१९ ऑक्टोबर २०२३

चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2023

◆ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती तर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णूदास भावे गौरव पदक प्रशांत दामले यांना जाहीर झाले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात 500 ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

◆ व्हिएतनाम देशातील हो ची मिन्ह या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ इस्रो चे 2035 सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे.

◆ 2040 वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिस्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे.

◆ समिलिंगी विवाहाला मान्यता देणारा इस्टोनिया जगातील एकूण 35वा देश ठरला आहे.

◆ भारतात प्रथमच गोवा येथे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे.

◆ तिसरी जागतिक सागरी परिषद 2023 मुंबई येथे होत आहे.

◆ मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन 2047 चे अनावरण करण्यात आले.

◆ नवी दिल्ली येथे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण दोपद्री मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ महारष्ट्र राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे.

◆ मुंबई पोर्ट ट्रस्ट ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा पुणे आणि सोलापूर जिल्यात गवताळ सफारी पर्यटन सुरु करण्यात येत आहे.

◆ इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना बंगळूरू विदयापीठाणे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.

◆ सईद मुस्ताक अली चसक क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाने टी-20 क्रिकेट मध्ये सर्वोच्च 275 धावसंख्येचा विक्रम केला आहे.

◆ आरबीआय च्या आकडेवारी नुसार भारतात 120 कोटी लोक इंटरनेट वापरकर्ते आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने


👉🏻 2018 ( 91 वे ) 

👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात ) 

👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख 



👉🏻 2019 ( 92 वे )

👉🏻 स्थळ - यवतमाळ 

👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे 



👉🏻2020 ( 93 वे )

👉🏻स्थळ - उस्मानाबाद 

👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो



👉🏻 2021 ( 94 वे ) 

👉🏻 स्थळ - नाशीक

👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर



👉 2022 ( 95 वे )

👉 स्थळ -  लातूर  

👉 अध्यक्ष - भारत सासणे  



👉 2023 ( 96 वे )

👉 स्थळ - वर्धा 

👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2023

Q.1) 2023 चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रशांत दामले

 

Q.2) यंदाचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ डॉ. गणेश देवी आणि जिग्नेश मेवाणी

 

Q.3) मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ न्या. सिद्धार्थ मृदुल

 

Q.4) जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 च्या आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

✅ जर्मनी

 

Q.5) अलीकडेच फिनलँड देशाचे माजी राष्ट्रपती मार्टी असतीसारी यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? 

✅ 2008

 

Q.6) न्यूझीलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 

✅ ख्रिस्तोफर लक्सन

  

Q.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने निलगिरी ताहर हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे?

✅ तमिळनाडू

 

Q.8)  देशाच्या लोकांनी अलीकडेच स्वदेशी लोकांना घटनात्मक मान्यता देण्यासाठी सार्वमत नाकारले आहे?

✅ ऑस्ट्रेलिया

 

Q.9) सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्य खंडपीठाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे, तर कोणाच्या अध्यक्षतेखाली हे पाच सदस्य खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे?

✅ डी वाय चंद्रचूड

 

Q.10) कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? 

✅ झारखंड

नगरपरिषद भरती २०२३ प्रश्नसंच

भारतीय राज्यघटना 

Test १ 

Test २

Test ३

Test ४

Test ५

Test ६

Test ७

Test ८

Test ९

Test १०


Test No  1  click here   Password 100

Test No  2  click here   Password 111


Test No  3  click here   Password 1000

Test No  4  click here   Password 1001


Test No  5  click here   Password 111

Test No  6  click here   Password 222


Test No  7  click here   Password 111

Test No  8  click here   Password 123


Test No  9  click here   Password 1111

Test No  10  click here   Password 1234


Test No  11  click here   Password 100

Test No  12  click here   Password 101


Test No  13  click here   Password 123

Test No  14  click here   Password 1234


Test No  15  click here   Password 111

Test No  16  click here   Password 222


Test No  17  click here   Password 2000

Test No  18  click here   Password 1000

Imp point


1. जीवनसत्त्व– अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


2. जीवनसत्त्व– ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


3. जीवनसत्त्व– ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


4. जीवनसत्त्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


5. जीवनसत्त्व– ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


6. जीवनसत्त्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


7. जीवनसत्त्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


8. जीवनसत्त्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


9. जीवनसत्त्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


10. जीवनसत्व – के  


शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी.


प्रश्न मंजुषा



♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर


पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने

या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर


सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

साडी


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 अरबी समुद्र


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

ठोसेघर धबधबा


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

औरंगाबाद


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

पुणे


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 भूकंप


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 नाशिक


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

नांदेड


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

 गडचिरोली


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

 रत्नागिरी.

अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान व जिल्हे ..............



🔰 अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा

🔰 अधारी अभयारण्य : चंद्रपूर

🔰 अनेर डॅम अभयारण्य : धुळे

🔰 भामरागड अभयारण्य : गडचिरोली

🔰 भीमाशंकर अभयारण्य : पुणे-ठाणे

🔰 बोर अभयारण्य : वर्धा-नागपूर

🔰 चपराळा अभयारण्य : गडचिरोली

🔰 दऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य : अहमदनगर

🔰 जञानगंगा अभयारण्य : बुलढाणा

🔰 गगामल राष्ट्रीय उद्यान : अमरावती

🔰 जायकवाडी पक्षी अभयारण्य : औ'बाद-नगर

🔰 कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : अ'नगर

🔰 कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य : अकोला

🔰 कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य : रायगड

🔰 काटेपूर्णा अभयारण्य : अकोला

🔰 कोयना अभयारण्य : सातारा

🔰 लोणार अभयारण्य : बुलढाणा

🔰 मालवण सागरी अभयारण्य : सिंधुदुर्ग

🔰 मयुरेश्वर सुपे अभयारण्य : पुणे

🔰 मळघाट अभयारण्य : अमरावती

🔰 नायगाव मयूर अभयारण्य : बीड

🔰 नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : नाशिक

🔰 नरनाळा अभयारण्य : अकोला

🔰 नवेगाव राष्ट्रीय उद्यान : गोंदिया .


🔰 नागझिरा अभयारण्य : भंडारा-गोंदिया

🔰 पनगंगा अभयारण्य : यवतमाळ-नांदेड

🔰 पच राष्ट्रीय उद्यान : नागपूर

🔰 फणसाड अभयारण्य : रायगड 

🔰 राधानगरी अभयारण्य : कोल्हापूर

🔰 सागरेश्वर अभयारण्य : सांगली 

🔰 सजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबई( ठाणे)

🔰 ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर

🔰 तानसा अभयारण्य : ठाणे 

🔰 टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ 

🔰 तगारेश्वर अभयारण्य : ठाणे 

🔰 वान अभयारण्य : अमरावती 

🔰 यावल अभयारण्य : जळगाव 

🔰 ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 मानसिंगदेव अभयारण्य : नागपूर 

🔰 नवीन नागझिरा अभयारण्य : गोंदिया-भंडारा 

🔰 नवेगाव अभयारण्य : गोंदिया 

🔰 नवीन बोर अभयारण्य : नागपूर 



🔰 नवीन माळढोक पक्षी अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक

🔰 उमरेड करांडला अभयारण्य :  नागपूर-भंडारा 

🔰 कोलामार्का संवर्धन राखीव : गडचिरोली

🔰 ताम्हिनी अभयारण्य : पुणे-रायगड 

🔰 कोका अभयारण्य : भंडारा

🔰 मक्ताई भवानी अभयारण्य : जळगाव 

🔰 नयू बोर विस्तारित अभयारण्य : वर्धा 

🔰 मामडापूर संवर्धन राखीव : नाशिक

🔰 पराणहिता अभयारण्य : गडचिरोली 

🔰 सधागड अभयारण्य : रायगड-पुणे 

🔰 ईसापूर अभयारण्य : यवतमाळ-हिंगोली .

अग्रणी बँक योजना


14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

११ ऑक्टोबर २०२३

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही




२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०



३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते



४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही


५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही



६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही



७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय



८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं



९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही


१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६



 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅



१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक



१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१



१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१



१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही



१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती



१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅



१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅



२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९


1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

 97,000
 9,700
 10,000
 21,000
उत्तर : 97,000

2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.

 5 km/s
 18 km/s
 18 m/s
 5 m/s
उत्तर : 5 m/s

3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

 यकृत ग्रंथी
 लाळोत्पादक ग्रंथी
 स्वादुपिंड
 जठर
उत्तर : यकृत ग्रंथी

4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

 A
 B
 D
 C
उत्तर : D

5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.

 42 ओहम
 576 ओहम
 5760 ओहम
 5.76 ओहम
उत्तर : 576 ओहम

6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

 A
 B
 C
 D
उत्तर : A

7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

 मुकनायक
 जनता
 समता
 संदेश
उत्तर : संदेश

8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

 9800 J
 980 J
 98 J
 9.8 J
उत्तर : 980 J

9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

 वि.दा. सावरकर
 अनंत कान्हेरे
 विनायक दामोदर चाफेकर
 गणेश दामोदर चाफेकर
उत्तर : अनंत कान्हेरे

10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

 गांधीजींना अटक
 काँग्रेसचा विरोध
 चौरी-चौरा घटना
 पहिले महायुद्ध
उत्तर : चौरी-चौरा घटना

11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?

 अनंत कान्हेरे
 खुदिराम बोस
 मदनलाल धिंग्रा
 दामोदर चाफेकर
उत्तर : मदनलाल धिंग्रा

12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?

 135 व 50
 135 व 60
 145 व 50
 145 व 60
उत्तर : 145 व 60

13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

 अप्पासाहेब परांजपे
 तात्यासाहेब केळकर
 भास्करराव जाधव
 धोंडो केशव कर्वे
उत्तर : धोंडो केशव कर्वे

14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

 राजा राममोहन रॉय
 केशव चंद्र सेन
 देवेंद्रनाथ टागोर
 ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

 उदारमतवादी पक्ष
 स्वराज्य पक्ष
 काँग्रेस पक्ष
 मुस्लिम लीग
उत्तर : स्वराज्य पक्ष

16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

 स्वामी दयानंद
 स्वामी विवेकानंद
 अॅनी बेझंट
 केशवचंद्र सेन
उत्तर : अॅनी बेझंट

17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

 इस्लामाबाद
 ढाका
 अलाहाबाद
 अलिगड
उत्तर : ढाका

18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

 1895
 1896
 1897
 1898
उत्तर : 1897

19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 डॉ. बी.आर. आंबेडकर
 वि.रा. शिंदे
 महात्मा जोतिबा फुले
 भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

 1915
 1916
 1917
 1918
उत्तर : 1916

वि.दा. सावरकर विषयी माहिती

▪️वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.

▪️प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी

▪️विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.

▪️1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

▪️1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

▪️‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

▪️वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

▪️सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

▪️1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

▪️अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

▪️न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

▪️1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

▪️वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 

पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1


प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:

अ) महानदी           ब) गोदावरी 

क) कृष्णा              ड) नर्मदा 


1) अ,ब,क,ड       2) ब,अ,ड,क

3) ब,क,ड,अ💐💐       4) क,ब,ड,अ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?

1) दामोदर

2)ब्रम्हपत्रा

3) गंगा💐💐

4) पदमा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.

       *नदी*                      *धरण*

 अ) अरुणावती         1) पूरमेपाडा 

 ब) बोरी                  2) बोरकुंड 

 क) कान                 3) करवंद 

 ड) कनोली             4) मलनगांव


1) 3,1,2,4

2) 3,1,4,2💐💐

3) 1,3,2,4

4) 4,2,1,3


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

1) वृंदावन         

2) राजमुंद्रि 

3) सुंदरबन 💐💐

4) मच्छ्लिपट्टन


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

1) मध्य दिल्ली 

2) माहे💐💐

3) लक्षद्वीप 

4) यानम


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.

1) सात 💐💐

2) आठ

3) सहा

4) नऊ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी  किती आहे?

1) 3214 कि.मी 💐💐

2) 3014 कि.मी

3) 2933 कि.मी

4) 3312 कि.मी


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.

1) अरवली 💐💐

2) सह्याद्री

3) हिमालय

4) निलगिरि


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?

1) वाऱ्याचे  खणन कार्य💐💐

2) वारयाच्य भरण कार्य

3) नदिचे खणण कार्य

4)नदीचे खणण कार्य


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

1) तपांबर 💐💐

2) तपस्तब्धी 

3) दलांबर 

4) स्तितांबर


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.

1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे

2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐

3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे

4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

1) काळी कपसाची मृदा

2) तांबडी मृदा

3) गाळाची मृदा💐💐

4) जांभी मृदा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

1) आंध्रप्रदेश 

2) महाराष्ट्र 💐💐

3) बिहार

4) उत्तर प्रदेश


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख  राज्य आहे?

1) झारखंड 💐💐

2) मध्य प्रदेश 

3) छत्तीसगढ़ 

4) गुजरात


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 15) ही  भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.

1) भिल्ल

2) संथल

3) अंदमानी 💐💐

4) नागा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?

1) भुवनेश्वर 

2) हजिपुर

3) गुहाटी 

4) गोरखपुर💐💐


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.          

  *स्थलांतरीत शेती*                *देश* 

अ) रोका                  1)मलेशिया

ब) लदांग                    2) ब्राझिल

क) चेना                     3) झैरे

ड) मसोले                  4) श्रीलंका


1) 2,1,4,3💐💐

2) 1,2,3,4

3) 3,2,1,4

4) 4,3,2,1


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?

1) हिस्सर 💐💐

2) पुणे

3) रहुरी

4) दपोली


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.

1) लोकसंख्या

2) साधनसंपत्ती 

3) जागतिक उबदारपणा 💐💐

4) प्रदूषण


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?

1) 82° 30' पश्चिम 

2) 28° 30' पुर्व

3) 82°30' पुर्व💐💐

4) 28°30'पश्चिम

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स


🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.


🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.


🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.


🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.


🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.


🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.


🔶सजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.


🔶मळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.


🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.


🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.


🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.


🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.


🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.


🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता


🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.


🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.


🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.


🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.


🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.


🔶पणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.


🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.


🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).


🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).


🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.


🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.


🔶बलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.

महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग


१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश


२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा


३. महाराष्ट्राचे पठार


४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली


🅾️पश्चिम वाहिनी नद्या


१. तापी-पूर्णा नदी प्रणाली


२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या


१. प्राणहिता नदी प्रणाली


२. गोदावरी नदी प्रणाली


३. कृष्णा नदी प्रणाली


४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान


महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक


१. भौगोलिक स्थान


२. अक्षवृत्तीय विस्तार


३. मोसमी वारे


४. सागरी सान्निध्य


५. प्राकृतिक रचना


✳️मदा


१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)


२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)


३. खोल काळी मृदा


४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा


५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा


६. पिवळसर तपकिरी मृदा


७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा


८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती


महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:


१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती


३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


४. आर्द्र-पानझडी वनस्पती


५. शुष्क पानझडी वनस्पती


६. रूक्ष काटेरी वनस्पती


७. खाजण वनस्पती

२४ सप्टेंबर २०२३

सामान्य ज्ञान


1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात.

Ans:- संप्लवन


2. निसर्गात ………… इतकी मुलद्रव्ये आढळतात.

Ans:- 92


3. ……… या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, अॅनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला.

Ans:- सर जे.जे. थॉमसन


4. अणुशक्तिचे जनक ……….. यांना म्हटले जाते.

Ans:- रुदरफोर्ड


5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे……..

Ans:- अणुअंक


6. अणुमधील ‘न्यूट्रॉन’ या कणांचा शोध ……… यांनी लावला.

Ans:- जॉन चॅडविक


7. ………… यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचविली.

Ans:- सर जे.जे. थॉमसन


8. प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला……… असे म्हणतात.

Ans:- अणु वस्तुमानांक


9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादींचे फिरणे ….. गतीची उदाहरणे आहेत.

Ans:- परिवलन


10. लंबकाच्या घडयाळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना…… म्हणतात.

Ans:- कंपनगती


11. अग्नीबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या …………. नियमावर आधारित आहे.

Ans:- तिसऱ्या


12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौतिक राशी …….. आहेत.

Ans:- सदिश


13. गुरूत्व त्वरणचे सर्वात जास्त मुल्य ध्रुवावर असते तर सर्वात कमी मुल्य …….. असते.

Ans:- विषुववृत्तावर


14. गुरूत्व त्वरणाचे सरासरी मुल्य ………….. मापले जाते.

Ans:- 9.8


15. गतिमान पदार्थाच्या गती ला विरोध करणाऱ्या बलास ………… म्हणतात.

Ans:- घर्षण बल


16. आपली मुळ अवस्था कायम ठेवण्याच्या वस्तुच्या प्रवृत्तीला…..असे म्हणतात.

Ans:- जडत्व


17. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारास ….. म्हणतात.

Ans:- संवेग


18. एक अश्वशक्ती (Hourse Power) म्हणजे …….

Ans:- 746 वॅट


19. ध्वनीचा वायू, द्रव, व स्थायू या माध्यमापैकी …… या माध्यमात सर्वाधिक वेग असतो.

Ans:- स्थायू


20. नॅचरल गॅस मध्ये मुख्यतः ……….. वायु असाते.

Ans:- मिथेन


21. शृंखला अभिक्रियेचे निंयत्रण करण्यासाठी बोरॉन स्टील किंवा ……….. कांड्यांचा वापर केला जातो.

Ans:- कॅडमिअम


22. ………… यांस ‘रसायनाचा राजा’ असे म्हटले जाते.

Ans:- सल्फ्यूरिक अॅसिड


23. …………. या वायूला ‘हसविणारा वायु’

Ans:- नायट्रस ऑक्साईड (N2O)


24. ………… किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो.

Ans:- गॅमा


25. ……….. या वायुचा सडक्या अंडयासारखा वास असतो.

Ans:- हायड्रोजन सल्फाईट


26. ………… या वायुला ठसका आणणारा वास असतो.

Ans:- सल्फर डायऑक्साईड


27. पारा आणि गॅलिअम हे द्रवरूप धातू असून….. हा एकमेव द्रवरूप अधातू आहे.

Ans:- ब्रोमीन


28. अधातुंना चकाकी नसते तसेच ते विद्युत दुर्वाहक असतात. परंतु चकाकी असणारा व विद्युत वाहकही असणारा एकमेव अधातू…..

Ans:-ग्रॅफाईट


29. सोडियम – बाय – कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा होय तर सोडीयम कार्बोनेट म्हणजेच ……. .. होय.

Ans:- धुण्याचा सोडा


30. बंदुकीच्या दारुत ……… या अधातूचा वापर होतो.

Ans:- सल्फर


31. गोबरगॅस सयंत्रातून ………. हा वायू मिळतो.

Ans:- मिथेन


32. स्थायुरूप कार्बनडायऑक्साईडला ……….. असे म्हणतात.

Ans:- शुष्क / कोरडा बर्फ


33. सर्व साधारण परिस्थितीत ………………. हा द्रव्यस्थितीत असणारा धातू आहे.

Ans:- पारा


34. ………… चा अपवाद सोडता सर्व अणुंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात.

Ans:- हायड्रोजन


35. ………….व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात.

Ans:- अणुवस्तूमान


36. बलाचे एम.के.एस. मधील एकक……. आहे.

Ans:- न्यूटन


37. कार्याचे एम.के.एस. मधील एकक………. आहे.

Ans:- ज्युल


38. वारंवारतेचे एकक ……… हे आहे.

Ans:- हर्टझ


39. ………….. सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते.

Ans:- ४ अंश


40. अल्बर्ट आइनस्टाइन या ………….. देशाच्या शास्त्रज्ञाने १९०५ साली अणुयुगाचा पाया रचला.

Ans:- जर्मन


41. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ………. तंत्रामुळे शक्य झाले.

Ans:- क्लोनिंग


42. अवकाशात मानव जिंवत राहू शकतो हे ……….. यांच्या यशस्वी अवकाश यात्रेनी सिद्ध केली.

Ans:- युरी गागारिन


43. सतिश धवन अवकाश संशोधन केंद्र ……… या ठिकाणी आहे.

Ans:- श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)


44. ……….. साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला.

Ans:- १९६९


45. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे …………. उशीरा होतो.

Ans:- ५० मिनिटे


46. हॅले चा धूमकेतू ……….. वर्षांनी एकदा दिसतो.

Ans:- 66


47. भारताचा पहिला उपग्रह ………. हा १९ एप्रिल १९७५ रोजी आवकाशात सोडण्यात आला.

Ans:- आर्यभटट्


48. महाराष्ट्रात ……….. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे.

Ans:- तारापूर


49. शुद्ध सोने ………….. कॅरेटचे असते.

Ans:- २४


50. आधुनिक आवर्तसारणी ……… ह्यावर आधारीत आहे.

Ans:- मुलद्रव्यांचे अणुअंक


51. विभवंतराचे एस. आय. एकक ……. हे आहे

Ans:- व्होल्ट


52. मानवी रक्ताचे एकूण ………. गट पडतात.

Ans:- ४


53. विद्युत उर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ……….. यांनी शोधून काढला.

Ans:- ओरस्टेड


54. ……….. पासून मिळणारी ऊर्जा प्रदुषणरहित असते.

Ans:- सौरघट


55. सर्व इंधनात ………. चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक असते.

Ans:- हायड्रोजन


56. स्पॉट हे ………… ऊर्जा स्त्रोत आहे.

Ans:- भूगर्भ औष्मिक


57. द्राक्षामधील आर्द्रता शोषणासाठी ………… वापरतात.

Ans:- सौर शुष्कक


58. एल.पी.जी. मध्ये ………. हे घटक असतात.

Ans:- ब्युटेन व आयसोब्युटेन


59. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ………. हे आहे.

Ans:- डेसीबल


60. ध्वनीचे प्रसारण …………. मधून होत नाही.

Ans:- निर्वात प्रदेश


61. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण ………….. तरंगामार्फत होते.

Ans:- अनु


62. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती …………. यामुळे सुरक्षित राहतात.

Ans:- पाण्याचे असंगत आचरण


63. रडार या यंत्रात चा ………. वापर केलेला असतो.

Ans:- रेडीओ लहरी


64. …………. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

Ans:- पाणी


65. क्ष-किरण म्हणजे ………….. आहेत.

Ans:- विद्युत चुंबकीय लहरी


66. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते. या अभिक्रियेस ………. म्हणतात.

Ans:- केंद्रकीय विखंडीकरण


67. केंद्रकीय विखंडन किंवा संमिलनात ………. या मुळे ऊर्जा निर्माण होते.

Ans:- वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर


68. क्ष-किरणांचा शोध ………… या शास्त्रज्ञाने लावला.

Ans:- रॉन्टजेन


69. किपचे उपकरण ………… तयार करण्यासाठी वापरतात.

Ans:- हायड्रोजन सल्फाईड


70. अग्निशामक साधनामध्ये ………….. या वायुचा वापर केलेला असतो.

Ans:- कार्बन डायऑक्साईड


71. ………… हा कॅल्शिअम कार्बोनेटचा प्रकार आहे.

Ans:- संगमरवर


72. …………… पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवितात.

Ans:- जिप्सम


73. फेरस सल्फेटला …………. असे म्हणतात.

Ans:- ग्रीन व्हिट्रीऑल


74. तुरटीचा वापर ……….. साठी करतात.

Ans:- रक्त प्रवाह थांबविणे


75. अवयव ……… पासून बनतात.

Ans:- उती


76. प्रथिने ही ………. ची बहुवारिके आहेत.

Ans:- अमिनो आम्ले


77. …………….. या मुलद्रव्याशिवाय इतर सर्व मुलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात.

Ans:- हायड्रोजन


78. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी …………… आम्ल वापरतात.

Ans:- हायड्रोक्लोरीक


79. प्राचीन खगोल अभ्यासकांनी ………… नक्षत्रांची कल्पना केली आहे.

Ans:- २७


80. आधुनिक जैव तंत्रज्ञान ……… च्या पातळीवर कार्य करते.

Ans:- रेणु


81. शून्य या अंकाचा शोध …………. या भारतीय शास्त्रज्ञाने लावला.

Ans:- वराहमिहीर


82. पृथ्वी, त्रिशुल, व अग्री या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे श्रेय ………… यांच्याकडे जाते.

Ans:- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


83. बल्बच्या दिव्यात ……….. ची तार असते.

Ans:- टंगस्टन


84. ………….. हा सर्वात हलका वायू आहे.

Ans:- हायड्रोजन


85. पाण्याचा द्रवणांक (गोठणाक) शुन्य अंश से. असतो. तर उत्कलनांक ……… असते.

Ans:- १०० अंश से.


86. पाऱ्याचा द्रवणांक वजा एकोणचाळीस अंश सेल्सीअस असतो तर उत्कलनांक ……

Ans:- ३५७ अंश से.


87. उकळत्या पाण्याचे तापमान ……. असते.

Ans:- १०० अंश से.


88. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………. हे उपकरण वापरतात.

Ans:- सिस्मोग्राफ


89. केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास …… म्हणतात.

Ans:- सुजवटी


90. ऊर्जा, प्रथिने तसेच इतर पोषणतत्व यांच्या सतत अभावामुळे…. हा रोग होतो.

Ans:- सुकटी


91. लोहाच्या अभावामुळे ……….. हा रोग होतो.

Ans:- पंडूरोग/रक्तक्षय (अॅनेमिया)


92. आयोडिनच्या कमतरतेमुळे ……….. हा रोग होतो.

Ans:- गलगंड (गॉयटर)


93. कोवळ्या सुर्यप्रकाशात …….. ची निर्मिती त्वचेखाली होते.

Ans:- जीवनसत्व ‘ड’


94. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ……… चा नाश होतो.

Ans:- जीवनसत्व ‘ब’


95. रक्त गोठण्यासाठी ……. जीवनसत्त्व आवश्यक असते.

Ans:- के


96. जीवनसत्व ………………… चे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते.

Ans:- ड


97. ………. ही जीवनसत्वे मेद-द्राव्य असतात.

Ans:- अ आणि ड


98. ……….. ही जीवनसत्वे जल-द्राव्य असतात.

Ans:- ब आणि क


99. मानवात गुणसुत्रांच्या ……….. जोडया असतात.

Ans:- २३


100. मुलीचा जन्म ……… या गुणसुत्रांमुळे होतो.

Ans:- एक्स-एक्स


आजच्या चालू घडामोडी

🌑केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये किती लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद झाली आहे?

👉 ७५


🌑 केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या किती होणार आहे?

👉१० कोटी ३५ लाख


🌑 महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे?

👉 बीड


🌑 जी-२० इंडिया ऍग्री टेक समिट २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?

👉 दिल्ली


🌑 कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBC ना २७% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?

👉 गुजरात


🌑 देशभरात यंदा ऑगस्ट महिन्यात कोणत्या वर्षा पासूनचा सर्वात कमी पाऊस झाला आहे

👉 १९०१


🌑 चीन ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे दाखवले आहे?

👉 अरुणाचल प्रदेश


🌑भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉल वर आधारित मोटार तयार केली आहे?

👉 टोयोटा


🌑जगातील पहिल्या इथेनॉल वरील मोटारीचे अनावरण कोणच्या हस्ते झाले?

👉 नितीन गडकरी


🌑 जगातील पहिले इथेनॉल वरील वाहन कोणत्या देशात तयार झाले आहे?

👉 भारत


🌑 कोणत्या देशाच्या कॉलीफॉर्निया राज्याच्या विधिमंडळात जातीभेदाविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

👉 अमेरिका


🌑 जातीभेदाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर करणारे कॉलीफोर्निया हे अमेरिकेतील कितवे राज्य आहे?

👉 पहिले


🌑 महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलीम्पिक भवन उभारण्यात येणार आहे?

👉जपान


🌑 इंडिया रेटींग्सच्या अहवालानुसार भारताची चालू खात्यावरील तूट एप्रिल-जून तिमाहीत किती अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे?

👉 १०


🌑भारताची एप्रिल-जून तिमाहीत चालू खात्यावरील तूट जिडीपी च्या किती टक्के राहण्याचा अंदाज इंडिया रेटींग्स ने वर्तविला आहे?

👉 १%


🌑चालू आर्थिक वर्षात भारताची आयटी सेवा क्षेत्राची वाढ ९% वरून किती टक्के होण्याचा अंदाज ईक्रा रेटिंग्स ने वर्तविला आहे?

 👉३%


🌑 शिकागो विद्यापिठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट अहवालानुसार देशातील कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?

👉 दिल्ली


🌑शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार २०१३ ते २०२१ या कालावधीत जगात किती टक्के प्रदूषण वाढ झाली आहे?

👉 ५९.१%


🌑 केंद्र सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर किती डॉलर प्रति टन निश्चित केला आहे?

👉 १२००


🌑 देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

👉 १३%


🌑 अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

👉 ३० ऑगस्ट


🌑 कोणत्या वर्षापासून ३० ऑगस्ट हा दिवस अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून साजरा केला जातो?

👉 २०१२


🌑 कोणत्या उच्च न्यायालयांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे?

👉 पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय


🌑 भारताच्या संसदेच्या अनुसूचित जाती जमाती संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

👉 किरीट सोळंकी


🌑 संसदेच्या — विषयक स्थायी समितीवर पी. चिदंबरम यांची नियुक्ती झाली आहे?

👉 गृह


🌑अंतरराष्ट्रीय निसर्ग संस्थेने कोणत्या वर्षी व्हेल शार्क ला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केले आहे?

👉 २०१६


🌑 मुंबई चा आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कोणावर सोपवली आहे?

👉 नीतीआयोग


🌑 केंद्र सरकारने मुंबई महानगर क्षेत्राचा GDP किती हजार कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दिस्ट ठेवले आहे?

👉३००० कोटी


🌑 प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया (PIB) च्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

👉 मनीष देसाई


🌑 जानेवारी-जून २०२३ या कालावधीत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकाची संख्या २०२२ या कालावधी पेक्षा किती टक्क्यानी वाढली आहे?

👉 १०६%


🌑 जानेवारी-जुन २०२३ या कालावधीत देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या किती होती?

👉 ४३.८० लाख


🌑 अंतराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?

👉महाराष्ट्र


🌑 अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने कोणत्या राज्याचा संघाचा पराभव केला?

👉 केरळ


🌑 अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली?

👉 पद्दूचेरी


🌑अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूंने सर्वात कमी डावात १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?

👉 बाबर आझम


🌑 अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम ने किती डावामध्ये सर्वात वेगवान १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?

👉 १०२


🌑 कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे?

👉 कर्नाटक


🌑कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

👉 राहुल गांधी


🌑 कर्नाटक सरकारणे सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजनेत राज्यातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमहीना किती रुपये मिळणार आहेत?

👉 २०००


🌑 कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजेनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळणार आहे?

👉 १.१ कोटी


🌑 महाराष्ट्र राज्यात –ते –सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह राबविला जाणार आहे?

👉 १ ते ८


🌑 निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे?

👉 नवसाक्षरता


🌑कोणत्या राज्यातील भद्रावह राजमा आणि सुलाई मधाला भौगोलिक मनांकन GI दर्जा देण्यात आला आहे?

👉 जम्मू अँड काश्मीर


🌑 कोणती टेनिस महिला खेळाडू अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२३ खेळणारी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे?

👉 सेरेना विल्यम


🌑 जागतिक अथेलिटिक्स स्पर्धेत भारत एकूण पदतालीकेत कितव्या क्रमांकावर राहिला?

👉 १८


🌑 देशातील १३ वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणता प्रकल्प राबविला जाणार आहे?

👉 यु-विन


🌑 G-२० आरोग्य मंत्र्याच्या बैठकीत साथ रोगाच्या नियंत्रणासाठी किती कोटी डॉलर जागतिक निधी उभरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

👉 ३० कोटी डॉलर


🌑 मध्य आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या लष्कराने बंड केले असून देशाची सत्ता आपल्या हातात घेतली आहे?

👉 गॅबॉन



🌑अमेरिकेच्या स्टँनफर्ड विद्यापीठाणे २०२३ या वर्षातील जगभरातील प्रभावशाली २ लाख शास्त्रज्ञाची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भारतातील किती शास्त्रज्ञाचा समावेश आहे?


👉 ३५००


🌑 अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?

👉 आएआएसी बेंगळूरू



🌑 भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

👉जया वर्मा सिन्हा


🌑भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?

👉 प्रथम


🌑 भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कोणत्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेच्या अधिकारी आहेत?


👉 १९८८


🌑 कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?


👉 कॅनडा


🌑 BCCI च्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्क ने जिंकला आहे?

👉 व्हायकॉम १८


🌑BCCI चे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क व्हायकॉम १८ या नेटवर्क कडे किती वर्षं असणार आहेत?

👉 ५


🌑 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताच्या GDP मध्ये एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?

👉 ७.८%


🌑२०२३-२४ आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

👉 ३.५%


🌑राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार एप्रिल -जून तिमाहीत भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्क्यानी घसरला आहे?

👉 ४.७%


🌑 भारतीय अर्थव्यस्थेच्या आठ प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?

👉 ८%




🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किती लाख कोटी राहिले आहे?

👉 ७०.६७


🌑 एप्रिल ते जून तिमाही मध्ये भारताच्या बांधकाम क्षेत्राची वाढ १६% वरून किती टक्के कमी झाली आहे?

👉 ७.९%


🌑 भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?


👉 २७.७%


🌑 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यलयाच्या आकडेवारी नुसार एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या अर्थ, बांधकाम,व्यवसायिक सेवा क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे?


👉१२.२%


🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत चीनचा GDP भारताच्या ७.८% तुलनेत किती टक्के राहिला आहे?

👉६.३%


🌑 देशाची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात किती लाख कोटीवर पोहचली आहे?

👉 ६.०६


🌑 देशाच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिण्यातील वित्तीय तूटीचे प्रमाण सरकारने निर्धारित केलेल्या वार्षिक अंदाजाच्या किती टक्के आहे?

👉 ३३.९%


🌑देशाला एप्रिल ते जुलै या कालावधीत मिळालेले महसूल उत्पन्न अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किती टक्के आहे?

👉 २५%


🌑देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत किती हजार किलोमीटर चे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे?

👉 ३ हजार


🌑 देशातील नवीन प्रस्तावित पुणे-बंगळूरू हरीत दृतगती महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?

👉७४५


🌑 पुणे-बंगळूरू या नवीन प्रस्तावीत हरीत महामार्गासाठी एकूण किती रुपये खर्च येणार आहे?

👉४० हजार कोटी


🌑 पुणे-बंगळूरू हा हरीत राष्ट्रीय महामार्ग ८ पदरी असून त्याची स्पीड किती KM/HR असणार आहे?

👉 १२०


🌑 महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वनसरंक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

👉 शैलैश टेम्भूर्णीकर



थोडक्यात महत्वाचे


1. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?

उत्तर --- पांढरया पेशी


२. अर्नाळा हा किल्ला कोणत्या  जिल्यात आहे ?

उत्तर ---  पालघर (पूर्वी ठाणे)


३. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?

 उत्तर ---  बुलढाणा


४.  शांतीनिकेतन कोठे आहे ?

 उत्तर --- कोलकाता


५. उद्यानांचे शहर असे  कोणत्या  शहरास  म्हणतात ?

 उत्तर --- बंगलोर


६. ' बॉम्बे हाय'  हे  कशासाठी प्रसिद्ध आहे ?

  उत्तर --- खनिज तेल


७.  हापकीन इन्स्टिट्यूट कोठे  आहे ?

  उत्तर --- मुंबई


८.  RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?

  उत्तर ---१९४९ला


९. कोकण विभागात किती  जिल्यांचा समावेश होतो ?

  उत्तर --- ०७


१०. हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?

उत्तर --- मेजर ध्यानचंद


११ . मानवधर्म या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर --- दादोबा पांडुरंग  तर्खडकर



१२ . १८७५ मध्ये ..... यांनी इंडियन लीग ची स्थापना केली ?


उत्तर --- शिरीषकुमार घोष


१३ .भारत सेवक समाज ची  स्थापना  कोणी केली ?


उत्तर --- गो.कृ.गोखले


१४ . फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ?


उत्तर --- सुभाषचंद्र बोस


१५ .शिवनेरी व लोहगड हे किल्ले कोणत्या जिल्यात आहेत ?


उत्तर --- पुणे


१६ .सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?


उत्तर -- पांढरया पेशी


१७ . अर्नाळा हा किल्ला कोणत्या  जिल्यात आहे ?


उत्तर -- ठाणे


१८ .लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?


उत्तर ---  बुलढाणा


१९ . शांतीनिकेतन कोठे आहे ?


उत्तर --- कोलकाता


२० .उद्यानांचे शहर असे  कोणत्या  शहरास  म्हणतात ?


 उत्तर --- बंगलोर


२१ .'बॉम्बे हाय'  हे  कशासाठी प्रसिद्ध आहे ?


 उत्तर --- खनिज तेल


२२ . हापकीन इन्स्टिट्यूट कोठे  आहे ?


 उत्तर --- मुंबई


२३ .RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?


उत्तर ---१९४९ला


२४ .कोकण विभागात किती  जिल्यांचा समावेश होतो ?

उत्तर --- ०७


२५ . हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?


उत्तर -- मे. ध्यानचंद


२६ .दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर -- प . बंगाल


२७ .मानस हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोठे आहे ?


उत्तर ---आसाम


२८ .मीनाक्षी मंदिर हे कोणत्या राज्यात व ठिकाणी आहे ?


उत्तर --- तामिळनाडू , मदुराई


२९ . दाचीगम अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर --- जम्मू काश्मीर


30 .मेरी या संस्थेचे मुख्यालय  कोठे आहे ?


उत्तर --- नाशिक


३१ . नोकिया हि कंपनी कोणत्या देशाची  आहे ?


उत्तर --- फिनलंड


३२ . साहेब हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?


उत्तर --- अरबी


३३ . भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तास पुढे आहे ?


उत्तर --- ५.५


३४ .भारतात आकाशवाणी सेवा  कधी सुरु झाली ?


उत्तर --- 1927


३५ . भारताचा तिरंगा घटना समितीने केव्हा संमत  केला ?     


उत्तर  --- २२ जुलै १९४७ ला


३६. 'माउंट अबू'  हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?  


उत्तर --- राजस्थान


३७ . रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?


उत्तर -- केरळ


३८.'शिका संगठीत व्हा, व  संघर्ष करा' हा संदेश  कोणी  दिला ?


उत्तर --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


३९. भारतीय राज्यघटनेत सध्या किती मुलभूत  कर्तव्य आहेत ?


उत्तर --- ११


४०. पेशवाईचा अंत केव्हा झाला ?                                            


उत्तर --- १८१८ मध्ये


४१ . राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे  आहे  ?                    


उत्तर --- भोसरी (पुणे )


४२ .स्पेन व इंग्लंड हे देश कोणत्या खंडात आहेत ?                  


उत्तर --- युरोप  खंडात


४३. 'चिकलठाणा' विमानतळ कोठे आहे ?                                


 उत्तर --- औरंगाबाद


४४ . महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी  कोठे आहे ?                              


 उत्तर --- नाशिक


४५. ' संतोष ट्रॉफी'  कोणत्या खेळाशी  संबंधित आहे ?        


उत्तर ---  फुटबॉल


४६ . प्रिझन डायरी पुस्तक

उत्तर - जयप्रकाश नारायण


४७. आनंदमठ पुस्तक

उत्तर - बंकिमचंद्र    चटर्जी


४८.इंडिया विन्स फ्रीडम पुस्तक

उत्तर - मौलाना आझाद


४९.बंदी जीवन पुस्तक

उत्तर -  सचिंद्रनाथ सन्याल


५०.ब्रोकन विंग्स पुस्तक

उत्तर - सरोजिनी नायडू


५१.गीतांजली पुस्तक

उत्तर- रवींद्रनाथ टागोर


५२.बॉम्ब पोथी पुस्तक

उत्तर -  सेनापती बापट


५३.इंडिया and दि  एम्पायार

उत्तर - एनी बेझेंट

'जी २० 'ची स्थापना


१९९७ ते १९९९ दरम्यान संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते.


याच संकटावर तोडगा काढण्यासाठी १९९९ मध्ये जी२० ची स्थापना झाली.


सुरुवातीला नऊ वर्षे जी २० देशाचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची नियमित बैठक होत होती.


अमेरिकेतील ' सब प्राईम क्रायसिस ' च्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २००८ ला जी २० ची पहिली परिषद भरली.


📌 सदस्य देश: - भारत,अर्जेंटिना,ऑस्ट्रेलिया, ब्राझील,कॅनडा, चीन,फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली,जपान,दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया ,दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन,अमेरिका आणि युरोपियन युनियन.


स्पेन कायमस्वरूपी पाहून आहे.


जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनाही परिषदेचे आमंत्रण असते.


मुख्यालय - जी 20 चे अध्यक्षपद फिरते असते त्यामुळे जो देश संबंधित वर्षी अध्यक्षपद भूषवत आहे तिथे जी २० चे मुख्यालय असते.सध्या भारतात अध्यक्ष पद भूषवत आहे.


📌 जी २०चे महत्व:- जी 20 प्रामुख्याने आर्थिक प्रश्नावर काम करणारा गट आहे.


जी२० चे सदस्य देश एकत्रितपणे जागतिक जीडीपीच्या ८०टक्के, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ७५ टक्के, जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्क्यांचे प्रतिनिधित्व करतात.

चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 23, 2023

🔵(Q१) आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) बिहार

(B) ओडिसा

(C) झारखंड

(D) राजस्थान

Ans-(B) ओडिसा.



🔴(Q२) ओडिसा राज्याच्या विधानसभेत किती वर्षानंतर महिला सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) ८४

(B) ८०

(C) ८८

(D) ८७

Ans-(A) ८४.



⚪️(Q३) खालीलपैकी कोणाला मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) राजेश करपे

(B) कौतिकराव पाटील

(C) भारत जाधव

(D) देविदास गोरे

Ans-(D) देविदास गोरे.



🟠(Q४) न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?

(A) पियुष गोयल

(B) अनुराग ठाकूर

(C) एस.जयशंकर

(D) अजित डोव्हाल

Ans-(C) एस.जयशंकर.



⚫️(Q५) हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) सिक्कीम

(C) गुजरात

(D) पंजाब

Ans-(A) अरुणाचल प्रदेश.



🔵(Q६) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे?

(A) श्रीलंका

(B) बांगलादेश

(C) चीन

(D) सिंगापूर

Ans-(D) सिंगापूर.



🔴(Q७) दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलाचा कोणत्या नावाचा सागरी सराव सुरु झाला आहे?

(A) मैत्री

(B) हॅन्ड इन हॅन्ड

(C) सिम्बेक्स

(D) मलबार

Ans-(C) सिम्बेक्स.



⚪️(Q८) जम्मू कास्मीर भारतात विलनिकरणाची किती वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पहिल्यांदा जम्मू एअरफोर्स स्टेशनवर भारतीय वायुसेनेने एअर शो आयोजित केला होता?

(A) ७०

(B) ७६

(C) ७७

(D) ७८

Ans-(B) ७६.



🟠(Q९) लँन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधना नुसार गरीब देशामध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वयोगटातील किती टक्के मुले योग्य उपचार अभावी मरण पावतात?

(A) ४०%

(B) ४६%

(C) ४८%

(D) ४५%

Ans-(D) ४५%.



🔵(Q१०) जगातील एकूण कर्करोगाने ग्रस्त किती टक्के मुले गरीब देशात राहतात?

(A) ८०%

(B) ८५%

(C) ९०%

(D) ९५%

Ans-(C) ९०%.



🔴(Q११) ICC अंडर १९ क्रिकेट विश्वचसक स्पर्धा २०२४ मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) बांगलादेश

(D) अफगाणिस्तान

Ans-(B) श्रीलंका.



⚪️(Q१२) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी कितव्या स्थानावर पोहचला आहे?

(A) दुसऱ्या

(B) पहिल्या

(C) तिसऱ्या

(D) चौथ्या

Ans-(A) दुसऱ्या.


🔵(Q१) महिलांना लोकसभेत व विधासभेत ३३% आरक्षणाची तरतूद असणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या बाजूने लोकसभेत किती मतदान झाले?

(A) ४५४

(B) ४५५

(C) ४५६

(D) ४८०

Ans-(A) ४५४.



🔴(Q२) नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या विरोधात लोकसभेत किती सदस्यांनी मतदान केले?

(A) ५

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(C) २.



⚪️(Q३) जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

(A) २२ सप्टेंबर

(B) २१ सप्टेंबर

(C) २० सप्टेंबर

(D) २४ सप्टेंबर

Ans-(B) २१ सप्टेंबर.



🟠(Q४) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या वर्षी २१ सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याचा ठराव केला?

(A) १९८०

(B) १९७०

(C) १९७८

(D) १९८१

Ans-(D) १९८१.



⚫️(Q५) केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?

(A) शेतकरी कर्ज पोर्टल

(B) किसान ऋण पोर्टल

(C) ऍग्रो वन पोर्टल

(D) भारत किसान पोर्टल

Ans-(B) किसान ऋण पोर्टल.




🔵(Q६) शेतकऱ्यासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी किसान ऋण पोर्टल चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र सिंग तोमर

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) राहुल गांधी

Ans-(A) नरेंद्र सिंग तोमर.



🔴(Q७) जगात एकूण महिला खासदाराची संख्या किती टक्के आहे?

(A) २३%

(B) २२%

(C) २१%

(D) २४%

Ans-(D) २४%.



⚪️(Q८) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केली आहे?

(A) नीरज चोप्रा व स्मुर्ती मानधना

(B) हरमनप्रीत कौर व मीराबाई चानू

(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन

(D) सुनील छेत्री व रोहण बोपण्णा

Ans-(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन.



⚫️(Q९) आशियाई क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कधी होणार आहे?

(A) २२ सप्टेंबर

(B) २१ सप्टेंबर

(C) २४ सप्टेंबर

(D) २३ सप्टेंबर

Ans-(D) २३ सप्टेंबर.



🔵(Q१०) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) जसप्रीत बुमराह

(B) मोहम्मद सिराज

(C) मोहम्मद शमी

(D) आर.अश्विन

Ans-(B) मोहम्मद सिराज.



⚪️(Q११) २०२४ चा ICC टी-२० क्रिकेट विश्वचसक कोठे होणार आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) अमेरिका आणि वेस्टइंडिज

(D) इंग्लंड

Ans-(C) अमेरिका आणि वेस्ट इंडिज.



⚫️(Q१) आरएलव्ही चारूलता ही कोणत्या चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका ठरणार आहे?

(A) हिंदी

(B) मराठी

(C) तेलगू

(D) मल्याळम

Ans-(D) मल्याळम.



🔵(Q२) आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कोठे सुरुवात झाली आहे?

(A) जकार्ता

(B) दिल्ली

(C) दुबई

(D) मिरपूर

Ans-(A) जकार्ता.



🔴(Q३) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोठे पार पडली?

(A) लाहोर

(B) सिंगापूर

(C) मालदीव

(D) श्रीलंका

Ans-(C) मालदीव.



⚪️(Q४) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोणी जिंकली?

(A) जेसीका विल्सन

(B) एरिका रॉबिन

(C) हिरा इनाम

(D) मलिका अल्वी

Ans-(B) एरिका रॉबिन.



⚪️(Q५) भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरु झाले आहे?

(A) गणेश चतुर्थी

(B) दीपावली

(C) स्वातंत्र्य दिन

(D) दसरा

Ans-(A) गणेश चतुर्थी.



⚫️(Q६) कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे?

(A) महिला शक्ती विधेयक

(B) अमृत भारत विधेयक

(C) नारीशक्ती वंदन विधेयक

(D) महिला सक्षमीकरण विधेयक

Ans-(C) नारीशक्ती वंदन विधेयक.



🔵(Q७) लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) अमित शहा

(B) अर्जुन राममेघवाल

(C) पियुष गोयल

(D) प्रल्हाद जोशी

Ans-(B) अर्जुन राममेघवाल.



🔴(Q८) देशाच्या लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक असणार आहे?

(A) १२९

(B) १३१

(C) १३०

(D) १२८

Ans-(D) १२८.



⚪️(Q९) लोकसभेत मांडलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकात महिलांना लोकसभेत व विधानसभेत किती वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद आहे?

(A) १७

(B) १८

(C) १५

(D) १४

Ans-(C) १५.



🔵(Q१०) नारीशक्ती वंदन विधेयकामध्ये महिलांच्या लोकसभेतील आणि विधानसभेतील आरक्षणाचा कालावधी वाढविण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे?

(A) पंतप्रधान

(B) संसद

(C) राष्ट्रपती

(D) लोकसभा अध्यक्ष

Ans-(B) संसद.


चालू घडामोडी :- 23 सप्टेंबर 2023


◆ आमदार प्रमिला मलिक यांची ओडिशा राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे.


◆ देविदास गोरे यांना मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


◆ न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे एस.जयशंकर उपस्थित राहणार आहे.


◆ हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे.


◆ भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे.


◆ ICC अंडर 29 क्रिकेट विश्वचसक स्पर्धा 2024 मध्ये श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.


◆ ICC च्या तिन्ही कसोटी, वनडे आणि टी-20 प्रकारच्या क्रमवारीत भारत संघ प्रथम स्थानावर पोहचला आहे.


◆ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालक पदी किशोर रिठे यांनी निवड झाली आहे.


◆ 2023 या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार डॉ. स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे.


◆ नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी "वर्ल्ड फूड प्राईझ" संस्थेमार्फेत दिला जातो.


◆ इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट परिषदेचे आयोजन भारतात 2027 साली दिल्ली येथे करण्यात येणार आहे.


◆ ऑस्ट्रेलिया देशातील ब्रीसबेन शहरात इंटरनॅशनल फार्मासियुटिकलं फेडरेशन वर्ल्ड काँग्रेस परिसदेचे आयोजन करण्यात येणार आहे.


◆ आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2023 च्या यादीत सिंगापूर देश प्रथम क्रमांकावर आहे.


◆ 2023 वर्षीच्या बुकर पारीतोषिकाच्या यादीत भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या "वेस्टर्न लेन" कादंबरी चा समावेश झाला आहे.


◆ इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद भारत देशाला मिळाले आहे.


जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे



 जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

 जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

 जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

 जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

 जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

 जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

 जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

 जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

 जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन



जीवनसत्त्व/ खनिज.    -  कमतरतेमुळे होणारा रोग


जीवनसत्त्व A.  -  रातांधळेपणा

जीवनसत्त्व B1.  -   बेरीबेर

जीवनसत्त्व C.  -   स्कर्वी

जीवनसत्त्व D.  -   मुडदूस

कॅल्शियम    -       हाडे आणि दात किडणे

 आयोडीन      -     गलगंड

 आयर्न           -      रक्तक

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती


◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 


◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 


◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 


◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 


◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 


◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 


◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


★ गोदावरी नदीचा उगम :-


◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 


◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 


◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 


◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 


◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


★ गोदावरीच्या उपनद्या:-


◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.


★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-


◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


★ गोदावरी नदीवरील धरणे:-


◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.


◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 


◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.



०१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?

- भारत,रशिया,इंडोनेशिया.


०२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?

- संयुक्त राष्ट्र संघ.


०३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?

- डॉ.भालचंद्र नेमाडे.


०४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?

- तुंग.


०५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?

- सूर्यास्ताच्या वेळी.


०१) अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस कोणती भरती म्हणतात ?

- उधाणाची भरती.


०२) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

- निकोटीन.


०३) अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

- आकाशगंगा.


०४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

- वाघ.


०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

- वड.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

- आशिया.


०२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंगाचे पट्टे आहेत ?

- तीन-केशरी,पांढरा,हिरवा.


०३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

- त्याग आणि शौर्याचे प्रतिक.


०४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?

- शांततेचा.


०५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?

- समृद्धीचे प्रतिक


०१) हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

- क्रेग फुल्टन,दक्षिण आफ्रिका.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे 'गुरू ग्रंथसाहेब' या शीख धर्मियांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज. 


०३) जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- २७ फेब्रुवारी.(२०११ पासून)


०४) छत्रपती शिवाजी महाराज कोणता किल्ला जिंकू शकले नाही ?

- जंजिरा किल्ला.


०५) नांदेड जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत ?

- एक.


०१) चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०२) कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे ?

- पर्वत शिखर.


०३) ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- प्रथम.


०४) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?

- कर्नाटक.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०३) शीखांचा मुख्य सण कोणता ?

- बैसाखी.


०४) कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात ?

- सरदार पटेल.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१)भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०२)भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे ?

- डॉल्फिन.


०३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

 - आंबा.


०४) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे ?

- ३:२


०५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

- हॉकी.


०१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण ?

- राकेश शर्मा.


०२) अवकाशयात्री पहिली महिला कोण ?

- कल्पना चावला.


०३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली ?

- नागपूर.


०४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

- प्रतिभाताई पाटील.


०५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे ?

- ९.७ %


०१) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?

- जॉन लोगी बेअर्ड.


०२) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?

- रजिया सुलताना.


०३) "अग्निपंख" ( Wings of Fire ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०४) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?

- पृथ्वी.


०५) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?

- कल्ले.


०१) दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात ?

- संयुक्त स्वर.


०२) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ कोणी यांनी लिहिला आहे?

- गागाभट्ट.


०३) महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

- रायगड.


०४) सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

- अल्बर्ट आईन्स्टाईन.


०५) 'शाकुंतल' हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?

- कालिदास.


०१) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात लिहिलेला आहे ?

- ऋग्वेद.


०४) 'पंजाब केसरी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- लाला लजपतराय.


०५) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

- बुध.


०१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी असतो ?

- ६ डिसेंबर.


०२) सातही खंडातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण.

- प्रेमलता अग्रवाल.


०३) सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश कोणता ?

- जर्मनी.


०४)डायनामाइट चा शोध कोण लावला.

 - अल्फ्रेड नोबेल.


०५) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

- छोटा मेंदू.


०१)भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

- मौलाना अबुल कलाम आझाद.


०२) महाराष्ट्रातील पहिला १००% साक्षर जिल्हा कोणता आहे?

- सिंधुदुर्ग.


०३)भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) जय जवान, जय किसान, जय विज्ञान हा नारा कोणी दिला ?

- अटलबिहारी वाजपेयी.


०५) माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?

- बचेंद्री पाल.


०१) मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) प्रसिद्ध कैलास लेणी कोठे आहे ?

- वेरूळ.


०३) दातांच्या आवरणात सापडणारे क्षार कोणते ?

- फ्लोरिन.


०४) भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

- सिंद्री.


०५) सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ?

- जपान.


०१) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?

- बुध.


०२) दौलताबाद किल्ला एकेकाळी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?

- देवगिरी.


०३) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही संबोधतात.?

- मंगळ.


०४) पृथ्वीवरून चंद्राचा जास्तीत जास्त किती टक्के भाग दिसतो ?

- ५९ टक्के.


०५) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?

- ५० मिनिटे.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०२) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १२ जानेवारी.


०३) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०४) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०५) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

- यकृत.


०१) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' केव्हा साजरा केला जातो ?

- २८ फेब्रुवारी.


०२) "काव्यफुले" हा ग्रंथ कोणी लिहला ?

- सावित्रीबाई फुले.


०३) संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?

- शेंडगाव,जि.अमरावती.


०४) विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पायगोंडा पाटील.


०१) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?

- करनाम मल्लेश्वरी.


०२) जय जवान,जय किसान हा नारा कोणी दिला ?

- लालबहादूर शास्त्री.


०३) अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणी केली ?

- पंडित जवाहरलाल नेहरु.


०४) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह कधी सोडण्यात आला ?

- १९७५.


०५) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

- डॉ.होमी भाभा.


०१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?

- २ - १ ने.


०२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?

- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स.


०३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? 

- कर्नाटक.


०४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

- दुसरा.


०५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

- कोनराड संगमा.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१)भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


०२) पृथ्वी पेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे?

- १३.(तेरा)


०३) अंदमान निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत ?

- बंगालचा उपसागर.


०४) भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते ?

- हिराकुंड.


०५) मानवाने सर्वप्रथम वापरलेला पहिला धातू कोणता ?

- तांबे.


०१) ' देवी ' या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली ?

- एडविन जेन्नर.


०२) सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

- ७२.


०३) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

- ३७ अंश सेल्सिअस.


०४) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?

- ओ.( O )


०५) पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली ?

- साॅल्क जोनास एडवर्ड.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१) 'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे ?

- त्र्यंबक बापूजी ठोंबरे.


०२) हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो ?

- ७६ वर्षांनी.


०३) वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो ?

- ओझोन.


०४) वातावरणातील सर्वांत खालच्या थरास काय म्हणतात ?

- तपांबर.


०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

- वाघ.


०१) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

- आळंदी.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

- मुंबई शहर.


०३) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

- जायकवाडी.


०४) 'शक्तीस्थळ' हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?

- इंदिरा गांधी.


०५) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?

 - लक्ष्मण माने.




Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...