१८ मार्च २०२३

ससंदीय लोकशाही



केंद्रात संसद (पार्लमेंट) द्विसदनी (लोकसभा व राज्यसभा) असून, ती लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची असते. लोकसभेत जास्तीतजास्त ५५० सदस्य असतात. हे सदस्य प्रौढ मतदानपद्धतीने निवडले जातात. त्यांपैकी ५२५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य घटक ज्यातून व २५ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात. प्रत्येक राज्यात अनेक मतदारसंघ असतात आणि शक्यतो ते सारख्या लोकसंख्येचे केलेले असतात. राज्यसभेत बारा सदस्यांस वगळून बाकीचे सदस्य राज्यांच्या विधानसभांमार्फत निवडले जातात. हे बारा सदस्य राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असतात; ते कला, साहित्य, शास्त्र किंवा समाजसेवा ह्या क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेले असावे लागतात. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. पाच वर्षांनी तिचे विसर्जन होते व पुन्हा निवडणूक होऊन तिची पुनर्रचना करण्यात येते. मात्र पंतप्रधानांना वाटल्यास ते राष्ट्रपतींना लोकसभेचे विसर्जन पाच वर्षांपेक्षा आधी करावयाचा सल्ला देऊ शकतात आणि मध्यावधी निवडणूक जाहीर करू शकतात. अशा प्रकारे दोन वेळा (१९७१ व १९७९) लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. तसेच ४२व्या संविधानदुरुस्तीने संसदीय लोकसभेची मुदत सहा वर्षांची करण्यात आली होती; परंतु ४४ व्या संविधान-दुरुस्तीने ती पूर्ववत पाच वर्षे केली. राज्यसभा विसर्जित होत नाही. मात्र तिचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होऊन त्या जागी नव्याने निवडलेले सदस्य येतात


प्रत्येक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य करावे लागते. ही मान्यता बहुमताने मिळते. जर एखादे विधेयक एका सभागृहाने संमत केले असेल आणि त्याला दुसऱ्या सभागृहाची मान्यता नसेल, तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावून ते विधेयक मान्य करून घेता येते. अर्थविषयक विधेयकाबाबत मात्र राज्यसभेला केवळ आपले नकारार्थी मत व्यक्त करता येते; पण हे मत लोकसभेने मानलेच पाहिजे, असे नाही. लोकसभेच्या अध्यक्षपदी सभापती (स्पीकर) असतो. त्याची निवड  बहुमताने लोकसभा करते. राज्यसभेच्या अध्यक्षपदी उपराष्ट्रपती असतो.


लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळ बनवण्यासाठी राष्ट्रपती पाचारण करतात. तो नेता-पंतप्रधान-व इतर मंत्री संसदेच्या कुठल्या तरी सभागृहाचे सदस्य असावेच लागतात. तसे ते नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यांस निवडून वा निमित्त होऊन यावे लागते. पंतप्रधान व मंत्रिमंडळ संयुक्तपणे संसदेला जबाबदार असतात. जोपर्यंत लोकसभेत त्यांचे बहुमत आहे, तोपर्यंत त्यांना अधिकारात राहता येते. त्यांच्या विरुद्ध जर अविश्वासाचा ठराव संमत झाला, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. हे बहुमत त्या नेत्याचा राजकीय पक्ष बहुमतात असल्यामुळे असेल किंवा त्यास त्याचा व इतर पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे असेल. संविधानात ‘राजकीय पक्ष’ हे शब्द नाहीत.


केंद्र शासनाचे सर्वोच्चपद राष्ट्रपतींचे असून त्यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य व राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य करतात. प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ठरवताना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या मतांचे मूल्य सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतांइतके होईल व राज्यांचे मतबल समान असेल, ह्या तत्त्वांवर ठरवण्यात येते. थोडक्यात राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रामणीय मताद्वारे घेतली जाते आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्तमतदानपद्धतीने होते. राष्ट्रपतींची मुदत अधिकारग्रहणानंतर पाच वर्षांची असते. मात्र त्यांना पुन्हा निवडणुकीस उभे राहता येते. राष्ट्रपतिपदासाठी उभा असलेला उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे; त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण आणि त्याच्यात लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास लागणारी क्षमता असायला हवी. तसेच तो शासनाच्या नियंत्रणाखालील कुठल्याही पगारी अगर मानधन मिळणाऱ्या जागेवर नसावा. अशा जागेवर तो असल्यास निवडणुकीपूर्वी त्याने त्या पदाचा त्याग करावा; मात्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र वा राज्य सरकारातील मंत्रिपद ह्या जागेवर असलेल्या व्यक्तीस निवडणुकीस उभे राहण्यास हरकत नाही. याच अटी उपराष्ट्रपतिपदासही लागू आहेत.


उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष व राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत किंवा काही कारणाने राष्ट्रपती गैरहजर असल्यास किंवा निधन पावल्यास निधनानंतर सहा महिन्यांपर्यंत किंवा नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत कार्यकारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. राष्ट्रपती जर घटनेविरूद्ध वागले, तर त्यांना पदच्युत करता येते. संविधानाच्या या व्यतिक्रमणाबद्दल राष्ट्रपतींवर महाभियोग करावयाचा असेल, त्या वेळी संसदेच्या प्रत्येक सभागृहात हजर असलेल्यांपैकी दोन-तृतीयांश सभासदांचा व सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश सभासदांचा पाठिंबा आवश्यक असतो.


राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे काय ? हा प्रश्न पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी प्रथमच १९५८ मध्ये उपस्थित केला. तेव्हापासून अशी चर्चा कायदेपंडितांत चालू आहे. संसदीय लोकशाही संकेतानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींनी मानलाच पाहिजे आणि भारतातही हा नियम अव्याहतपणे मानला गेला. सर्वोच्च न्यायालयाने देखील मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, असे मत व्यक्त केले आहे. बेचाळिसाव्या संविधानदुरुस्तीने मूळ संविधानातील ही संदिग्धता काढून टाकली आणि राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला मानलाच पाहिजे, अशी स्पष्ट तरतूद केली. चव्वेचाळिसाव्या संविधानदुरुस्तीने ही तरतूद कायम ठेवली आणि राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाकडे एखादा प्रश्न पुनर्विचारासाठी पाठवण्याचा अधिकार दिला आणि पुनर्विचारानंतरचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक राहील असे नमूद केले. सभागृहाची बैठक बोलावणे, त्यात अभिभाषण करणे, सभागृहाचे विसर्जन करणे, कायद्याला संमती देणे, वटहुकूम काढणे इ. राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सरन्यायधीश, उच्च न्यायालयांचे न्यायधीश व सरन्यायधीश, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद, पंतप्रधान, नियंत्रक व महालेखापरीक्षक आणि निर्वाचन आयुक्त यांच्या नेमणुका ते करतात. एखाद्या व्यक्तीस माफी देणे, खटला काढून घेणे किंवा शिक्षा कमी करणे, हेही त्यांचे अधिकार आहेत.


संसदेत प्रत्येक सभासदाला संपूर्ण भाषण स्वातंत्र्य असते. संसदेत केलेल्या भाषणावरून कुठलाही खटला करता येत नाही. संसदेच्या प्रत्येक सभागृहाला अनेक विशेष अधिकार असतात. हे विशेष अधिकार संसदेला कायदा करून ठरविता येतील; परंतु असा कायदा करेपर्यंत इंग्लंडच्या पार्लमेंटला आपले संविधान कार्यान्वित होतेवेळी जे विशेष अधिकार व सवलती होत्या, त्याच भारताच्या संसदेच्या सभागृहाच्याही राहतील. आजवर असा कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ह्या विशेष अधिकाराबद्दल अनिश्चितता आहे.


केंद्र सरकारप्रमाणेच राज्यसरकारेही चालतात. फरक इतकाच की घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात. प्रत्येक राज्यात विधिमंडळ असते. त्याची मुदत पाच वर्षे असते. हे विधिमंडळ आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यांत द्विसदनी आहे व बाकीच्या राज्यांत एक सदनी आहे. ह्या दोन सभागृहांना अनुक्रमे विधानसभा व विधान परिषद ह्या नावाने संबोधले जाते. विधानसभेत ५०० हून कमी व ६० पेक्षा जास्त सभासद निरनिराळ्या मतदारासंघांतून निवडलेले असतात. सबंध राज्याची विभागणी अशा प्रकारे करण्यात येते, की त्यातली लोकसंख्या व त्या मतदारसंघास मिळणाऱ्या जागा ह्यांचे प्रमाण सर्व राज्यभर सारखेच राहते. विधान परिषदेच्या सभासदांची संख्या विधानसभेच्या सभासदसंख्येच्या एक-तृतीयांशापेक्षा जास्त असता कामा नये; मात्र ही सभासदसंख्या ४० पेक्षा कमी नसावी. ह्यात एक-तृतीयांश सभासद विधिमंडळाच्या सभासदांनी निवडलेले असतात. काही राज्यपालांनी नेमलेले असतात. एक-तृतीयांश सभासद त्या राज्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळे व संसद विधिद्वारा उल्लेखित अशा स्थानिक प्राधिकाऱ्यांचे सदस्य यांनी मिळून बनलेल्या मतदारसंघातून जवळजवळ एक-दशांश, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही विद्यापीठाचे कमीत कमी तीन वर्षे पदवीधर असतील, अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या मतदारसंघातून व जवळजवळ एक-द्वादशांश माध्यमिक व इतर शिक्षणसंस्थातून शिकवण्याच्या कामात कमीत कमी तीन वर्षे असलेल्या व्यक्ती मिळून बनलेल्या मतदारसंघातून निवडले जातात.


केंद्रशासित प्रदेशाची शासनपद्धती परिस्थितीनुसार ठरविण्यात येते. अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गोवा, दमण, दीव, मिझोरम व पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला ले. गव्हर्नर हा प्रमुख असतो. अंदमान आणि निकोबार बेटे व चंडीगढ यांवर चीफ कमिशनर हा प्रमुख असतो. लक्षद्वीप बेटासाठी स्वतंत्र प्रशासक नेमलेला आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, दमण, दीव, मिझोराम, पाँडिचेरी या प्रदेशात स्वतंत्र विधानसभा व मंत्रिमंडळे आहेत. दिल्लीसाठी महानगर परिषद व कार्यकारी परिषद आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे येथे झालेला समझौता (करार)

पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.




करारनाम्याच्या अटी

पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत.


१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती:


२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील.


३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल.


४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल.


५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल.


६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. .


७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल.


८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल.


९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या.


१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला (http://www.simplifiedcart.com/)

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय निवडणूक आयोग.



🅾️ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.

🧩राज्यसभा..

🅾️ ससदेचे उच्च सभागृह.

🅾️ भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

🅾️ एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त.

🅾️ सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

🅾️ महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

🅾️ मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

🧩लोकसभा..
🅾️ एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

🅾️ पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

🅾️16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

🅾️लोकसभा निवडणूक 2014..

🅾️16 वी लोकसभा निवडणूक.

🅾️ 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान.

🅾️16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

🅾️एकूण मतदारसंघ: 543

🅾️ एकूण मतदान केंद्र: 927553

🅾️ सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

🅾️ एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

🧩 पक्षीय बलाबल
🅾️भारतीय जनता पक्ष: 282
🅾️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
🅾️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
🅾️ कम्युनिस्ट पक्ष: 01
🅾️ कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
🅾️राज्यस्तीय पक्ष: 182
🅾️नोंदणीकृत पक्ष: 16
🅾️अपक्ष: 03

🧩 वशिष्ट्ये...

🅾️ EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.

🅾️नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला.

🅾️ 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.

🅾️ 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

🅾️ एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

🅾️ महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

🅾️ 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.

🅾️6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.

🅾️ 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

🅾️एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव



संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

🔹दक्षिण भारतातील उठाव  -

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


✏️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर


✏️गजरात -भिल्ल


✏️झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख


✏️तरिपुरा - चकमा, लुसाई


✏️उत्तरांचल - भुतिया 


✏️करळ - मोपला, उरली


✏️छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब 


✏️नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी


✏️आध्रप्रदेश - कोळम, चेंचू


✏️पश्चिम - बंगाल संथाल, ओरान 


✏️महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली


✏️मघालय - गारो, खासी, जैतिया


✏️सिक्कीम - लेपचा 


✏️तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

बंगालच्या उपसागरातील बेटे



 -बंगालच्या उपसागरात असणाऱ्या आराकान योमा या पर्वतरांगेच्या उंच शिखराचा भाग म्हणजे अंदमान निकोबार बेट समूह

-अंदमान आणि निकोबार बेट समूहात एकूण 572 बेटे असून अंदमान निकोबार चे एकूण क्षेत्रफळ आठ हजार 549 चौरस किलोमीटर आहे

-अंदमान व निकोबार हे दोन द्विपसमूह असून 10 डिग्री चॅनल ने वेगवेगळे झालेले आहेत


१) मोठे अंदमान

-मोठे अंदमान बेट समूहाची उत्तर अंदमान ,मध्य अंदमान व दक्षिण अंदमान अशी विभागणी आहे

-मोठे अंदमानच्या दक्षिणेस डंकन जलमार्गाने विभाजित केलेले छोटे अंदमान आहे

-मध्य अंदमानच्या पुर्वेस barren आयलँड हा भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे

-उत्तर अंदमानच्या पुर्वेस नारकोंडम आयलंड हा ज्वालामुखी आहे

-अंदमानातील सर्वोच्च शिखर उत्तर अंदमान बेटावरील सॅडल पिक जे 737 मीटर उंच आहे

-अंदमान आणि निकोबार च्या राजधानीचे शहर पोर्टब्लेअर हे मोठे अंदमान या बेटामधील दक्षिण अंदमान या बेटावरती वसलेले आहे

-पोर्ट ब्लेअर हे भारतातील तेरावे आंतरराष्ट्रीय बंदर आहे

-अंदमानातील एकूण 25 बेटांवर वसाहती असून येथील ओंग ही प्रमुख आदिवासी जमात आहे


२) निकोबार बेट समूह

-अंदमानच्या दक्षिणेस 10 डिग्री चैनल ने विभाजित केलेला निकोबार बेट समूह हा सात मोठ्या व 12 लहान बेटांचा बनलेला आहे

-या बेटांची निर्मिती प्रवाळ कीटकांपासून झालेली आहे 

-उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत कार निकोबार ,मध्यवर्ती बेटे ,दक्षिण बेट समूह ,छोटे निकोबार आणि मोठे निकोबार असा बेटां चा क्रम आहे 

-निकोबार च्या 13  बेटावरती वस्ती आहे 

-या बेटा मधील सर्वोच्च शिखर माउंट धुलियर हे 642 मीटर उंच आहे


#भारताचे सर्वात दक्षिणेकडील पिगमिलियन पॉईंट ज्याला आपण इंदिरा पॉईंट असे म्हणतो हे मोठे निकोबार चे दक्षिण टोक आहे (६ अंश ४२ कला)

भारताचा भूगोल प्रश्नसंच


१).महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त मिळतो ?

*१) कोल्हापूर ✅*

२) रत्नागिरी

३) ठाणे

४) सातारा


२).महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटले जाणारे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे

*१) कळसुबाई ✅*

२) तारमती

३) साल्हेर

४) कलावंतीण दुर्ग


३). भारताने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी दहशतवादी परिसरामध्ये सर्जिकल स्ट्राईक कधी घडवून आणला ?

*१) सप्टेंबर २०१६ ✅*

२) सप्टेंबर २०१५

३) जुलै २०१७

४) ऑगस्ट २०१६


४ ).जगातील सर्वात प्रथम हॉस्पिटल ट्रेन जी अतिमहत्त्वाच्या दुर्गम भागात विशेषतः भारतातील रुग्णांना वैद्यकीय मदत आणि आराम देते खालीलपैकी कोणती होती ?

१) फ्रेंच रेड क्रॉस ट्रेन

*२) लाइफलाइन एक्स्प्रेस ✅*

३) रेल्वे एम्ब्युलन्स

४) टेरापीट मटे मड्गोव्ह


५ ).जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी पळाला जातो ?

१) १४ सप्टेंबर

*२) १४ नोव्हेंबर ✅*

३) १ नोव्हेंबर

४) २८ नोव्हेंबर


६ ).हँगिंगगार्डन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

१) पुणे

२) सोलापूर

*३) मुंबई ✅*

४) नागपूर


७). कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्याशी जोडलेली नाही ?

१) महाराष्ट्र

२) कर्नाटक

*३) तेलंगणा ✅*

४) गोवा


८ ).प्रवाशी भारतीय दिवस दरवर्षी ....... ह्या दिवशी साजरा केला जातो?

१) ५ जून

२) १ डिसेंबर

*३) ९ जानेवारी ✅*

४) १० मार्च


९ ).महाराष्ट्रात अगाखान पॅलेस कुठे स्थित आहे ?

१) मुंबई

२) नागपूर

*३) पुणे ✅*

४) कोल्हापूर


१०).ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे ?

१) जळगाव

२) बीड

३) रत्नागिरी

*४) सोलापूर✅*



जगातील सगळ्यात उंच ठिकाणे



          1) माउंट एवरेस्टः नेपाळमध्ये सगरमाथा म्हटली जाणारी ही जगातले सगळ्यात उंच टोक आहे. 1955 मध्ये भारताकडून याचं सर्वेक्षण करण्यात आले होते. याची उंची 8,848 मीटर एवढी आहे. ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एवरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताला माऊंट एवरेस्ट असे नाव देण्यात आले.


          2) के 2: पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा 2 हे जगातले दुसर्‍या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के2 या नावाने ओळखले जाणारे हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे.


          3) कंचनजंघाः भारतातले सिक्किम आणि नेपाळच्यामध्ये कंचनजंघा हा पर्वत आहे. जगातले तिसर्‍या क्रमांकाचा हा पर्वत आहे. कंचनजंघाची उंची 8,586 मीटर आहे.


          4) ल्होत्सेः हा पृथ्वीवरचा चौथ्या क्रमांकाचा पर्वत आहे. हा पर्वत दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मी उंच आहे. कंचनजंघासारखेच ल्होत्से पर्वतदेखील माउंट एव्हरेस्टच्या बाजूलाच आहे.


          5) मकालूः माउंट एवरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. 8,485 मीटर उंच हा पर्वत नेपाळ आणि चीनच्यामध्ये आहे.


          6) चोयुः 8,201 मीटर उंच असणारा हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे.


          7) धौलागिरीः नेहमीच सफेद बर्फाच्या आच्छादनामध्ये असणारे हे धौलागिरी पर्वत नेपाळमध्ये आहे. 8,167 मीटर उंच असलेले हे पर्वत चढणं सगळ्यात कठीण मानलं जातं.


          8) मनास्लुः 8,163 मीटर उंच असलेले हे पर्वतही नेपाळमध्ये आहे. चोयु पर्वताच्या बाजूला असलेल्या या मनास्लु पर्वतावर पहिल्यांदी माणुस 1956 मध्ये चढला होता.


          9) नंगा पर्वतः पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या गिलगिट बालटिस्तानमध्ये हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 8, 126 मीटर आहे. नंगा पर्वतवर चढणे खुप कठीण मानले जाते. या पर्वतावर चढणं एवढं कठीण आहे ही या पर्वताला किलिंग माउंटन असेही म्हटले जाते.


          10) अन्नपूर्णाः 8,091 मीटर उंचीचे हे अन्नपूर्णा पर्वत उत्तर मध्य नेपाळमध्ये आहे. माऊंट एवरेस्ट चढायला जाणारे अनेकदा अन्नपूर्णावर अभ्यास करतात.


           11) नंदा देवीः 7,810 मीटर उंच नंदा देवी पर्वत हे भारतामधे असलेले सगळ्या मोठे पर्वत आहे. उत्तराखंडच्या गढवाल मंडलमध्ये येणारे हे पर्वत 1988 पासून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाले आहे.

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


💠💠भवैज्ञानिक इतिहास.💠💠


🅾️सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. 


🅾️स. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


🅾️ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. 


🅾️या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे.


🅾️ पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे.


🅾️ भकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


🧩विशेष....


🅾️सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. 


🅾️पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


🅾️पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे.


🅾️ पर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत.


 🅾️महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. 


🅾️थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


🦋🦋🦋🦋🦋

दख्खन पठार



‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


प्राचीन भारताचा इतिहास :



 राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

१७ मार्च २०२३

काही महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्न


प्रश्न 1 – कोणत्या राज्य सरकारने ‘द व्हिजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला आहे?

उत्तर – गोवा


प्रश्न 2 – ‘हर गाव हरियाली’ उपक्रमाद्वारे 90 लाख रोपे लावण्याचा विक्रम कोणत्या राज्याने केला आहे?

उत्तर – जम्मू आणि काश्मीर


प्रश्न 3 – ‘शेन वॉर्न मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणी जिंकला आहे?

उत्तर – उस्मान ख्वाजा


प्रश्न 4 – ‘गुजरात मेरिटाइम क्लस्टर’चे पहिले CEO कोण बनले आहे?

उत्तर – माधवेंद्र सिंह


प्रश्न 5 – भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – अमनप्रीत सिंग


प्रश्न 6 – PUMA India ने नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर – हरमनप्रीत कौर


प्रश्न 7 – देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे?

उत्तर – उत्तराखंड


प्रश्न 8 – कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

उत्तर – मुरली विजय


प्रश्न 9 – ‘BioAsia 2023’ साठी भागीदार देश म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?

उत्तर – युनायटेड किंगडम (यूके)


प्रश्न 10 – ‘टाटा स्टील मास्टर्स 2023’ कोणी जिंकला आहे?

उत्तर – अनिश गिरी

95 व्या ऑस्कर सोहळ्यात,भारताला पहिल्यांदाच 2 पुरस्कार


1.'नाटू-नाटू' सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग.

2.'द एलिफंट व्हिस्पर्स' ठरली 'बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म.


1. नाटू- नाटू song-

Composer-M. M. Keeravani

Language- Telugu

Lyricist- Chandrabose

(यापूर्वी सुद्धा famous golden glob पुरस्कार मिळाला होता)


2.The Elephant Whisperers

भाषा - तेलगू

डायरेक्टर -कार्तिकी गोन्साल्विस.

निर्माती -गुनीत मोंगा 



🏆ऑस्कर पुरस्कार कोण देतं?


1927मध्ये अमेरिकेच्या सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या काही कालाकारांनी Academy of Motion Picture Arts and Sciences ही संस्था सुरू केली. आणि 1928 साली पहिल्यांदा त्यांनी त्यांचे अकादमी पुरस्कार दिले.


🟢आता या अकादमी पुरस्कारांना ऑस्कर्स का म्हटलं जातं?👉 तर जी ट्रॉफी विजेत्यांना दिली जाते, तिला ऑस्कर म्हटलं जातं.


👉ऑस्करच्या नामांकनासाठी पात्र ठरायच्या काही अटी -


1.तो सिनेमा किमान 40 मिनिटांचा असावा.

2.लॉस एंजेलिसमधल्या कुठल्याही थिएटरमध्ये तो किमान सात दिवस दाखवण्यात आलेला असावा.

3.तो जानेवारी 1-डिसेंबर 31 या दरम्यान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला असावा, आणि त्याआधी तो कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला नसावा.


🛑फॉरेन लँग्वेज कॅटेगरीसाठी जाणार सिनेमे, जसं की भारताकडून यापूर्वी गेलेले मदर इंडिया, सलाम बाँबे, लगान हे हिंदी सिनेमे किंवा मराठीतले श्वास, हरिशचंद्राची फॅक्ट्री आणि कोर्ट. या कॅटेगरीसाठी प्रत्येक देश एकच सिनेमा पाठवू शकतो.हे लक्षात असू द्या.


✅अनेकदा अकादमीवर श्वेतवर्णीयांना झुकतं माप देण्याचा आरोप झाला आहे. #Oscars SoWhite हा सोशल मीडियावरचा हॅशटॅग एक चळवळ म्हणून अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज अकादमीतच नव्हे तर नामांकनांमध्येही बरंच वैविध्य पाहायला मिळतंय 


🏆भारताची ऑस्करमधली कामगिरी👉


2009 साली स्लमडॉग करोडपती या सिनेमानं  एकाच वर्षात तब्बल 4 ऑस्कर ट्रॉफी जिंकल्यात.


यापैकी दोन ए आर रहमान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी, अर्थात जय हो. याच गाण्यासाठी गुलझार यांनाही सहपुरस्कार देण्यात आला.


याशिवाय बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसूल पुकुट्टी यांना मिळाला.


✅भानू अथय्या या ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या – 1983 साली आलेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या सिनेमासाठी. 


सत्यजित रे यांनाही 1992 साली त्यांच्या सिनेक्षेत्राला योगदानासाठी ऑस्करने सन्मानित करण्यात आलं होतं.

विशेष पहिल्या महिला 👸

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔆 पहिली महिला राष्ट्रपती -  प्रतिभाताई पाटील

🔆 पहिली महिला पंतप्रधान -  इंदिरा गांधी

🔆 पहिली महिला राज्यपाल -  सरोजिनी नायडू

🔆 पहिली महिला राज्यपाल -  विजयालक्ष्मी पंडित (MH)

🔅 पहिली महिला मुख्यमंत्री -  सुचेता कृपलानी

🔅 पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती -  द्रौपदी मुर्म

🔅 पहिली महिला लोकसभा सभापती -  मीरा कुमार

🔅 भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला -  इंदिरा गांधी

🔅 नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला -  मदर तेरेसा

🔅 पहिली महिला मुख्यमंत्री न्यायाधीश -  लीला सेठ

🔅 पहिली महिला निवडणूक आयुक्त -  व्ही. एस. रमादेवी

🔅 सर्वोच्च न्यायालयातील पहिली न्यायाधीश -  फातिमा बीबी

🔅 रा काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण देणाऱ्या -  कादंबिनी गांगुली

🔅 भारताच्या पहिल्या महिला पदवीधर -  कादंबिनी गांगुली

🔅 भारताची पहिली महिला शिक्षिका -  सावित्रीबाई फुले

🔅 भारताची पहिली महिला डॉक्टर -  आनंदीबाई जोशी

🔅 भारताची पहिली महिला आयपीएस -  किरण बेदी

🔅 भारताची पहिली महिला आयएएस -  अन्ना राजन जॉर्ज

🔅 संयुक्त राष्ट्रसंघ महासभा महिला अध्यक्ष -  विजयालक्ष्मी पंडित

🔅 भारताची पहिली महिला लोको पायलट -  सुरेखा यादव

🔅 मनोरेल चालक पहिली महिला -  जुईली भंडारे

🔅 मुंबई बेस्ट ची पहिली महिला चालक -  लक्ष्मी जाधव

🔅 पहिली महिला मिस युनिव्हर्स -  सुश्मिता सेन

🔅 पहीली महिला मिस वर्ल्ड -  रिटा फारीया

🔅 पहिली महिला मिस अर्थ - निकोल फारिया

🔅 पहिली महिला मिस इंडिया -  एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम

🔅 ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला -  आशापूर्ण देवी

🔅 दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती अभिनेत्री -  देविका राणी

🔅 साहित्य अकादमी पुरस्कार विजेती -  अमृता प्रीतम

🔅 एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला -  बचेंद्री पाल

🔅 एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला -  अरुणिमा सिन्हा

🔅 इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला -  आरती सहा

🔅 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष -  एनी बेझंट

🔅 रा. सभेचे पहिली भारतीय महिला अध्यक्ष -  सरोजिनी नायडू

🔅 भारताची पहिली महिला राजदूत -  सी. बी. मुथम्मा

🔅 पहिली केंद्रीय कॅबिनेट मंत्री -  राजकुमारी अमृता कौर

🔅 पहिली पूर्ण वेळ महिला परराष्ट्रमंत्री -  सुषमा स्वराज

🔅 पहिली महिला फायटर पायलट -  अवनी चतुर्वेदी

🔅 पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट -  अभिलाषा बराक

🔅 भारतीय नौ सेनेची पहिली महिला पहिला -  शुभांगी स्वरूपा

🔅 जम्मू-काश्मीरमधील पहिली फ्लाईंग ऑफिसर - माव्या सुदान

🔅 पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती -  रझिया सुलतान

🔅 पहिली महिला रुग्णवाहिका चालक -  विषया लोणारे

🔅 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष -  जयंती पटनायक

🔅 भारतीय वंशाची पहिली अंतरिक्ष यात्री -  कल्पना चावला

चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022)


◆ सुरेंद्र पाल राठोड :- कॅनडामधील सिटी ऑफ विलियम लेकचे महापौर 


◆ प्रकाश जावडेकर :- राज्यसभेच्या नीती समितीचे अध्यक्ष


◆ विवेक जोशी :- वित्तीय सेवा सचिव


◆ आकाश त्रिपाठी :- MyGov चे मुख्य कार्यकारी अधिकारी


◆ हसन शेख मोहमुद :- सोमालियाचे राष्ट्रपती


◆ शेफाली दुग्गल :- नेदरलँड्समधील अमेरिकेच्या राजदूत


◆ अजय भादू :- निवडणुक उपायुक्त 


◆ ललित भसीन :- इंडियन अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष 


◆ भरतसिंह चौहान :- आशियाई बुद्धिबळ महासंघाचे (ACF) उपाध्यक्ष


◆ संदीप कुमार गुप्ता :- गेल (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष


◆ संजीव किशोर :- भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक


◆ प्रतापराव जाधव :- संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष


◆ विनय गानू :- पोस्ट पेमेंट बँकेचे संचालक


◆ सिबी जॉर्ज :- भारताचे जपानमधील राजदूत


◆ सत्येंद्र प्रकाश :- प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे (PIB) प्रधान महासंचालक


◆ सुनीलकुमार गुप्ता :- उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचे सचिव


◆ मनोज प्रभाकर :- नेपाळ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक


◆ मुनीश्वर नाथ भंडारी :- मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष


◆ रोजा ओटुनबायेवा :- अफगाणिस्तानसाठी संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत (किर्गिझस्तानचे माजी अध्यक्ष)


◆ राजेश वर्मा :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सचिव


◆ देवासीसा मोहंती :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीचे संचालक 


◆ प्रणय कुमार वर्मा :- बांग्लादेशमधील भारताचे उच्चायुक्त


◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु


◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक


◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष


◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष


◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक  


◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक 


◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत


◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान


◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी


◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत


◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत 


◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक


◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती


◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक


◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला)


◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती


◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष 


◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष


◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष


लक्षात ठेवा

🔸१) लोकसभेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे?

- लोकसभा उपाध्यक्ष 


🔹२) लोकसभेच्या उपाध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे आवश्यक आहे?

- लोकसभा अध्यक्ष


🔸३) धन विधेयक ....च्या शिफारशीशिवाय विधानसभेत मांडता येत नाही.

- राज्यपाल


🔹४) घटक राज्याचे मंत्रिमंडळ सामुदायिकरीत्या .... ला जबाबदार असते.

- विधानसभा


🔸५) उपराष्ट्रपतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.

- राष्ट्रपती


🔸१) भारतातील स्वतंत्र अशा न्याययंत्रणेस न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. हा अधिकार म्हणजे....

- "कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची व कार्यकारी सत्तेने केलेल्या कृतींची घटनात्मकता तपासून पाहण्याचा अधिकार होय"


🔹२) .... हा पंतप्रधानाचा सर्वांत महत्त्वाचा अधिकार होय; नव्हे ते त्याच्या हातातील एक अत्यंत प्रभावी असे अस्त्रच होय. 

- 'राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे'


🔸३) लोकलेखा समितीची (Public Accounts Committee)सदस्यसंख्या बावीस इतकी असते, तर अंदाज समितीची (Estimates Committee) सदस्यसंख्या .... इतकी असते.

- तीस


🔹४) लोकलेखा समितीच्या सदस्यांपैकी .... सदस्य लोकसभा सदस्यांमधून घेतले जातात.

- पंधरा


🔸५) घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून .... द्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करता येते. 

- महाअभियोग


🔸१) .... प्रदेशात सहा महिने रात्र, तर सहा महिने दिवस असतो. 

- टुंड्रा (ध्रुवीय)


🔹२) आपला भारत देश .... या प्रकारच्या प्रदेशात मोडतो. 

- मोसमी हवामानाचा प्रदेश


🔸३) ध्रुवीय किंवा टुंड्रा प्रदेशात उत्तर कॅनडा व ग्रीनलंडच्या किनारपट्टीत .... हे लोक राहतात..

- एस्किमो


🔹४) एस्किमो लोक देवमाशांच्या हाडांच्या सांगाड्यापासून बनविलेली विशिष्ट प्रकारची होडी मासेमारीसाठी वापरतात. या होडीचे नाव .... 

- कयाक


🔸५) उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमोंचे हिवाळ्यातील बर्फाचे घर ....

- इग्लू

Current Affairs :- 16 March 2023

★ | #World | #India | #State | ★


➤ भारत आणि जागतिक बँकेने अलीकडेच भारतातील चार राज्यांमध्ये 781 किलोमीटरचे हरित महामार्ग बांधण्यासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे.


➤“क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सहयोग” या विषयावर नुकत्याच संपन्न झालेल्या तीन दिवसीय शिखर परिषदेत आठ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) राष्ट्रांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत एकत्र आले.


➤ भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी 13व्या IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे नवी दिल्ली येथे उद्घाटन केले, ज्याने बॉक्सिंगच्या जगातील बहुप्रतिक्षित कार्यक्रमाची सुरुवात केली.


➤ फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये, जगाने फ्रेडी नावाच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा विलक्षण चिकाटी पाहिला. (https://t.me/Vidyarthipoint)


➤ जून 2023 मध्ये स्मार्ट सिटी मिशनची अंतिम मुदत जवळ येत असताना, केंद्र सरकारने खराब कामगिरी करणाऱ्या शहरांना त्यांच्या प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन केले आहे.


➤ अलीकडेच, दोन युनायटेड स्टेट्स सिनेटर्स, एक रिपब्लिकन आणि एक डेमोक्रॅट, यांनी काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव मांडला, ज्याने अमेरिकेने अरुणाचल प्रदेशमध्ये चीन आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला मान्यता दिल्याची पुष्टी केली.


➤ IQAir च्या पाचव्या जागतिक वायु गुणवत्ता अहवालात असे दिसून आले आहे की भारत अजूनही वायू प्रदूषणाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. हवेतील पीएम 2.5 पातळीच्या आधारे जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 39 भारतीय शहरे असल्याचे अहवालात समोर आले आहे.


➤ बेन अँड कंपनीच्या वार्षिक इंडिया व्हेंचर कॅपिटल रिपोर्ट 2023 मध्ये असे दिसून आले आहे की भारतातील व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक 2022 मध्ये $38.5 बिलियन वरून $25. (https://t.me/Vidyarthipoint)7 बिलियन पर्यंत $33% कमी झाली आहे.


➤ एम्बेरिझिडे कुटुंबात शंकूच्या आकाराचे बील असलेले सीडेटर असतात आणि ते जगभर पसरलेले आहे. Godlewski’s bunting ही एम्बेरिझिडे कुटुंबातील एक प्रजाती आहे ज्यामध्ये चीन, पाकिस्तान, भारत, कझाकस्तान, मंगोलिया, म्यानमार आणि सायबेरिया यांचा समावेश आहे.


चालू घडामोडी :- 16 मार्च 2023


◆ अटल इनोव्हेशन मिशनने ATL सारथी लाँच केले.


◆ आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळा दिल्लीत सुरू झाला.


◆ उत्तराखंड सरकारने राज्यत्वाच्या कार्यकर्त्यांसाठी 10% क्षैतिज आरक्षण मंजूर केले.


◆ USGS च्या निवेदनानुसार न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांच्या प्रदेशात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला.


◆ हवामान उद्योजिका श्रेया घोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ अमेरिकेच्या सिनेट समितीने एरिक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.


◆ हनीवेल इंटरनॅशनल HON ने जाहीर केले की कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, विमल कपूर, नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून डॅरियस अँडमझिक यांच्या जागी 1 जूनपासून लागू होतील.


◆ 13 मार्च रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 6.52 टक्क्यांवरून 6.44 टक्क्यांवर घसरला आहे.


◆ 18 देशांतील बँकांना रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली.


◆ भारत आणि जागतिक बँकेने 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.


◆ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ब्लॉसम महिला बचत खाते सुरू केले.


◆ भारत आणि जागतिक बँकेने 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.


◆ जियानी इन्फँटिनो यांची 2027 पर्यंत FIFA चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.


◆ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने फेब्रुवारी 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे.


◆ GPT4, OpenAI च्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे सर्वात अलीकडील प्रकाशन, जे ChatGPT आणि नवीन Bing सारख्या लोकप्रिय अँप्सला सामर्थ्य देते.


◆ स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री) च्या अभ्यासानुसार, 2013-17 आणि 2018-22 दरम्यान शस्त्रास्त्र खरेदीत 11% घट होऊनही, भारत अजूनही लष्करी उपकरणांचा जगातील सर्वात मोठा आयातदार आहे.

माता मृत्यू अहवालातील ट्रेंड


◆ युनायटेड नेशन्स मॅटर्नल मॉर्टॅलिटी एस्टिमेशन इंटर-एजन्सी ग्रुप, ज्याला MMEIG म्हटले जाते, नुकताच माता मृत्यू दरावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 


◆ अहवाल 2000 ते 2020 मधील माता मृत्यू दर दर्शवितो. MMEIG मध्ये WHO, UNFPA, UNICEF आणि WB यांचा समावेश आहे. 


◆ हा अहवाल जागतिक स्तरावर, प्रादेशिक स्तरावर आणि देशाच्या पातळीवरील माता मृत्यूच्या ट्रेंडची आकडेवारी सादर करतो.


➤ या अहवालातील प्रमुख निष्कर्ष :-


2020 मध्ये, सुमारे 800 महिलांचा गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. याचा अर्थ दर दोन मिनिटांनी दोन महिलांचा मृत्यू झाला. शाश्वत विकास लक्ष्य 3.1 माता मृत्यू दर 100,000 जिवंत जन्मांमागे 70 पेक्षा कमी माता मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. आणि हे 2030 पर्यंत साध्य करायचे आहे.


➤ देशपातळीवर :-


◆ दक्षिण सुदान, चाड व नायजेरिया या तीन देशांनी सर्वाधिक MMR नोंदवले. त्यांचे MMR 1000 पेक्षा जास्त होते.


◆ उत्तर आफ्रिका, उप-सहारा आफ्रिका, पश्चिम आशिया व आग्नेय आशियामध्ये मातृत्व दरात घट झाली.


◆ सुमारे 46 अल्प विकसित देशांमध्ये उच्च एचआयव्ही-संबंधित अप्रत्यक्ष माता मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 33 आफ्रिकेत, तीन पॅसिफिक झोनमध्ये, एक कॅरिबियन व नऊ आशिया खंडात होते.


◆ 2005 मध्ये एचआयव्ही संसर्ग सर्वाधिक होता. 2005 पासून एचआयव्ही संसर्गामुळे होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

आर्य



◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या.

◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते.

◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली

◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत.

◾️गरे ही त्यांची संपत्ती होती.

◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली.

◾️तयानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या.

◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या.

◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली.

◾️तयांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय.

◾️आर्यांनी चार वेद लिहिले
1)........
2)........
3)........
4)........

◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते.

◾️ वदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.

◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला.

◾️ जनावरे  ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले.

◾️ ह टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे.

◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.

◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली.

◾️महणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.

◾️दशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते.
भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान

एकाच घरातल्या दोन बहिणी झाल्या IAS, एकच नोट्स वापरून केलं अभ्यास, महिलासाठी बनलेत प्रेरणा !


भारतात घेतल्या जाणाऱ्या युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा या सगळ्यात कठिण परीक्षा मानल्या जातात. अभ्यास आणि मेहनतीसोबतच भाग्य असेल तर या परीक्षा क्लिअर होणे शक्य असते. त्यामुळे एखादा विद्य़ार्थी जर त्यात पास झालाच आणि तोही आपल्या शहरातील असेल तर सर्वत्र त्याचे कौतुक आणि अभिनंदन करणारे फलक लावले जातात. त्याचे कौडकौतुक केले जाते. पण एक भलतीच घटना समोर आली आहे. ती म्हणजे एकाच घरातील दोघंजण एकाचवर्षी यूपी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच यूपीएससीने सिव्हिल सेवा परीक्षेचा निकाल जाहिर केला. त्या परीक्षेत बिहारचा शुभम कुमार टॉपर होता तर दिल्लीची अंकिता जैन हिने ऑल इंडिया थर्ड रॅंक मिळवला. त्यामुळे तिचा संपूर्ण परिवार खूप खुश आहे. पण जैन कुटुंबात हा आनंद केवळ अंकितासाठीच नसून तिची बहिण वैशाली जैनसाठीसुद्धा झाला आहे. कारण वैशालीनेसुद्धा आपल्या बहिणीप्रमाणेच ऑल इंडिया 21वा रॅंक मिळवला आहे. या यशामुळे एकाच घरातील दोघी बहिणी आयएएस ऑफिसर झाल्या आहेत. या बहिणींची खास गोष्ट म्हणजे दोघींनी एकाच नोट्समधून परीक्षेचा अभ्यास केला होता. दोघांची रॅंक वेगवेगळी आली असली तरी दोघींनीही मेहनत सारखीच केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता जैन आणि वैशाली जैन यांचे वडील सुशील जैन हे बिझनेसमन आहेत आणि त्यांची आई गृहिणी आहे. दोघी बहिणींच्या अभ्यासासाठी त्यांच्या पालकांनी खूप तयारी करुन घेतली होती. अंकिताने 12 वी झाल्यावर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले.
त्यानंतर तिला एका खाजगी कंपनीत जॉब मिळाला. पुढे तिने युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली. अंकिताने 2017 पासून या परीक्षेची तयारी सुरु केली होती. पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले नाही. म्हणून तिने दुसऱ्यांदा परीक्षा दिली. त्यात ती पास तर झाली मात्र आयएएस होण्यासाठी मुबलक गुण तिला मिळाले नाहीत.

१६ मार्च २०२३

पंतप्रधान मोदींच्या हस्ते हुबली-धारवाडमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे अनावरण




🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मार्च 2023 रोजी हुबली-धारवाड येथे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले.


🔸यासह, श्री सिद्धरुद्ध स्वामीजी स्थानकावर जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असल्याबद्दल शहराने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.


🔹1,507 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.


चालू घडामोडी :- 15 मार्च 2023


◆ रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट 2026 मध्ये सेवा सुरू करण्यात येइल.


◆ रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.


◆ डेन्मार्कने उत्तर समुद्राच्या 1,800 मीटर खाली कार्बन डाय ऑक्साईड संचयित करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले, जो परदेशातून आयात केलेला CO2 दफन करणारा जगातील पहिला देश आहे.


◆ तबलेश पांडे आणि एम. जगन्नाथ यांची जीवन विमा कंपनी (LIC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ अमिताव मुखर्जी यांनी NMDC चे CMD म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.


◆ भारताचा WPI महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 3.85 टक्क्यांवर आला आहे.


◆ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने चालू आर्थिक वर्षात 8. (https://t.me/Vidyarthipoint)25 टक्के कूपन दराने तिसर्‍या बेसल III अनुरूप अतिरिक्त टियर 1 बाँड जारी करून 3,717 कोटी रुपये उभे केले आहेत.


◆ IDFC म्युच्युअल फंडाने स्वतःला बंधन म्युच्युअल फंड असे नाव दिले आहे. (https://t.me/Vidyarthipoint) नावातील बदल 13 मार्चपासून लागू होईल.


◆ CCI ने मेट्रोच्या स्थानिक व्यवसायाच्या रिलायन्सच्या 2850 कोटींच्या खरेदीला मंजुरी दिली.


◆ स्विस कंपनी IQAir ने  (https://t.me/Vidyarthipoint)प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल एअर क्वालिटी’ अभ्यासानुसार, 2022 मध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर घसरला आहे.


◆ WHO च्या मते, H3N2 हा सामान्य फ्लूचा एक प्रकार आहे. (https://t.me/Vidyarthipoint) सीझनल इन्फ्लूएंझा हा इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होणारा तीव्र श्वसन संसर्ग आहे.


◆ SpaceX ने 40 OneWeb इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले.


◆ भारत-सिंगापूर संयुक्त सराव ‘बोल्ड कुरुक्षेत्र’ जोधपूर येथे संपन्न झाला.


◆ जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 2023: 15 मार्च


◆ आंतरराष्ट्रीय गणित दिवस किंवा Pi दिवस 15 मार्च रोजी साजरा केला जातो.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे



🔹IQAir ने तयार केलेल्या जागतिक वायु गुणवत्ता अहवालानुसार, 2022 मध्ये PM2.5 पातळीनुसार जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.


🔸दिल्लीची 2022 मध्ये सरासरी PM2.5 पातळी 92.6 μg/m3 होती, 2021 मधील सरासरी 96.4 μg/m3 पेक्षा थोडी कमी.


🔹जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये लाहोर, त्यानंतर चीनमधील होटन आणि राजस्थानमधील भिवडी हे शहर असल्याचे आढळून आले.

रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्या मते भारताची बुलेट ट्रेन ऑगस्ट 2026 पर्यंत धावणार आहे.


◆ रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट 2026 मध्ये सेवा सुरू करेल. 


◆ प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल कारण या प्रकल्पाला अनेक पुरवठादारांना निर्यात ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट 2026 मध्ये पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. 


◆ 2027 मध्ये बुलेट ट्रेन मोठ्या विभागात चालवण्याचे उद्दिष्ट आहे.

रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.



◆ राज्याचे कृषी मंत्री गणेश जोशी म्हणाले की, उत्तराखंडने आपल्या रेशीम उत्पादकांच्या सुरक्षेसाठी देशातील पहिला “रेशम कीत विमा” कार्यक्रम सुरू केला. डेहराडून, हरिद्वार, उधम सिंग नगर आणि नैनिताल या चार जिल्ह्यांतील पाच ब्लॉकमधील 200 रेशीम उत्पादकांनी उत्तराखंडमध्ये सुरू झालेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विमा प्राप्त केला.


◆ या विम्याने त्यांना हवामानातील बदल, पाणी टंचाई आणि इतर धोक्यांपासून संरक्षण दिले.


🔷 𝐈𝐌𝐏 𝐏𝐎𝐈𝐍𝐓𝐒 :- 👇👇


◆ उत्तराखंडची स्थापना :- 9 नोव्हेंबर 2000

◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री :- पुष्कर सिंह धामी

◆ उत्तराखंड अधिकृत वृक्ष :- रोडोडेंड्रॉन आर्बोरियम


━━━━━━━━━━━━━━━━━━━

डेन्मार्क, CO2 आयात करणारा आणि समुद्राखाली दफन करणारा पहिला देश आहे.


◆ डेन्मार्कने उत्तर समुद्राच्या 1,800 मीटर खाली कार्बन डाय ऑक्साईड संचयित करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले, जो परदेशातून आयात केलेला CO2 दफन करणारा जगातील पहिला देश आहे. 


◆ CO2 स्मशानभूमी, जेथे कार्बनचे वातावरण अधिक तापमानवाढ रोखण्यासाठी इंजेक्शन दिले जाते, ते जुन्या तेलक्षेत्राच्या जागेवर आहे. 


◆ ब्रिटीश रासायनिक कंपनी Ineos आणि जर्मन तेल कंपनी Wintershall Dea यांच्या नेतृत्वाखाली, “Greensand” प्रकल्प 2030 पर्यंत दरवर्षी 8 दशलक्ष टन CO2 साठवण्याची अपेक्षा आहे.


राज्यघटनेची महत्त्वाची परिशिष्टे.

❇️परिशिष्ट क्रमांक - 2 


♦️वतन भत्ते व विशेष अधिकार याबाबतच्या तरतुदी


1)राष्ट्रपती  २. राज्यपाल

३. लोकसभेचा सभापती व उपसभापती

४. राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष

५. राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती

६. राज्यातील विधानपरिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष

७. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

८. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश

९. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक


❇️ परिशिष्ट क्रमांक - 3 


♦️(शपथ किंवा 

वचननाम्याची प्रारूपे)


१. केंद्रीय मंत्री

२. संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार

३. संसद सदस्य

४. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

५. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक

६. राज्यातील मंत्री

७ .विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार

८. राज्य विधिमंडळ सदस्य

९. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश.


❇️परिशिष्ट क्र- 8 (भाषा 344 व 351)


♦️घटनेने मान्यता दिलेल्या भाषा. 

सुरुवातीला या भाषा १४ इतक्या होत्या. सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत. त्या पुढीलप्रमाणे आसामी, बंगाली, बोडो, डोगरी (डोगरी), गुजराती, हिंदी, कन्नड, 6. काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु व उर्दू. २१ वी घटनादुरुस्ती अधिनियम, १९६७ अन्वये सिंधी, ७१ वी घटनादुरुस्ती अधिनियम, १९९२ अन्वये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, ९२ वी घटना दुरुस्ती अधिनियम, २००३ अन्वये बोडो, डोग्री, मैथिली व संथाली या भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला. ९६ वी घटनादुरुस्ती अधिनियम,२०११ अन्वये ओरिया भाषास उड़िया असे नाव देण्यात आले


Online Test Series

पोलीस भरती प्रश्नसंच


शोम प्रकाश या पुस्तकाचे पुढीलपैकी लेखक कोणते?

1.   दयानंद सरस्वती

2.   महात्मा फुले

3.   दादासाहेब तरखडकर

4.   ईश्वरचंद विद्यासागर✅✅


आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहचविला जात असतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

1.   सकर्मक कर्तरी

2.   अकर्मक कर्तरी

3.   कर्मणी✅✅

4.   भावे


मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1.   १८६०

2.   १९६२

3.   १८६२✅✅

4.   १९६०


पुढील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा : हा माझा मार्ग एकला.

1.   तृतीया

2.   द्वितीया

3.   षष्ठी✅✅

4.   प्रथमा


पश्चिम-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

1.   जबलपूर✅✅

2.   अलाहाबाद

3.   जयपूर

4.   हुब्बळी


चोरभय’ या शब्दातील योग्य समास ओळखा?

1.   द्विगु

2.   अव्ययीभाव

3.   तत्पुरुष✅✅

4.   द्वंद्वसमास


मला ताप आला आहे. मी शाळेत जाणार नाही.

या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त ओळखा.

1.   मला ताप आला नाही,. मी शाळेत जाणार आहे.

2.   मला ताप आला आणि मी शाळेत जाणार नाही.

3.   मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही.✅✅

4.   मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे.


खालीलपैकी कोणते राज्य सार्कचे सदस्य नाही?

1.   भूतान

2.   म्यानमार✅✅

3.   मालदीव

4.   अफगाणिस्तान


उच्चाराच्या दृष्टीने ए, ऐ हे स्वर कोणत्या प्रकारात मोडतात?

1.   कंठौष्य

2.   दंततालव्य

3.   मूर्धन्य✅✅

4.   कंठतालव्य


अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वरसंधी, अनुनासिक संधी व विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा.

1.   प्रत्येक, क्षुत्पीडा, दुरात्मा, वाङमय

2.   क्षुत्पीडा, वाङमय, दुरात्मा, प्रत्येक

3.   क्षुत्पीडा, दुरात्मा, प्रत्येक, वाङमय

4.   क्षुत्पीडा, प्रत्येक, वाङमय, दुरात्मा✅✅


कायद्यापुढे सर्व समान असतील, कायद्याचे संरक्षण सर्वांना समान प्रमाणात मिळेल. असा समानतेचा हक्क भारताच्या संविधानातील कोणत्या कलमाद्वारे प्राप्त झालेला आहे?


1.   कलम 19

2.   कलम 12

3.   कलम 13

4.   कलम 14✅✅


कबुतराप्रमाणे अन्न संचय करुन अल्प काळात त्याचा उपयोग करणे. या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द नोव्दा.


1.   संचयस्वामी

2.   अप्पलपोटी

3.   ऐतोबी

4.   कपोतवृत्ती✅✅


अयोग्य जोडी शोधा.


1.   मुकुंदराज - विवेकसिंधू

2.   ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वरी

3.   म्हाइंभट - भावार्थदीपिका✅✅

4.   भीष्माचार्य - पंचवार्तिका


खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळखा.


1.   प्रभाकर

2.   कुमारी

3.   अंदाज

4.   आजीव✅✅


हिडनबर्ग’ रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे?


1.   यापैकी नाही

2.   भारत-पाकिस्तान

3.   जर्मनी-पोलंड✅✅

4.   जर्मनी-फ्रान्स


एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?


1.   द्वितीय पुरुषवाचक✅✅

2.   संबंधि सर्वनाम

3.   तृतीय पुरुषवाचक

4.   प्रथम पुरुषवाचक


पुढील शब्दात एकूण किती व्यंजने आहेत : लक्ष्मीकांत


1.   आठ

2.   सात

3.   पाच

4.   सहा✅✅


खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वाधिक आकारमानाचे संघराज्य कोणते?


1.   दादरा आणि हवेली नगर

2.   चंडीगड

3.   अंदमान आणि निकोबार✅✅

4.   दिल्ली


इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?


1.   कर्नाटक

2.   उत्तराखंड

3.   छत्तीसगड✅✅

4.   राजस्थान


आठ पुरभय्ये नऊ चौबे या म्हणीचा अर्थ काय?


1.   रोग एकीकडे, उपाय भलतीकडे

2.   खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धीमापन पुरेसे✅✅

3.   प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो

4.   आठ माणसांपेक्षा नऊ चांगले


अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडून येणे’ या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ते ओळखा.


1.   आळशावर गंगा येणे

2.   अस्मान ठेंगणे होणे.

3.   मुसळास अंकुर फुटणे✅✅

4.   साध्य ते असाध्य होणे.


महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात?


1.   ७ ते १०

2.   ७ ते १७✅✅

3.   १५ ते २०

4.   १० ते १५


या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.


1.   भाववाचक नाम

2.   विशेषनाम

3.   धातुसाधितनाम✅✅

4.   सामान्यनाम


भारतीय विद्यापीठ कायदा कधी अस्तित्वात आला?


1.   १९०५

2.   १९०७

3.   १९०४✅✅

4.   १९०६


भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीने झाले?


1.   42, 43 वी घटनादुरुस्ती

2.   45, 46 वी घटनादुरुस्ती

3.   75, 76 वी घटनादुरुस्ती

4.   73, 74 वी घटनादुरुस्ती✅✅


महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे?


1.   २१

2.   १९✅✅

3.   २०

4.   १८


पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.


1.   निसर्ग

2.   चंद्र

3.   मित्र

4.   खड्ग✅✅


‘जगन्नियंता’ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.


1.   जगत् + नियंता✅✅

2.   जग् न्नियंता

3.   जगन् + नियंता

4.   जग् + नियंता


जसे विभक्ती प्रत्यय जोडतांना नामाचे सामान्यरूप होते. त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडतांनासुद्धा त्या शब्दाचे सामान्यरूप होते.


1.   पूर्ण वाक्य चूक

2.   पूर्ण वाक्य बरोबर✅✅

3.   उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

4.   पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध होते.


भारतीय संविधानात कोणत्या परिशिष्टा मध्ये राज्यसभेच्या जागांचे विभाजन आहे?


1.   पाचवे परिशिष्ट

2.   सहावे परिशिष्ट

3.   सातवे परिशिष्ट

4.   चौथे परिशिष्ट✅✅


द्विगृही विधानमंडळ ….. राज्यात आहे.


1.   आसाम

2.   कर्नाटक✅✅

3.   गुजरात

4.   उत्तराखंड 


प्र.1) "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले

        मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले

        खरा वीर वैरी पराधीन तेचा

        महाराष्ट्र आधार या भारताचा"

या कवितेद्वारे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नव चैतन्य आणले ते कोण?

1) संत गाडगेबाबा           2) प्र.के.अत्रे    

3) सेनापती बापट.          4) केशवसुत



प्र.2) ----------------- पासून कामगार दिन प्रतिवर्षी साजरा केला जातो?

 1) 1 मे 1891             2) 1 मे  1886    

 3) 1 मे 1902             4) 1 मे  1881



प्र.3) संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ------------ यांचा सहभाग होता ?

अ) अमर शेख                ब) श्री गव्हाणकर

क) अण्णाभाऊ साठे       ड) शंकरराव जाधव

पर्यायी उत्तरे:

1) अ आणि ब फक्त         2) ब, क आणि  ड  फक्त 

3) अ, ब आणि  क  फक्त  4) वरील सर्व बरोबर



प्र.4) -------------- यांनी आपल्या मराठा या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तसेच विरोधकांवरही बोचरी व कठोर टीका केली ?   

1) प्र.के.अत्रे              2) श्रीपाद डांगे 

3) एस.एम.जोशी        4) प्रबोधनकार ठाकरे



प्र.5) काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे प्रक्षोभक विधान ------------- या नेत्याने केले ?

1) स.का.पाटील                2) मोरारजी देसाई

3) भाई उद्धवराव पाटील     4) लालजी पेंडसे



प्र.6. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील पहिले‌ हुतात्मा कोण?

1) सीताराम बनाजी पवार    2) गंगाराम विष्णू गुरव 3) मनू कर चांदेकर      4) बाबूराव दे. पाटील



प्र.7) --------------- यांनी जनसत्ताच्या अंकात लढल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र होणार नाही या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केला?

1) शंकरराव मोरे                    2) केशवराव जेधे 

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.   4) अमृत डांगे



प्र.8) अकोला करार- 1947 बाबत योग्य विधाने ओळखा?

अ) दार कमिशनसमोर महाराष्ट्राची मांडणी करणे.

 ब) वराड -नागपूरमधील जनतेची संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबाबत कसलीही शंका नाही हे दर्शवणे.

क) हा करार धनंजयराव गाडगीळ यांच्या योजनेवर आधारित होता.

ड) एका प्रांतात महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत असावेत.

पर्यायी उत्तरे:

1) अ आणि ब फक्त        2) अ, ब आणि क फक्त 

3) अ, ब आणि ड फक्त    4) वरील सर्व बरोबर



प्र.9) ---------------- रोजी मराठी भाषिकांचे मुंबई राजधानी असणारे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले?

1) 1 मे 1961               2) 1 मे 1962 

3) 1 मे 1960               4)  1मे 1956



प्र.10) --------------- यांनी पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,अशी दर्पोक्ती केली?

1) स.का.पाटील          2) मोरारजी देसाई

3) शंकरराव देव           4) शंकरराव चव्हाण



प्र.11) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 107 हुतात्मे झाले कोल्हापूर येथील------- हे 107 वे हुतात्मे होय?

1) गिरधर लोहार      2) लक्ष्‍मण गावडे

3) बाबुराव पाटील    4) शंकरराव तोरस्कर



प्र.12) स्वतंत्र विदर्भाची मागणी --------------यांनी केली होती? 

1) शेषराव वानखेडे          2) बापूजी आणे

3) डॉ. खेडकर                4) धनंजय गाडगीळ



प्र.13) खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्र महामंडळ स्थापन करून मराठी भाषिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला?

1) सेनापती बापट           2) शंकरराव देव 

3) बापूजी अणे               4) शंकरराव मोरे



प्र.14) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ मंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्र वरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ------------- यांनी दिला?

1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर   2) मोरारजी देसाई

3) चिंतामणराव देशमुख        4) शंकरराव चव्हाण



प्र.15) 12 मे 1946 रोजी ------------- या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव झाला?

1) पुणे     2) औरंगाबाद   3) बेळगाव   4) मुंबई


--------------------------------------------------


✅ उत्तरतालिका:


1-3         2-1        3-3        4-1   


5-2


6-1         7-1        8-4        9-3   


10-1


11-4      12-2      13-1      14-3       


 15-3


Important Questions

🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?


A. 200.60 लाख हेक्टर

B. 207.60 लाख हेक्टर

C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️

D. 318.60 लाख हेक्टर


🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले. 


A. 513 ✔️✔️

B. 213

C. 102

D. 302


🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?


A. तेरणा

B. प्रवरा

C. मांजरा

D. भातसा ✔️✔️


🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.


A. कांडला ✔️✔️

B. कोची

C. मांडवी

D. वरीलपैकी नाही


🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे. 


A. अजंठा लेणी ✔️✔️

B. कार्ले लेणी

C. पितळखोरा लेणी

D. बेडसा लेणी


🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?


A. आंध्र प्रदेश ✔️✔️

B. महाराष्ट्

C. मध्य प्रदेश

D. गुजरात


🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?


A. अकोला

B. बुलढाणा

C. धुळे ✔️✔️

D. ठाणे


🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.


A. नाशिक

B. औरंगाबाद

C. पुणे ✔️✔️

D. सोलापूर


🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?


A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️

B. सातपुडा पर्वत

C. निलगिरी पर्वत

D. अरवली पर्वत


🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.


A. सायरस

B. ध्रुव

C. पूर्णिमा

D. अप्सरा✔️✔️



*1.भारतीय सिविल सेवा का संस्थापक माना जाता है-*

A-सर जॉन शोर

B-लार्ड कार्नवालिस✔️

C-लार्ड डलहौजी

D-लार्ड हेनरी


*2.सती प्रथा को समाप्त करने हेतु कानून बनाया था-*

A-राजा राम मोहन राय

B-लार्ड डलहौजी

C-लार्ड कैनिग

D-लार्ड विलियम बैंटिग✔️


*3.'वेदों की ओर लौटो' का नारा देने वाले कौन थे-*

A-स्वामी विवेकानंद

B-राजा राम मोहन राय

C-दयानंद सरस्वती✔️

D-बाल गंगाधर तिलक


*4.हंटर कमीशन ने किसके विकास पर विशेष जोर दिया था-*

A-स्त्री शिक्षा

B-प्रारंभिक शिक्षा✔️

C-उच्च शिक्षा

D-विश्विद्यालय शिक्षा


*5.भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रथम मुस्लिम अध्यक्ष थे -*

A-अब्दुल कलाम आजाद 

B-एम. रहीमतुल्ला सयानी

C-हकीम अजमल खाँ

D-बदरुद्दीन तैयब जी✔️


*6. इंडियन वार ऑफ इंडिपेंडेंस पुस्तक के लेखक हैं -*

A-लाला लाजपत राय 

B-चंद्रशेखर आजाद 

C-मौलाना आजाद 

D-वी डी सावरकर✔️


*7.कोलकाता में फोर्ट विलियम कॉलेज की स्थापना की थी-*

A-लॉर्ड विलियम बैटिंग 

B-वारेन हेस्टिंग्स 

C-लॉर्ड वेलेजली✔️

D-लॉर्ड मिंटो


*8. भारत के संसदीय इतिहास में प्रथम बहिर्गमन का नेतृत्व किया किसने किया था-*

A-फिरोजशाह मेहता

B-सुरेंद्रनाथ बनर्जी 

C-मदन मोहन मालवीय✔️

D-फिरोज शाह गांधी


*9.निम्नलिखित में से किसे "ग्रांड ओल्ड मैन ऑफ इंडिया " के नाम से जाना जाता है-*

A-चितरंजन दास 

B-दादाभाई नौरोजी✔️

C-फिरोजशाह मेहता 

D-डब्ल्यू सी बनर्जी


*10. भारत में ब्रिटिश साम्राज्य के दौरान नीचे दिए गए वायसरायों की पदावधि का सही कालानुक्रम है-*

1-लार्ड कर्जन

2-लार्ड चेम्सफोर्ड

3-लार्ड मिण्टो

4-लार्ड इरविन

A-1234

B-1324✔️

C-1423

D-4321


*11. भारत का राष्ट्रीय गान सर्वप्रथम कब गाया गया-*

A-26 जनवरी1950

B-27 सितम्बर1911✔️

C-15 अगस्त1947

D-22 सितम्बर1934


*12. प्रथम अंतरिम सरकार 24 अगस्त 1946 को घोषित की गई थी निम्नलिखित में से कौन उसमें शामिल नहीं था-*

A-ए बी अलेक्जेंडर✔️

B-सी राजगोपालाचारी 

C-जवाहरलाल नेहरू 

D-शफात अहमद खान


*13.स्वतंत्र भारत के प्रथम उपप्रधानमंत्री कौन थे-*

A-लाल बहादुर शास्त्री 

B-गोविंद वल्लभ पंत 

C-वल्लभ भाई पटेल✔️

D-मोरारजी देसाई


*14. 'poverty & un-british rule in India' नामक पुस्तक के लेखक थे-*

A-बाल गंगाधर तिलक

B-जवाहर लाल नेहरू

C-दादा भाई नोंरोजी✔️

D-महात्मा गांधी


*15. भारत में 'पश्चिमी शिक्षा पद्धति का मैग्नाकार्टा' कहा जाता है-*

A-मैकाले की सिफारिशों को

B-1833 का चार्टर एक्ट

C-वुड्स डिस्पेच 1854✔️

D-हंटर कमीशन की रिपोर्ट


पोलीस भरती प्रश्नसंच

 खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र

📖📖📖📖📖📖📖📖📖

खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण

📖📖📖📖📖📖📖📖📖

पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी

📖📖📖📖📖📖📖📖📖

लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल

📖📖📖📖📖📖📖📖📖

……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा

📖📖📖📖📖📖📖📖📖

खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन

📖📖📖📖📖📖📖📖📖

निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

📖📖📖📖📖📖📖📖📖

…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम

📖📖📖📖📖📖📖📖📖

खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता

📖📖📖📖📖📖📖📖📖

किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर

📖📖📖📖📖📖📖📖📖

डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७

📖📖📖📖📖📖📖📖📖

आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ

📖📖📖📖📖📖📖📖📖

मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज

📖📖📖📖📖📖📖📖📖

इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते

📖📖📖📖📖📖📖📖📖

पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB

📖📖📖📖📖📖📖📖📖

सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या

📖📖📖📖📖📖📖📖📖

अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष

📖📖📖📖📖📖📖📖📖


किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन

📖📖📖📖📖📖📖📖📖


प्रकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ

संयुक्त गट - ब/क परीक्षा


1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️


________________________

2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

________________________

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

________________________

4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

________________________

5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

________________________

6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

________________________

7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड

 D. फिनॉल.

________________________

8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.

____________________

किरणोत्सर्ग आणि आरोग्य


▪️ आण्विक चाचण्या, देशांमधील युद्धे आणि अणुप्रकल्‍पांतील अपघात यांमुळे त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होतो.

 

🔶युरेनिअम - २३५

🔶सट्रॉन्शिअम - ९०

🔶आयोडीन -  १३१

 🔶सझिअम - १३७ 


▪️ही किरणोत्सर्गी प्रदूषके वेगवेगळ्या 

प्रक्रियांमुळे वातावरणात सोडली जातात.

 

▪️ मानवी ऊतीमध्ये रेडिओनुक्लाइड्स जमा झाल्यामुळे कर्करोग व जनुकीय बदल होतात. 


▪️ यामुळे विकृत अवयवांसह  

अधू बाळे जन्मास येतात.

तलाठी विशेष


🏀 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*


🏀 *भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*


🏀 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*


🏀 *भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*


🏀 *भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*


🏀 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*


🏀 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*


🏀 *भारतातील  पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*


🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*


🏀 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*


🏀 *भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 *पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

 

 🏀 *पहिले पोस्टाचे तिकीट* *१*

 *ऑक्टोबर १८५४* 


🏀 *पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)* 


🏀 *पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*


🏀 *पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*

 

🏀 *पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*

 

*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*

 

🏀 *पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*


🏀 *पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*

 

🏀 *पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*

 

🏀 *पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*

 

🏀 *पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*

 

🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

 

🏀 *पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*

 

🏀 *पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील पहिले :* 🏀

 

🏀 *भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*

 

🏀 *पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

 

🏀 *पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*

 

🏀 *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*

 

🏀 *पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*

 

🏀 *पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*

 

🏀 *पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

 

🏀 *पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

 

🏀 *स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*

 

🏀 *पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*

 

🏀 *भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*

 

🏀 *इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*


🏀 *सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*


🏀 *सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*


🏀 *सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*


🏀 *भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*


🏀 *भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*


🏀 *भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*


  🏀 *सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*


🏀  *भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Answer- राजस्थान*


🏀 *भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*


🏀  *भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*


🏀 *भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*


🏀 *भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?* *Answer- मावसिनराम (मेघालयं)

प्रश्न व उत्तरे

(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 

👉मध्यप्रदेश. 


(2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे 

👉झिंगा उत्पादन 


(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे 

👉भारत 


(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले 

👉खशवंत सिंह


(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली 

👉अशोक


(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931


(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह


(8)वायू सेना अकॅडेमी 

👉हद्राबाद


(9)थल सेना अकॅडेमी 

👉दहरादून


(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी 

👉कोचीन


(11)सापांचा देश 

👉बराझील


(12)हिरे आणि सोन्या चा देश 

👉दक्षिण आफ्रिका


(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे 

👉आध्रप्रदेश


(14)शिवपुरी नॅशनल पार्क 

👉मध्यप्रदेश


(15) फॅशन कि नगरी 

👉परिस


(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली

👉1956


(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक 

👉सवामी दयानंद


(18)केवलादेव नॅशनल पार्क 

👉भरतपूर राजस्थान


(19)दुधवा नॅशनल पार्क   

👉उत्तरप्रदेश


(20)राजाजी नॅशनल पार्क 

👉उत्तराखंड


(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना 

👉शिरपूर


(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या 

👉महाराष्ट्र


(23)जयपूर फूट चे जनक 

👉डॉ प्रमोद सेठीं


(24)एन्डोसल्फान हे काय आहे 

👉किडनाशक


(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची 

👉मा. गांधी


(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित 

👉रत्नागिरी


(27)संत जनाबाई  समाधी 

👉गगाखेड


(28)  पुरंदर चा किल्ला कोणी लढवला 

👉मरारजी देशपांडे


(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो 

👉76


(30) अर्नाळा किल्ला 

👉रायगड


(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक 

👉होनाजी बाळा


(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले 

👉विजय तेंडुलकर


(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ 

7569 चौ. किमी


(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ 

👉4


(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 

👉 NH 9

      NH 204

      NH  211


(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर 

👉 गरुशिखर


(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे  नाव 

👉जानकीनाथ बोस


(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य 

👉 मध्यप्रदेश


(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना 

👉 कमारगुप्त


(41)  CRPF ची स्थापना 

       👉1939 नवी दिल्ली


(42)  NCC ची स्थापना 

👉   1948  नवी दिल्ली


(43) NSG  ची स्थापना 

👉  1984  नवी दिल्ली


(44)  BSF ची स्थापना 

👉  1965 नवी दिल्ली


(45)  ITBP ची स्थापना 

👉    1962  नवी दिल्ली


प्रमुख देश व गुप्तहेर संघटना


(46) इंडीया 👉RAW

Research and analysis wing


(47) पाकिस्तान 👉 ISI

Inter service intelligence


(48) बांग्लादेश 👉NSI 

National security intelligence


(49) अमेरिका 👉CIA

Central intelligence agency


(50) इराण 👉 साबाक 

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :



सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.
 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु
 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)
 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   
_____________________________________

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

  १.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?


१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?


१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन


३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?


१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅


५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक


ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी


क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध


ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३


६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?


१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर


७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?


१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून



८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?


१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर


९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?


१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९


१०.  योग्य विधान निवडा :


१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.


११.  जोड्या लावा :


अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर


ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद


क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 


ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅ 

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?


१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज


१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?


१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स


१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क


१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?


 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...