०२ मार्च २०२३

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


📕 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे    

2) पंचप्राण धारण करणे    

3) खूप भयभीत होणे    

4) ऐसपैस बसणे


उत्तर :- 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण    

2) पंचांग      

3) पंचशील    

4) पंचीकृती


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती    

2) मनस्थिति:    

3) मन्हस्थिती    

4) मन:स्थिती


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................आहेत.

1) तालव्य    

2) अनुनासिक    

3) दन्त्य      

4) मूर्धन्य


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी    

2) पररुप संधी    

3) व्यंजन संधी    

4) विसर्ग संधी


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या    

2) कुत्रा      

3) कुत्र्याने    

4) कुत्र्याचा


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार      

2) पाच      

3) सहा      

4) सात


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली    

2) पुढची गल्ली    

3) कापड – दुकान    

4) माझे – पुस्तक


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद    

2) धातू      

3) कर्म      

4) कर्ता


उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗  खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.


तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक    

2) कारणदर्शक    

3) रीतिदर्शक    

4) कालदर्शक


उत्तर :- 2


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Headlines Of The Day From The Hindu


• भारत अँग्रीकल्चर इनोव्हेशन मिशनमध्ये सामील झाला. 


•पिलग्रिमने त्याची पहिली ESOP योजना जाहीर केली.


• आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्थ ईस्टच्या पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचे अनावरण केले


• 2022-23 मध्ये आउटबाउंड शिपमेंट USD 300 अब्ज पार करेल.


• वित्तीय वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत एकूण रु. 5.5 ट्रिलियन थेट लाभ हस्तांतरित झाले आहेत.


•शैलेश पाठक यांची FICCI सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


•पेप्सीने रणवीर सिंगला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले


• जपान उत्तर प्रदेशमध्ये ₹7,200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 


•लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनच्या मार्सेलीवर 3-0 असा विजय मिळवत कारकिर्दीतील 700 वा क्लब गोल केला आहे.


•अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला 2022 चा सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.


•इंडिया टुडे टुरिझम सर्हेने सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन पुरस्कारासाठी जम्मू आणि काश्मीर पर्यटनाची निवड केली आहे.


•राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.


• संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती 26 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.


• पाकिस्तान सरकारने IMF बेलआउटसाठी धोरणात्मक व्याजदर 200 bps ने वाढवले.

सयाजीराव खंडेराव गायकवाड


◾️स्मृतिदिन: 6 फेब्रुवारी 1939


◾️जन्म: 11 मार्च 1863 कौळाणे मालेगांव नाशिक


◾️1875 ते 1939 दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते


◾️1893सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू, 1906 साली संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान देशातील पहिले राज्य ठरले


◾️औद्योगिक कलाशिक्षणासाठी ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली


◾️सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली


◾️भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते


◾️पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह सुधारणा अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच जारी केला


◾️लडनमधील पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही हजर होते. टिळक, अरविंद घोष नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता राष्ट्रीय आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा


◾️"हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा" या शब्दांत त्यांचे वर्णन पं मदनमोहन मालवीय यांनी केले


Online Test Series

पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

· केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. 

· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.



1. नेमणूक

· महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. 

· महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. 

· राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी केली जाते.



2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. 

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.



3. वेतन व भत्ते


· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. 

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो. 

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते. 

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.



4. अधिकार व कार्ये


1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका



🎯सवरूप -


जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -


जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -


स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

मुद्रा बँक योजना



1.भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.


2.अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.


3.कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.


4.या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.


5.योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.


6.या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.


7.बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.


8.योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटातील वर्गीकरण :


शिशु गट

10,000 ते रु. 50,000

किशोर गट


50,000ते 5 लक्ष

तरुण गट


5 लक्ष ते 10 लक्ष


9.योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.

10.यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

______________________________________

नरसिंघम समिती.



🅾️भारतीय अर्थव्यवस्थेच्या 1991 च्या आर्थिक संकटानंतर जून 1991 मध्ये समितीची स्थापना केली.

🅾️भारतीय अर्थव्यवस्थेच्या १९९१ च्या आर्थिक संकटाच्या नंतर, जून  1991  मध्ये नरसिंहम समिती किंवा वित्तीय क्षेत्रीय सुधार समितीची स्थापना एम. नरसिम्हाम यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली , ज्याने डिसेंबर 1991 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. नरसिंहम समितीची स्थापना 1998 मध्ये दुसर्‍या वर्षी झाली.

🅾️नरसिंहम समितीच्या शिफारशींमुळे भारतातील बँकिंग क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी व्यापक स्वायत्ततेचा प्रस्ताव आहे. मोठ्या भारतीय बँकांच्या विलीनीकरणाची समितीने शिफारसही केली होती. त्याच समितीने नवीन खासगी बँका सुरू करण्याचे सुचविले, त्या आधारे सरकारने 1993 मध्ये परवानगी दिली. रिझर्व्हबँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली बँकेच्या मंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्याचा सल्लाही नरसिंहम समितीला देण्यात आला.

💠💠1998  मध्ये स्थापन झालेल्या नरसिंहम समितीच्या मुख्य.💠💠

🧩शिफारसी खालीलप्रमाणेः

1. मजबूत व्यावसायिक बँकांचे मजबूत विलीनीकरण जास्तीत जास्त आर्थिक आणि व्यावसायिक वातावरण निर्माण करेल आणि उद्योगांच्या विकासास कारणीभूत ठरेल.

२. मजबूत व्यावसायिक बँक कमकुवत व्यावसायिक बँकांमध्ये विलीन होऊ नयेत.

🅾️The. देशातील मोठ्या बँकांना आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात यावे.

🅾️2000. धोकादायक मालमत्तेचे भांडवलाचे गुणोत्तर २००० पर्यंत percent टक्के आणि २००२ पर्यंत दहा टक्क्यांपर्यंत खाली आणले पाहिजे.

🅾️Government. सरकारी सिक्युरिटीजद्वारे कव्हर केलेल्या अपुष्ट कर्जांना नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता समजले पाहिजे

🅾️2,. २,००,००० लाख रुपयांपेक्षा कमी कर्जावरील व्याज नियंत्रित करण्यासाठी बँकांना सक्षम केले पाहिजे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.


🧩सवरूप -

🅾️जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🧩कार्ये -

🅾️जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🧩भांडवल उभारणी -

🅾️सवस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🧩विस्तार -

🅾️भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.


२८ फेब्रुवारी २०२३

प्रचंड हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल



- ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जोधपूर येथे हवाई दलात दाखल 


- संपूर्ण भारतीय बनावटीचे (स्वदेशी बनावटीचे) 


- वजनाने हलके लढावू हेलिकॉप्टर 


निर्मिती:- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.

लांबी :- ५१.१ फूट

उंची:- १५.५ फूट

पल्ला:-  ५५० किमी

वजन:- ५.८ टन

वेग:- २७० km/hr

इंजिन:-२ 


📌 वैशिष्ट्ये:-


- शत्रूच्या रडारला चकमा देण्याची क्षमता

- हवेतून हवेत क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता

- दिवसा व रात्री उड्डाणाची क्षमता


- एका मिनिटात ७५० गोळ्या डागु शकते

- रणगाडे, ड्रोन, बंकर लक्ष करू शकते

- सर्व प्रकारच्या हवामानात कार्य करण्यास सक्षम


- २० एमएमच्या बंदुकानी सज्ज 

- आधुनिक फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित ५.८ टन दुहेरी इंजिन


- लाईट कॉम्बॅक्ट मध्ये २ लोक बसू शकतात.

- प्रचंड हेलिकॉप्टर धनुष नावाच्या हेलिकॉप्टर युनिट मध्ये सामील केले गेले.

चालू घडामोडी :- 27 फेब्रुवारी 2023


◆ पंतप्रधान मोदी PM-KISAN अंतर्गत 16,800 कोटी रुपयांचा 13 वा हप्ता वितरित करतील.


◆ अमित शहा यांनी मध्य प्रदेश येथे 'कोल जनजाती महाकुंभ'ला संबोधित केले.


◆ एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला.


◆ पर्यटन क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी केरळने यूएन वुमनसोबत करार केला.


◆ कर्नाटकने बयंदूर येथे देशातील पहिल्या मरीनाची योजना आखली आहे.


◆ पाकिस्तान, अफगाणिस्तानने तोरखाम क्रॉसिंग पुन्हा उघडल्याने व्यापार पुन्हा सुरू झाला.


◆ चीनने Zhongxing-26 उपग्रह मोहिमेसह कक्षीय प्रक्षेपण पुन्हा सुरू केले.


◆ रशियन सोयुझ अंतराळयानाने ISS वर अडकलेल्या क्रूला परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली.


◆ श्रीलंकेने अदानी ग्रीनच्या $442 दशलक्ष पवन ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली.


◆ लेफ्टनंट जनरल आरएस रेन यांनी महासंचालक गुणवत्ता आश्वासन म्हणून कार्यभार स्वीकारला.


◆ आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक: 55 देशांमध्ये भारत 42 व्या क्रमांकावर आहे.


◆ नोकियाने त्यांचा लोगो अपडेट केला आहे.


◆ ओम बिर्ला यांनी सिक्कीममध्ये 19 व्या वार्षिक CPA परिषदेचे उद्घाटन केले.


◆ नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2023 तीन वर्षांच्या अंतरानंतर परतला.


◆ महाराजा सयाजीराव विद्यापीठ, गुजरात द्वारे युथ 20 इंडिया समिट आयोजित करण्यात आला.


◆ ऑस्ट्रेलियाने 6व्या महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.


◆ मध्यप्रदेशने वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप जिंकली.


◆ डॅनिल मेदवेदेवने अँडी मरेचा पराभव करून कतार ओपनचे विजेतेपद पटकावले.


◆ भारताचा स्वदेशी LCA तेजस यूएईमध्ये त्याच्या पहिल्याच विदेशी हवाई सरावात भाग घेण्यासाठी उतरला


◆ संगणक शास्त्रज्ञ हरी बालकृष्णन यांना 2023 चा मार्कोनी पुरस्कार मिळाला.


◆ मेटा ने LLaMA मॉडेल लाँच केले, LLaMA हे OpenAI च्या GPT-3 पेक्षा अधिक शक्तिशाली आहे.


◆ जागतिक NGO दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.


◆ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सर्व रिफायनरीजमध्ये ग्रीन हायड्रोजन प्लांटची स्थापना करेल.

टी-20 विश्वचषकात शबनिम इस्माईलने रचला इतिहास



◆ महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे.


◆ या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर 19 धावांनी मात केली.

त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.


◆ विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने 2 बळी घेत इतिहास रचला.

ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.


◆ शबनीम इस्माईलने महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.


◆ या बाबतीत तिने 27 सामन्यात 41 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे.

जागतिक पुस्तक मेळ्याच्या ३१ व्या आवृत्तीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात.


🔰 जागतिक पुस्तक मेळ्याच्या ३१ व्या आवृत्तीला कालपासून नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरुवात झाली.


🔰 ९ दिवस चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन शिक्षण राज्यमंत्री डॉ राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं.


🔰 'आझादी का अमृत महोत्सव ' या विषयाच्या अनुषंगाने अनेक साहित्यिक सहभागी झाले असून विविध सांस्कृतिक उपक्रम या मेळ्यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन हजारांहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून एक हजाराहून अधिक पुस्तक प्रकाशक सहभागी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर अनेक चर्चासत्रे, परिषदा,पुस्तक प्रकाशन,साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔰 या मेळयासाठी फ्रान्सची गेस्ट ऑफ ऑनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔰 या मेळाव्यादरम्यान प्रकाशन विभाग ‘आझादी का अमृत महोत्सव’ पुस्तक संग्रह प्रदर्शित करत आह.


🔰 देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकणारा आणि देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण या पुस्तक संग्रहतून करण्यात आलं आहे.


🔰 प्रकाशन विभागाची;योजना, कुरुक्षेत्र, आज - काल आणि बालभारती यांसारखी नियतकालिकेही या मेळयात  उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कोब्रा वॉरियर युध्द सराव : 2023




◆ युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी 26 फेब्रुवारी 2023 रोजी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून रवाना झाली आहे. 6 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 दरम्यान हा युद्धसराव होणार आहे.


◆ कोब्रा वॉरियर हा बहुस्तरीय हवाई युद्धसराव असून यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत.


◆ भारतीय हवाई दल यावेळी या युद्धसरावात पाच मिराज-2000 ही लढाऊ विमाने, दोन सी-17 ग्लोबमास्टर III आणि IL-78 हे हवेत इंधन भरणारे एक विमान यांच्यासह सहभागी होणार आहेत. 


➤ या युद्धसरावाचा उद्देश :- हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे व विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे.

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -



🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.


🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.


🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.


🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा.

 

🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.


🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.


🔶 सिंधफणा - बिंदुसरा.


🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्थ ईस्टच्या पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचे उद्घाटन केले



🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 26 फेब्रुवारी 2023 रोजी, आसाममधील कामरूप जिल्ह्यातील सोनापूर येथे ईशान्य भारतातील पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन केले.


🔸या प्लांटची पाच टन प्रति-दिवस संकुचित बायोगॅसची उत्पादन क्षमता असेल जी गुरांचे शेण, नगरपालिका घनकचरा इत्यादी कच्च्या मालापासून तयार केली जाईल.

शैलेश पाठक यांची फिक्कीच्या महासचिवपदी नियुक्ती




🔹फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ने 1 मार्च 2023 पासून माजी नोकरशहा शैलेश पाठक यांची महासचिव म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.


🔸आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी सरकारमध्ये काम केले आहे.


🔹FICCI ने असेही जाहीर केले की अरुण चावला, महासंचालक, 30 जून 2023 रोजी सेवानिवृत्त होतील आणि सल्लागाराच्या भूमिकेत बदली होतील.

२७ फेब्रुवारी २०२३

काही महत्वपूर्ण मुद्दे


♦️बंगालचे प्रथम गव्हर्नर - रॉबर्ट क्लाईव्ह. 

♦️बंगालचे शेवटचे गव्हर्नर - वॉरेन हेस्टिंग्ज. 

♦️बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल- वॉरेन हेस्टिंग्ज.

♦️बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल- विलियम बेंटिंक.

♦️भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल - विलियम बेंटिंक.

♦️भारताचे अंतिम गव्हर्न जनरल - लॉर्ड कॅनिंग.

♦️भारताचे प्रथम व्हाईसरॉय - लॉर्ड कॅनिंग. 

♦️भारताचे अंतिम व्हाईसरॉय - लॉर्ड माऊंटबॅटन.

♦️स्वतंत्र भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल:- लॉर्ड माऊटबटन.

♦️पहिले भारतीय गव्हर्नर जनरल :- सी. राजगोपालाचारी.

♦️ऑगस्ट घोषणा  (१९१७) :- लॉर्ड माँटेग्यू.

♦️ऑगस्ट प्रस्ताव – (१९४०) - लॉर्ड लिनलिथगो.

♦️ऑगस्ट क्रांती - (१९४२) - चलेजाव आंदोलन.


गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम


♦️ सातारा 1848.

♦️जैतपूर- 1849.

♦️संभलपूर व ओरछा- 1849.

♦️बघाट 1850.

♦️उदयपूर - 1852.

♦️झाशी - 1853.

♦️नागपूर-1854.

♦️करौली- 1855.

♦️अवध - 1856.



⭕️♦️⚠️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज

स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

♦️हैदराबाद - 1798.

♦️म्हैसूर - 1799.

♦️तंजावर - 1799.

♦️अवध - 1801.

♦️पेशवा - 1802.

♦️भोसले - 1803.

♦️शिंदे - 1804.

प्रमुख राजवंश आणि संस्थापक


▪️ हर्यक वंश                    - बिम्बिसार


▪️ नन्द वंश                      - महापदम नन्द


▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य


▪️ गुप्त वंश                      - श्रीगुप्त


▪️ पाल वंश                      - गोपाल


▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु


▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग


▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम


▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय


▪️ चोल वंश                      - विजयालय


▪️ सेन वंश                       - सामन्तसेन


▪️ गुर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट


▪️ चौहान वंश                  - वासुदेव


▪️ चंदेल वंश                    - नन्नुक


▪️ गुलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक


▪️ ख़िलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी


▪️ तुगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक


▪️ सैयद वंश                    - खिज्र खान


▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी


▪️ विजयनगर साम्राज्य     - हरिहर / बुक्का


▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू


▪️ मुगल वंश                    - बाबर



⭕️♦️प्राचीन इतिहास ,जोड्या जुळवा येऊ शकतो लक्षात असुद्या मोजके वंशज आणि संस्थापक✔️


चालू घडामोडी


◆ आरटीआयने डेटा जारी केला, 60% मतदारांनी आधारला मतदार ओळखपत्राशी जोडले.


◆ भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी” सर्व सर्वोच्च न्यायालयांसाठी “Neutral Citations” लाँच केले.


◆ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 04 वर्षे पूर्ण झाली.


◆ यमुनोत्री धाम येथे रोपवेसाठी उत्तराखंड सरकारने करार केला.


◆ मॅनहोल्स साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.


◆ भूतानचा 7 वर्षीय राजकुमार देशाचा पहिला डिजिटल नागरिक बनला आहे.


◆ औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्यात आले.


◆ पाकिस्तानला चीनकडून $700 दशलक्ष निधी मिळाला.


◆ जागतिक बँकेने युद्धाच्या वर्धापनदिनानिमित्त युक्रेनला अतिरिक्त 2.5 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.


◆ भारत, गयाना तेल आणि वायू क्षेत्रावर करार करणार आहेत.


◆ युक्रेन संघर्षामुळे आर्थिक गुन्हे वॉचडॉग FATF ने रशियाचे सदस्यत्व निलंबित केले आहे.


◆ जानेवारीमध्ये जीएसटी महसूल 1.56 लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.


◆ भारतीय रिजर्व्ह बँकेने ने 5 सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत.


◆ Infosys क्लाउडच्या उद्योगाला गती देण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत करार केला.


◆ CSC Academy आणि NIELIT यांनी डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला.


◆ 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यास भारत 7 व्या क्रमांकावर आहे.


◆ गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्यासाठी UAE ने प्रथम I2U2 उप-मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली.


◆ बिल गेट्स 902 दशलक्ष डॉलर्सला हेनेकेनमधील स्टेक खरेदी केली.


◆ भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरी इंडोनेशियामध्ये पहिल्यांदा डॉक करण्यात आली.


◆ IDEX च्या तिसर्‍या दिवशी NAVDEX 2023 वर $1.5bn किमतीचे 11 सौदे झाले.


◆ एस. एस. राजामौली यांच्या RRR ने HCA येथे ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कार जिंकला.


◆ पंतप्रधान मोदींनी ‘बारिसु कन्नड दिम दिमावा’ महोत्सवाचे उद्घाटन केले.


◆ जर्मनीने भारतासोबत 5.2 अब्ज डॉलर्सच्या 6 पाणबुड्या बांधण्याचा करार केला आहे.

मराठी भाषा गौरव दिन


- 27 फेब्रुवारी

- कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस

--------------------------------------------------

● विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)


- जन्म: 27 फेब्रुवारी 1912, मृत्यू 10 मार्च 1999

- जन्म पुणे येथे तर नाशिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते.

- आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार

--------------------------------------------------

● ग्रंथसंपदा


नाटके

दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१), दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१)


काव्यसंग्रह

जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०)


कादंबर्‍या

वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६).


कथासंग्रह

फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८)

--------------------------------------------------

● पुरस्कार


- 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.

- 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

- त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

- 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


साधारण विधेयक आणि धनविधेयक यांचा तुलनात्मक अभ्यास

🔴 साधारण विधेयक


▪️साधारण विधेयकाची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात करता येते.

▪️कोणताही सदस्य असे विधेयक मांडू शकतो.

▪️राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीशिवाय मांडता येते.

▪️राज्यसभा यात बदल करू शकते किंवा फेटाळू शकते.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने असे विधेयक रोखून धरू शकते. -

▪️लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेत पाठवण्यासाठी अध्यक्ष्यांच्या सहीची गरज नसते.

▪️दोन्ही सभागृहांत असहमती झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात

▪️मत्र्याने लोकसभेत मांडलेले साधारण विधेयक अस्वीकृत झाल्यास/ सरकारचा मतदानात पराभव झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी सदस्याच्या विधेयकाच्या बाबतीत असे झाल्यास मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागत नाही.

▪️राष्ट्रपती असे विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.


🔵धन विधेयक

▪️सरुवात फक्त लोकसभेत करता येते.

▪️फक्त मंत्रीच मांडू शकतो.

▪️फक्त राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीनेच मांडता येते.

▪️राज्यसभेला फक्त बदल सुचवण्याचा हक्क आहे.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस धन विधेयक रोखून धरू शकते.

▪️लोकसभेने पास केलेल्या धनविधेयकावर अध्यक्षांची सही असणे गरजेचे असते.

▪️असहमती झाल्यास लोकसभेने स्वीकारलेल्या स्वरुपातच विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केल्याचे मानले जाते. यावर संयुक्त बैठकीची तरतूद नाही.

▪️लोकसभेने नामंजूर झाल्यास सरकार राजीनामा देते.

▪️राष्ट्रपती अस्वीकृत करू शकतात पण पुन्हा विचार करण्यासाठी परत पाठवू शकत नाही.


पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

राष्ट्रपती  -  उपराष्ट्रपतीकडे

उपराष्ट्रपती  -  राष्ट्रपतींकडे

पंतप्रधान  -  राष्ट्रपतींकडे

राज्यपाल  -  राष्ट्रपतींकडे

संरक्षण दलाचे प्रमुख -   राष्ट्रपतींकडे 

महालेखापाल  - राष्ट्रपतींकडे

महान्यायवादी  - राष्ट्रपतींकडे

लोकसभा सदस्य  -  लोकसभा सभापतींकडे

लोकसभा सभापती  -  लोकसभा उपसभापतीकडे

मुख्य निवडणूक आयुक्त -   राष्ट्रपतींकडे

मुख्यमंत्री  -  राज्यपालांकडे

महाधिवक्ता  -  राज्यपालांकडे

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  -  राष्ट्रपतींकडे

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश -   राष्ट्रपतींकडे 

विधानसभा अध्यक्ष  - विधानसभा उपाध्यक्षांकडे

विधानसभा सदस्य  -  विधानसभा अध्यक्षांकडे

लोकपाल  -  राष्ट्रपतींकडे 

महाराष्ट्र लोकायुक्त  -  राज्यपालांकडे

मसुदा समिती (Drafting Committee)

📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.


अविश्वास प्रस्ताव

"(No Confidence Motion) )"

🅾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.

🅾️ कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.

1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.

2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.

3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.

4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.

5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.

6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.

7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.

८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.

9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.

10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.

11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

आजाद हिंद सेनेची स्थापना



👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला. 

👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना. 

👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.

👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली

👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.

👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.

गुजरात विधानसभेने भरती परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले




🔹गुजरात विधानसभेने 24 फेब्रुवारी 2023 रोजी सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद असलेले विधेयक मंजूर केले.


🔸विधेयकानुसार, आरोपीला 10 लाख रुपयांपेक्षा कमी नसलेल्या दंडासाठी जबाबदार असेल, जो 1 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकेल.


🔹गुजरात पब्लिक एक्झामिनेशन (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) बिल, 2023, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मांडले होते.

लेफ्टनंट जनरल आर एस रेन यांनी महासंचालक गुणवत्ता आश्वासन (DGQA) म्हणून पदभार स्वीकारला



🔹लेफ्टनंट जनरल आरएस रेन यांनी 24 फेब्रुवारी'23 रोजी महासंचालक गुणवत्ता आश्वासन म्हणून पदभार स्वीकारला.


🔸1986-बॅचचे अधिकारी, लेफ्टनंट जनरल रीन हे इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत.


🔹त्यांनी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीई (इलेक्ट्रिकल) पूर्ण केले.


🔸ते डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ क्वालिटी अॅश्युरन्स, बेंगळुरू येथे वरिष्ठ प्राध्यापक होते.


🔹ते अतिरिक्त म्हणून DQA(L) चे प्रमुख होते. महासंचालक (इलेक्ट्रॉनिक्स).


मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन आता पहिले भारतीय आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख म्हणून ओळखले जाईल.


▪️रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पहिले गव्हर्नर सीडी देशमुख यांच्या नावावरून मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला लवकरच ‘चिंतामणराव देशमुख स्टेशन’ असे संबोधण्यात येणार आहे. 


▪️एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, ज्याला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना घोषित केले होते. 


▪️या बैठकीत चर्चगेट रेल्वे स्थानकाचे आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री सीडी देशमुख यांच्या नावावर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.


✅ चर्चगेट रेल्वे स्थानक


▪️चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्थानक आहे. 


▪️चर्चगेट स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील टर्मिनस असून पश्चिम मार्ग येथे संपतो. 


▪️चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.


जानेवारीमध्ये जीएसटी महसूल 1.56 लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.




▪️वस्तू आणि सेवा कर संकलनासाठी जुलै 2017 मध्ये अप्रत्यक्ष कर आकारणी (GST) सुरू केल्यापासूनचा दुसरा-सर्वोच्च मोप-अप जानेवारी 2023 मध्ये 1.56 ट्रिलियन रुपये होता. 


▪️एप्रिल 2022 मध्ये, जीएसटी प्राप्ती 1.68 ट्रिलियन रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली.

२५ फेब्रुवारी २०२३

MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध; 673 पदांकरीता भरती

✅महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 

राज्यसेवा गट अ गट ब  = 295 जागा

महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ गट ब = 130 जागा

महाराष्ट्र वैधमान शास्त्र गट ब = 15 जागा

विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब निरीक्षक = 39 जागा

अन्न व औषध प्रशासन सेवा गट ब = 194

👉Total_673 जागा


 ✅राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येईल..




स्वतःच्या प्रवर्गाला जागा नाहीत म्हणून open मधून फॉर्म भरण्याची चूक करू नका, याआधी ज्यांनी अशा चुका केल्यात त्यांना नंतर पश्चाताप झाला.


👉कारण नंतर स्वतःच्या प्रवर्गाला खूप जागा वाढल्या.


म्हणून प्रत्येक मागासवर्गातील उमेदवाराने स्वतःचा प्रवर्ग कायम ठेवून अर्ज करा. 


👉Caste ला जागा नसली तरीही open च्या जागा मिळण्यास तुम्ही पात्र असता...

आलेल्या जाहिरातीत जागा वाढ होवू शकते..

एका वर्षात एकच परीक्षा होणार असल्यामुळे Mains पर्यंत काही ना काही जागा ह्या वाढणारच...


राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२३ ऑनलाईन पद्धतीने होईल आणि इतर सर्व मुख्य परीक्षा वर्णनात्मक/पारंपरिक पद्धतीने नवीन अभ्यासक्रमानुसार होतील.


कृषि सेवा, वन सेवा , यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा आणि विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पदे जाहिरातीत आलेली नाहीत.


जागा ६७३ नाही. तर, राज्य सेवा २९५ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी १३० जागा, विद्युत अभियांत्रिकी १५ जागा, Assistant Commissioner and Food Safety Officer १९४  जागा आणि Inspector of Legal Metrology ३९ जागा अश्या पूर्णतः वेग वेगळ्या जागा आहेत 

 यातील ज्याला पात्र तेवढ्या जागा तुमच्यासाठी😃 आणि त्याचा जास्तीचा अभ्यासक्रम.

अर्ज प्रक्रिया 
Start Date : ०२ मार्च २०२३.
End Date : २२ मार्च २०२३.



🔰गेल्या काही वर्षांतील राज्यसेवा जागा

🔺2010 - 100
🔺2011 - 245
🔺2012 - 339
🔺2013 - 265
🔺2014 - 104
🔺2015 - 434
🔺2016 - 135
🔺2017 - 377
🔺2018 - 169
🔺2019 - 413
🔺2020 - 200
🔺2021 - 405
🔺2022 - 623 
🔺2023 - 295

पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय ‘कोळंबी मेळा’ आयोजित केला.



▪️पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय ‘प्रॉन फेअर’ (कोळंबी मेळा) आयोजित केला आहे. 


▪️हा “कोळंबी मेळा” किंवा कोळंबी मेळा हा राज्य सरकारचा कोळंबी शेतीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. 


▪️कोळंबी शेती ही मानवी वापरासाठी कोळंबी तयार करण्यासाठी सागरी किंवा गोड्या पाण्यात एक जलचर-आधारित क्रियाकलाप आहे. 


▪️2022-23 पर्यंत, नैऋत्य पंजाबमध्ये कोळंबी शेतीसाठी एकूण 1,212 एकर जमीन घेण्यात आली असून एकूण 2,413 टन कोळंबीचे उत्पादन झाले आहे.


❣️

चालू घडामोडी वनलायनर 24 February 2023


1. गुजरातचे अर्थमंत्री कनुभाई देसाई यांनी नुकताच विधानसभेत 3.01 लाख कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण 23% जास्त आहे.



2. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, इंडोनेशियामध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 99 किमी खोलीवर होते. हा भूकंप शक्तिशाली होता आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


3. जगभरात कांद्याची टंचाई वाढत आहे. मोरोक्कोपासून ते फिलीपिन्सपर्यंत सरकार त्यांच्या कांद्याच्या पुरवठ्याचे संरक्षण करत आहेत. मोरोक्को, तुर्कस्तान आणि कझाकिस्तानने कांद्याची वाढती मागणी आणि त्यांच्या मायदेशात वाढलेल्या किमतीमुळे त्यांची निर्यात थांबवली आहे.


4. हायड्रॉलिक बिघाडामुळे विमान केरळची राजधानी तिरुवनंतपुरमकडे वळवण्यात आले. टेकऑफ दरम्यान एअर इंडिया एक्स्प्रेसची शेपटी धावपट्टीवर आदळली. विमानात 182 प्रवासी होते आणि ते कालिकतहून दमामला जात होते.


5. Roscosmos ने अलीकडेच अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी रिकामे SOYUZ अंतराळयान प्रक्षेपित केले. Soyuz MS-22 कॅप्सूलमधून कूलंटची गळती सुरू झाल्याने तीन अंतराळवीर अंतराळात अडकले होते.


6. सुंदा सामुद्रधुनी पार केल्यानंतर, भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरी इंडोनेशियामध्ये दाखल झाली. इंडोनेशियामध्ये भारतीय पाणबुडी डॉकिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


7. चीनने अलीकडेच 333 दशलक्ष USD खर्चून Zhongxing-26 उपग्रह प्रक्षेपित केला. लाँग मार्च ३बी रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले. विमान वाहतूक आणि जहाजाशी संबंधित कामकाजासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा उपग्रहाचा मुख्य उद्देश आहे.


8. ॲग्रीकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेट हा अमेरिकेचा संयुक्त उपक्रम आहे. याची सुरुवात यूएई आणि यूएसए यांनी केली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भूक आणि हवामानातील बदलांना संबोधित करणे हा आहे.


9. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच मतदान केले. ठरावानुसार रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी सदस्यांची इच्छा होती.


10. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी हवामानाशी संबंधित वादांमुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला. #Prize


CAG GC मुर्मू यांची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड.



🔹फिलीपिन्सची सर्वोच्च ऑडिट संस्था, ILO चे सध्याचे बाह्य लेखापरीक्षक, CAG द्वारे बदलले जातील.


🔸आयएलओने बाह्य लेखापरीक्षकाच्या नामनिर्देशनासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे आणि सुपीरियर ऑडिट संस्थांकडून (एसएआय) प्रस्तावांची विनंती केली आहे असे सांगून कॅगने तपशील प्रदान केला.


🔹ILO ने तीन सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (भारत, कॅनडा आणि युनायटेड किंगडम) त्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि इतर घटकांवर आधारित तांत्रिक सादरीकरणासाठी निवडल्या.

अमेरिकेने मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित




🔹अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी व्यवसाय कार्यकारी अजय बंगा यांना जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नामांकित केले.


🔸अजय बंगा यांची सध्या खाजगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔹मास्टरकार्ड आणि अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंकच्या बोर्डवर वेगवेगळ्या भूमिका हाताळण्याचा त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव आहे.


२४ फेब्रुवारी २०२३

जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.

  



◆ सिएटल सिटी कौन्सिलने वंश, धर्म आणि लिंग ओळख यांसारख्या गटांसह शहराच्या म्युनिसिपल कोडमधील संरक्षित वर्गांच्या यादीत जात जोडणारा अध्यादेश काढला. 


◆ जाती-आधारित भेदभावावर स्पष्ट बंदी घालणारे सिएटल हे पहिले यूएस शहर बनून इतिहास रचला.

परश्नसंच.


🅾️रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद


 🅾️आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती


🅾️परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग 


🅾️सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले


🅾️दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर


🅾️इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे


🅾️मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग


 🅾️निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे


🅾️महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक


🅾️आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई


🅾️हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी


🅾️भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले


 🅾️गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे


🅾️सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे 


🅾️एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे


🅾️परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग


 🅾️दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🅾️सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी


 🅾️शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)


🅾️ गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती
01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
02.) आधुनिक भारताचे शिल्पकार- पंडित जवाहरलाल नेहरू.
03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य
06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.
13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.

सराव प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

सिंगापूर

टोकिओ

रंगून 

बर्लिन


● उत्तर - सिंगापूर


2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

सुभाषचंद्र बोस 

रासबिहारी बोस

जगन्नाथराव भोसले

कॅप्टन मोहन सिंग


● उत्तर - रासबिहारी बोस


3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

संत तुकाराम

संत नामदेव


● उत्तर - संत एकनाथ


4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत

भावार्थ रामायण

मनाचे श्लोक

ज्ञानेश्वरी

● उत्तर - ज्ञानेश्वरी


5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे

राणी लक्ष्मीबाई 

शिवाजी महाराज 

नानासाहेब पेशवे


● उत्तर - तात्या टोपे


6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

बाडोंली

खेडा

चंपारण्य

चौरीचौरा


● उत्तर - चंपारण्य


7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?

बाबा पद्मजी

गो.ग. आगरकर

शि.म. परांजपे

श्रीधर व्यंकटेश केतकर


● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर


8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?

नाना जगन्नाथ शंकरशेठ

बाळशास्त्री जांभेकर

विष्णूशास्त्री पंडित

विष्णूबुवा ब्रह्मचारी


● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर


9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?

बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 

असहकार चळवळ - लोकमान्य टिळक

चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले

रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती


● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल


10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?

केसरी

मराठा

ज्ञानोदय

सुधारक (गो.ग आगरकर)


● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

विज्ञान 15 प्रश्न

🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध

B. दुहेरी बंध

C. तिहरी बंध ✔️

D. आयनिक बंध


🟣. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र

B. बुध✔️

C. मंगळ

D. पृथ्वी


🔴. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन

B. मिथेन आणि ब्युटेन

C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️

D. हायड्रोजन आणि मिथेन


🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन

B. पासकल ✔️

C. डाइन

D. वॅट


🟡. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा

B. बीटा

C. गॅमा ✔️

D. क्ष


🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम

B. आयोडिन

C. लोह

D. फ्लोरिन ✔️


🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व

B. क जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व ✔️

D. इ जीवनसत्त्व


🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम

B. प्रथिने व लोह

C. सोडियम व प्रथिने

D. लोह व क जीवनसत्त्व ✔️


⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप

B. काकडी व सफरचंद ✔️

C. अंडी व केळी

D. केळी व दूध


🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व

B. ब-4जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व

D. के जीवनसत्त्व ✔️


🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक

B. लोणी

C. चीज

D. मासे ✔️


🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन

B. टॅनिन

C. मॉर्फिन ✔️

D. निकोटीन


🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा ✔️

B. सफरचंद

C. कलिंगड

D. काजू


⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन

B. नायट्रोजन पेरॉक्साईड

C. अमोनिया

D. नायट्रस ऑक्साईड ✔️


🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर

B. थर्मोस्फियर

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. सेट्रॅटोस्फियर



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


Combine पूर्व 2023 साठी इथून पुढील दिवसातील Strategy काय असावी?

साधारणतः 65 दिवसांवरती आपली Combine पूर्व आहे. Group ब आणि Group C अशा मिळून जवळपास 8000 जागांची मेगाभरती यावर्षी होणार आहे.तर आपल्याला देखील तेवढ्याच जोमाने यासाठी तयार राहावं लागेल.

🔅इथून पुढील आपल अभ्यासाचं नियोजन कस असावं याबद्दल बोलूयात.

1.आपल्याकडे अजून 65 दिवस असं पकडलं तरी आपण 30+35 चा formula यासाठी वापरू शकतो.
30+35 म्हणजे कस? तर पहिले 30 दिवस तुम्ही सर्व विषय एकदा व्यवस्थित वाचून घेऊ शकता म्हणजे तुमचा प्रत्येक विषयावर एक minimum hold तयार होईल. त्यानंतर राहिलेले 35 दिवसात तुम्ही minimun 2 आणि max 3 revisions करू शकता. ज्या तुम्हाला 60+ score साठी उपयोगी ठरु शकतील.

2.Reading करताना एवढं लक्षात ठेवा की फक्त ढोबळमानाने न वाचता minute(reading between the lines)गोष्टी फोकस व्हायला हव्यात कारण दिवसेंदिवस आयोगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतेच झालेले राज्यसेवा मुख्य चे पेपर पाहिल्यावर तुमच्या हे लक्षात येईलच.

3.आता एक गोष्ट लक्षात घ्या की दिवसेंदिवस cutoff वाढत आहेत.So कोणताच विषय option ला न ठेवता सर्वच विषयांची व्यवस्थित तयारी करण आवश्यक झालं आहे.ही चूक अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून especially math & reasoning च्या बाबतीत होताना दिसते. So be alert 😊.

4.आता फक्त एक एक विषय पुर्ण कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करा.त्यासाठी तुम्ही एखादी Test series join केली असेल तर त्यानुसार नियोजन करू शकता.Math & current affairs आपण dailly basis वरती read करायला हवं. ( दोन्ही विषयांना min 2.5-3 hrs )

5.आपल्याला test solving, time management, exam temperament building या गोष्टीवरती काम करायचं आहे पण ते revision च्या वेळी आपण जाणीवपूर्वक करू शकतो. आता फक्त आयोगाचे Pyq आणि reading जास्त Imp आहे.

♦️काही सर्वसाधारण सूचना :

1. 2 महिने हा खूप जास्त वेळ नाही त्यामुळे आत्तापासूनच serious व्हा.नाहीतर शेवटी पळता भुई थोडी होते.

2. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल पाहता अभ्यासासोबतच logic building, approach या गोष्टी मॅटर करत आहे असं दिसतय त्यावरती पण काम होणं आवश्यक आहे.(जे केवळ Pyq मधूनच शक्य आहे.)

3.Science आणि math दुर्लक्षित नको. कारण आपल लीड या 2 विषयावरच ठरत आहे. बाकी विषयात बऱ्यापैकी सर्वांनी एक minimum level गाठली आहे.
आपण math & reasoning + Science असं मिळून min 15 marks च तरी target ठेवायला हवं.

4.एखादा विषय अवघड जातं असेल तर त्याचा तात्काळ Class join करून तो विषय पक्का करून घ्यायला हवा.कारण एकदा वेळ गेल्यावर परत काहीही करता येणार नाही.

5. आज आपण असा संकल्प करूयात की 2023 या वर्षात मी किमान एक तरी पोस्ट मिळवीनच. आणि त्यासाठी आपण आपले सर्वोत्तम द्यायला हवं.

कारण अभी नही तो कभी नही..✌️✌️

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध :-


◆ भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले.


◆ भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत. सोमवार 21 फेब्रुवारी 2023 रोजी आर. 


◆ नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान :-


◆ भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली.

अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे.


◆ ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे. सर्व प्रकारच्या कुपोषणाचे 2030 पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. 


◆ सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल. ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.


मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागांत महाराष्ट्र :-


◆हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे. या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे 50 विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.


◆ या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे.


◆ चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील 2050 मध्ये अव्वल 200 पैकी अर्ध्याहून अधिक जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

विघ्नेश आणि विशाख एनआर हे ग्रँडमास्टर बनणारे भारताचे पहिले भावंड आहेत.



◆ जर्मनीतील बॅड झ्विसचेनाह येथे 24 वा नॉर्डवेस्ट कप 2023 जिंकल्यानंतर आणि जर्मन IM इल्जा श्नाइडरचा पराभव केल्यानंतर, भारतीय बुद्धिबळपटू विघ्नेश एनआर भारताचा 80 वा ग्रँडमास्टर बनला. चेन्नईच्या मुलाने थेट रेटिंगमध्ये 2500 चा टप्पा पार करून हा टप्पा गाठला. 


◆ विघ्नेशचा मोठा भाऊ विशाख एनआर 2019 मध्ये भारताचा 59 वा जीएम बनला होता. अशा प्रकारे, विशाख आणि विघ्नेश हे ग्रँडमास्टर असलेले भारताचे पहिले भावंड बनले आहेत.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔷 भारतातील पहिला अँग्री चॅटबॉट Ama KrushAI ओडिशामध्ये लॉन्च झाला.


◆ ओडिशाचे राज्यपाल प्रा. गणेशी लाल यांनी ‘कृषी ओडिशा 2023’ च्या समापन सत्रात कृषी क्षेत्रासाठी भारतातील पहिला AI चॅटबॉट ‘Ama KrushAI’ लाँच केला. 


◆ Ama KrushAI चॅटबॉट शेतकऱ्यांना सर्वोत्तम कृषी पद्धती, सरकारी योजना आणि 40 हून अधिक व्यावसायिक आणि सहकारी बँकांकडून कर्ज उत्पादनांबद्दल माहिती देण्यास मदत करेल.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB :-


◆ इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे. ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील. ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.


◆ ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल. ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.


संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.


◆ संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्यांची (एमपी) नामांकन करण्यात आली आहे. अर्जुन राम मेघवाल (संसदीय कामकाज राज्यमंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली आणि टीएस कृष्णमूर्ती (माजी मुख्य निवडणूक) यांच्या सह-अध्यक्षपदी प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाची ज्युरी समिती भारताचे आयुक्त) यांनी संसद रत्न पुरस्कार 2023 साठी लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील पाच खासदारांचे नामनिर्देशन केले आहे. 


◆ हे नामांकन प्रश्न, खाजगी सदस्यांची विधेयके आणि 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून सदस्यांच्या वादविवादांवर आधारित आहेत.


➤ संसद रत्न पुरस्कार 2023 (लोकसभा)


◆ अधीर रंजन चौधरी (INC, पश्चिम बंगाल)

◆ गोपाळ चिनय्या शेट्टी (भाजप, महाराष्ट्र)

◆ सुधीर गुप्ता (भाजप, मध्य प्रदेश)

◆ डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र)

◆ विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड)

◆ डॉ. सुकांता मजुमदार (भाजप, पश्चिम बंगाल)

◆ कुलदीप राय शर्मा (INC, अंदमान निकोबार बेटे)

◆ डॉ हिना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र)


➤ संसद रत्न पुरस्कार 2023 (राज्यसभा)


◆ श्रीमती फौजिया तहसीन अहमद खान (राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र)

◆ डॉ. ए.एस. जॉन ब्रिटास (सीपीआय-एम, केरळ);

◆ डॉ. मनोज कुमार झा (राजद, बिहार),

◆ विशंभर प्रसाद निषाद (समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश)

◆ श्रीमती छाया वर्मा (कॉंग्रेस, छत्तीसगड)


━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी : 23 फेब्रुवारी 2023


◆ पशुपती कुमार पारस यांनी दुबईमध्ये इंडिया पॅव्हिलियन गल्फफूड 2023 चे उद्घाटन केले.


◆ शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली आहे.


◆ केरळ हायकोर्टाने प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित केला.


◆ दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्हर्च्युअल शॉपिंग अँप लाँच करण्याच्या तयारीत आहे.


◆ जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.


◆ राजीव रघुवंशी यांची भारताचे नवीन औषध नियंत्रक जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.


◆ यूकेने भारताला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाची इक्विटी मार्केट बनवली आहे.


◆ स्टेट बँक ऑफ इंडियाने सिंगापूरसह रिअल-टाइम भीम पेमेंटला परवानगी दिली.


◆ कोटक महिंद्रा बँक कॉर्पोरेट डिजिटल बँकिंग पोर्टल ‘कोटक फायन’ सुरु केले.


◆ भारत आणि सेशेल्स यांनी सागरी सुरक्षेमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.


◆ ऑकलंड विद्यापीठ, टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कॅन्सर सेवेसाठी सामंजस्य करार केला.


◆ अबू धाबी संरक्षण कंपनीने UAE च्या संरक्षण प्रदर्शनात भारताच्या HAL सोबत सामंजस्य करार केला.


◆ संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.


◆ ढाका येथे डॉ.महेंद्र मिश्रा यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


◆ बचाव कार्यासाठी नौदल प्रमुखांना ऑन-द-स्पॉट युनिट सन्मानपत्र आयएनएस निरक्षक प्रदान करण्यात आले.


◆ तिलोत्तमा सेनने ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.


◆ टेलीफोनिका जर्मनीने भविष्यासाठी तयार ऑपरेशन्स सपोर्ट तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून TCS ची निवड केली.


◆ भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट चेंगलपट्टू येथे प्रक्षेपित करण्यात आले.


◆ माजी आयकर मुख्य आयुक्त टीसीए रामानुजम यांचे निधन झाले.


◆ जेपी नड्डा यांनी ‘मोदी: शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा केली जाईल :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण


◆ अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना 16,982 कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.


◆ 18 फेब्रुवारी 2023 रोजी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.


◆ या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षेतेखाली जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली.


🔷 पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत चार तीर्थक्षेत्रांची निवड केली.


◆ पर्यटन मंत्रालयाने 'स्वदेश दर्शन' आणि 'नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रिजुवनेशन अँड स्पिरिच्युअल, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद)' या योजनांअंतर्गत विकासासाठी चार तीर्थक्षेत्रे ओळखली आहेत. 


◆ ते देशातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासन इत्यादींना आर्थिक सहाय्य देतात.

राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होईल: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

केरळ उच्च न्यायालय - प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले




🔹केरळ उच्च न्यायालयाने 21 फेब्रुवारी 2023 रोजी मल्याळममध्ये अलीकडील दोन निकाल प्रकाशित केले आहेत.


🔸हा दिवस (२१ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो.


🔹यासह, केरळ उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरले.


🔸मल्याळममधील निकाल न्यायालयाच्या वेबसाइटवर इंग्रजी आवृत्तीच्या खाली अपलोड करण्यात आले होते.


नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 49 वी बैठक झाली.



▪️18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 49 वी GST परिषदेची बैठक झाली. 


▪️केंद्रीय अर्थसंकल्प 2023 पासून तीन आठवड्यांच्या कालावधीत ही बैठक आयोजित केली जात आहे. 


▪️केंद्रीय अर्थमंत्री, 

▪️केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, 

▪️याशिवाय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री (विधानमंडळासह) आणि 

▪️केंद्रातील वरिष्ठ अधिकारी अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडलनुसार, सरकार आणि राज्ये या बैठकीत उपस्थित होते.

आयुष्मान खुराना यांची बालहक्कांचा राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे



▪️भारतात, आयुष्मान खुराना युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड) चे प्रतिनिधित्व करेल. 


▪️युनिसेफने या अभिनेत्याचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नाव जाहीर केले. 


▪️त्याच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून, आयुष्मान प्रत्येक मुलाच्या जीवन, 


▪️आरोग्य आणि संरक्षणाच्या हक्कांची हमी देण्यासाठी UNICEF सोबत काम करेल.


▪️तसेच त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये त्यांचा आवाज आणि एजन्सी वाढवेल.


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...