोलो 15

👨‍🚀 9) जॉन यंग : अपोलो 16

👨‍🚀 10) चार्ल्स ड्यूक : अपोलो 16

👨‍🚀 11) यूजीन सेरनन : अपोलो 17

👨‍🚀 12) हैरिसन श्मिट : अपोलो 17

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.


राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५2 खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.

आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.


घटनाक्रम


१९७५


१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.


२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.


२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.


२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.


३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.


१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.


५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.


२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.


२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.


५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.


१९७६


२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.


२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.


३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.


१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.


१९७७


१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.


२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.


२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्याअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.


२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.


२२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.

ससदेविषयी महत्त्वाची माहीती

· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.


· संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.


· नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.


· राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.


· घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.


· संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.


· जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.


· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.


· करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.


· सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.


· वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.


· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.


· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.


· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.


· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.


· राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.


· लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.


· लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.


· आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.


· राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.


· राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.


· लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

असहकार चळवळ

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

चालू घडामोडी :- 13 मार्च 2024

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

◆ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे.

◆ दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी "No smoking day" साजरा करण्यात येतो.

◆ गोरासम कोरा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो.

◆ महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे.

◆ हिमाचल प्रदेश राज्यात स्पायडर (कोळी) च्या नविन प्रजातीचा शोध लागला आहे.

◆ रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा मुशीर खान हा सर्वात युवा मुंबईकर ठरला आहे.

◆ ‘नायब सिंग सैनी’ हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.

◆ जपानी वास्तुविशारद रिकेन यामामोटो यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 मिळाला आहे.

◆ स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) या जागतिक संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'दिल्ली ग्रामोदय अभियान' प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे ‘कोचरब आश्रमा’चे उद्घाटन केले.

◆ 12 मार्च 2024 रोजी 'स्वामी रामकृष्ण परमहंस' यांची जयंती साजरी करण्यात आली.

◆ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनितपूरमध्ये 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले.

◆ 'ॲनाबेल सदरलँड' आणि 'यशस्वी जैस्वाल' यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब पटकावला आहे.

◆ भारतीय लेखक अमिताव घोष यांना हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकल्याबद्दल नेदरलँड्सच्या प्रीमियम इरास्मियनम फाउंडेशनने 'इरास्मस पुरस्कार' 2024 ने सन्मानित केले आहे.

◆ जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिले 'सरकारी होमिओपॅथिक कॉलेज' स्थापन केले जाणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१३ मार्च २०२४

मंत्रिमंडळ निर्णय

✅ मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.

✅ पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये.

✅ अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.

✅ केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता.

✅ श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार.

✅ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प.

✅ भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज.

✅ राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ.

✅ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार.

✅ मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार.

✅ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार.

✅ शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.

✅ मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

✅ आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

✅ कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

✅ शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता.

✅ पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार.

✅ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता.

✅ म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन.

✅ आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ.

✅ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार.

✅ मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता.

✅ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.

✅ भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार.

✅ महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन.

✅ जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता.

✅ दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

राज्यसेवा प्रश्नसंच

1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?


 97,000

 9,700

 10,000

 21,000

उत्तर : 97,000


2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.


 5 km/s

 18 km/s

 18 m/s

 5 m/s

उत्तर : 5 m/s


3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?


 यकृत ग्रंथी

 लाळोत्पादक ग्रंथी

 स्वादुपिंड

 जठर

उत्तर : यकृत ग्रंथी


4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?


 A

 B

 D

 C

उत्तर : D


5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.


 42 ओहम

 576 ओहम

 5760 ओहम

 5.76 ओहम

उत्तर : 576 ओहम


6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?


 A

 B

 C

 D

उत्तर : A


7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?


 मुकनायक

 जनता

 समता

 संदेश

उत्तर : संदेश


8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?


 9800 J

 980 J

 98 J

 9.8 J  

उत्तर : 980 J


9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?


 वि.दा. सावरकर

 अनंत कान्हेरे

 विनायक दामोदर चाफेकर

 गणेश दामोदर चाफेकर

उत्तर : अनंत कान्हेरे


10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?


 गांधीजींना अटक

 काँग्रेसचा विरोध

 चौरी-चौरा घटना

 पहिले महायुद्ध

उत्तर : चौरी-चौरा घटना


11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?


 अनंत कान्हेरे

 खुदिराम बोस

 मदनलाल धिंग्रा

 दामोदर चाफेकर

उत्तर : मदनलाल धिंग्रा


12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?


 135 व 50

 135 व 60

 145 व 50

 145 व 60

उत्तर : 145 व 60


13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?


 अप्पासाहेब परांजपे

 तात्यासाहेब केळकर

 भास्करराव जाधव

 धोंडो केशव कर्वे

उत्तर : धोंडो केशव कर्वे


14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?


 राजा राममोहन रॉय

 केशव चंद्र सेन

 देवेंद्रनाथ टागोर

 ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?


 उदारमतवादी पक्ष

 स्वराज्य पक्ष

 काँग्रेस पक्ष

 मुस्लिम लीग

उत्तर : स्वराज्य पक्ष


16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?


 स्वामी दयानंद

 स्वामी विवेकानंद

 अॅनी बेझंट

 केशवचंद्र सेन

उत्तर : अॅनी बेझंट


17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?


 इस्लामाबाद

 ढाका

 अलाहाबाद

 अलिगड

उत्तर : ढाका


18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?


 1895

 1896

 1897

 1898

उत्तर : 1897


19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?


 डॉ. बी.आर. आंबेडकर

 वि.रा. शिंदे

 महात्मा जोतिबा फुले

 भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?


 1915

 1916

 1917

 1918

उत्तर : 1916



1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ 
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर 

   2) एस. डी. आर. 

   3) पेट्रो डॉलर   

   4) जी. डी. आर.


उत्तर :- 2✔️✔️


२) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब  

  2) ब व क 

   3) अ व क    

4) वरीलपैकी सर्व


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?


   1) नाबार्ड   

 

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


   3) स्टेट बँक ऑफ इंडिया


    4) वरील सर्व


उत्तर :- 1✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?



   1) कच्च्या मालाचा अभाव   

   2) अपु-या पायाभुत सुविधा

   3) आधुनिकीकरण   

   4) कामगारांची अनुपलब्धता


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे. 

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.  

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?


   1) अ फक्त  

  2) अ आणि ब फक्त 

   3) अ, ब आणि क  

  4) अ, ब आणि ड



उत्तर :- 3✔️✔️

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...