०४ फेब्रुवारी २०२३

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे


Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? 

(अ) सॅफ्रनिन 

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन  

(ड) मिथेलिन ब्लू 


Q :__ झाडाला कणखर आणि टणक बनवते? 

(अ) स्थूलकोन 

(ब) मूल ऊती 

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती 


Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? 

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे 

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते 

(क) प्रचलन न करणारे 

(ड) वरील सर्व बरोबर  ✅


Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) गांडूळ  

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस 

(ड) वरील सर्व ✅



Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: 

(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. 

(अ) मोलुस्का 

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा 

(ड) सीलेंटेराटा 



Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) तारामासा 

(ब) सी- ककुंबर 

(क) सी-अर्चिन 

(ड) ऑफिऑथ्रिक्स 

(इ) वरील सर्व ✅


Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? 

(अ) लोहखनिज 

(ब) मॅंगनीज 

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही 



Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? 

(अ) लोह

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) अँल्युमिनियम ✅



Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? 

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) बॉक्साईट 



Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? 

(अ) सिलिका  

(ब) मॅंगनीज 

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट 


Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? 

(अ) मॅंगनीज  

(ब) लोहखनिज✅

(क) सिलिका 

(ड) बॉक्साईट 


उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते.

भारतातील विविध गोष्टींची संख्या (भाग-०१)


🏘️ भारतात राज्य : २८

🏘️ भारतात केंद्रशासित प्रदेश : ०८

🏘️ भारतात जिल्हे : ७४२

✌️ लोकसभेच्या जागा : ५४३

✌️ राज्यसभेच्या जागा : २४५

⛱️ ब्लू फ्लॅग समुद्रकिनारे : ०८ 

🌳 वर्ल्ड ट्री सिटी : ०१

✈️ भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ३४

☢️ कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्प : ०८

🚉 भारतात रेल्वे विभाग : १८

🌊 भारतातील जलमार्ग : १११

🔱 भारतात युनेस्को वारसास्थळे : ३८

🔱 भारतात रामसर स्थळे : ४२

1️⃣ भारतात सांस्कृतिक वारसास्थळे : ३० 

2️⃣ भारतात नैसर्गिक वारसास्थळे : ०७ 

3️⃣ भारतात मिश्र वारसास्थळ : ०१

⛰️ भारतात राष्ट्रीय उद्याने : १०५

🐯 भारतात व्याघ्र राखीव क्षेत्र : ५२

🐯 भारतात वाघ : एकुण २९६७

2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏆 फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 विजेता - अर्जेंटिना

☯️ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 उपविजेता - फ्रान्स


🏆 टी 20 विश्वचषक 2022 विजेता -  इंग्लंड

☯️ टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान


🏆 महिला टी 20 विश्वचषक 2022 विजेता - ऑस्ट्रेलिया

☯️ महिला टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - इंग्लंड


🏆 आशिया विश्वचषक 2022 विजेता -  श्रीलंका

☯️ आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान


🏆 महिला आशिया विश्वचषक 2022 विजेता - भारत

☯️ महिला आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - श्रीलंका


🏆 आयपीएल सिझन 15 विजेता -  गुजरात टायटन्स

☯️ आयपीएल सिझन 15 उपविजेता - राजस्थान रॉयल्स


🏆 Under 19 महिला टी 20 WC विजेता -  भारत

☯️  Under 19 महिला टी 20 WC उपविजेता -  इंग्लंड


🏆 Under 19 एकदिवसीय WC विजेता -  भारत

☯️ Under 19 एकदिवसीय WC उपविजेता - इंग्लंड


🏆 विजय हजारे ट्रॉफी 2022 विजेता -  सौराष्ट्र

☯️ विजय हजारे ट्रॉफी 2022 उपविजेता - महाराष्ट्र


🏆 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 विजेता - मुंबई

☯️ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उपविजेता - हिमाचल प्रदेश


🏆 रणजी ट्रॉफी 2022 विजेता -  मध्यप्रदेश 

☯️ रणजी ट्रॉफी 2022 उपविजेता - मुंबई


🏆 प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 विजेता - जयपूर पिंकपँथर्स

☯️ प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 उपविजेता - पुणेरी पलटण


🏆 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 विजेता - केरळ

☯️ 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 उपविजेता - प. बंगाल


🏆 थॉमस कप 2022 विजेता - भारत

☯️ थॉमस कप 2022 उपविजेता - इंडोनेशिया


🏆 उबेर कप 2022 विजेता -  द.कोरिया

☯️ उबेर कप 2022 उप - चीन


🏆 पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 विजेता - जर्मनी

☯️ पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 उपविजेता - बेल्जियम


खनिजे


मँगनिज 


भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.

०     भंडारा –  या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.

०     नागपुर – या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात.

०    सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात.



लोहखनिज 


भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.

 पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.

०     चंद्रपूर – चिमुर तालुक्यात िपपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. 

०     गडचिरोली – गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात. 

०     गोंदिया – गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.

०     सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत. 

०     कोल्हापुर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.




बॉक्साइट 


याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१ % बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात.

०     कोल्हापूर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साइटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणले जाते.

० रायगड – या जिल्ह्य़ात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने     मुरुड,   रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.

० ठाणे – या जिल्ह्य़ात सालसेट बेट व तुगार टेकडय़ांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साइटचे साठे आढळतात. बॉक्साइटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.

  

लोणार सरोवर एक रहस्य...!



🅾️बलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. 


🅾️पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. अस सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात. 


🅾️इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच एक विवर तयार झाल. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथल तापमान १८०० डिग्री सेल्सियस पर्यंत गेल असेल. ह्यामुळे पूर्ण अशनी वितळून वायूत रुपांतर झाल असेल असा अंदाज आहे. 


🅾️लोणारच वैशिष्ठ इतकच नाही तर लोणार हे बसाल्ट दगड म्हणजेच अग्निजन्य खडकात तयार झालेलं जगातील एकमेव विवर आहे. आता कोणी विचार करेल कि ह्यात काय विशेष? तर अग्निजन्य खडक हा खडकातील सगळ्यात कठीण असा समाजला जातो. अश्या दगडात इतक खोल विवर तयार होण हेच एक आश्चर्य आहे. त्याशिवाय अग्निजन्य खडक हे चंद्र, मंगळ तसेच इतर ग्रहांवर आढळतात. त्यामुळे तिथे असलेल्या विवारांशी लोणारच्या विवराच कमालीच मिळते जुळते. चंद्रावरील तसेच मंगळावरील दगड, मातीच्या नमुन्यात व लोणार येथे मिळणाऱ्या दगड, मातीच्या नमुन्यात खूप साधर्म्य आहे. 


🅾️महणूनच क्युरोसिटी ह्या नासा च्या मंगळावरील मोहिमेआधी नासा चे वैज्ञानिक लोणार मध्ये तळ ठोकून होते. येतील दगडांच्या नमुन्याचा अभ्यास त्यांनी आपल्या यानात मंगळावर पाठवण्याआधी बंदिस्त केला. त्यायोगे ह्या दोन्ही वेगळ्या ग्रहांवरील अभ्यासातून जीवसृष्टीचा उगम शोधण्यात मदत होईल. 


🅾️लोणार अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर. लोणार विवरात असलेल्या पाण्याची पी.एच. व्ह्यालू हि ११ च्या आसपास आहे (१०.७). समुद्राच्या पाण्याचा खारटपणा हा ९ च्या आसपास असतो. पण लोणार च्या आसपास कोणताही स्त्रोत नसताना इथल पाणी समुद्रापेक्षा खारट आहे. ह्यामुळे ह्या पाण्यात कोणतेच जलचर पाणी जिवंत राहू शकत नाही. इथल पाणी आरोग्याच्या दृष्टीने औषधी आहे. 


🅾️इथे अजून एक वेगळा अविष्कार बघयला मिळतो. इथल्या मातीत खूप लोखंड आहे. येथील दगडात म्याग्नेटीक प्रोपर्टी आहेत. शास्त्रज्ञाच्या मते अशनी च्या वितळण्यामुळे ह्या गोष्टी येथील परिसरात आढळून येतात. लोणार च्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आहेत. इथल्या विवरामुळे पृथ्वीच्या इतर कोणत्याही भागात न आढळणाऱ्या आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या गोष्टी इकडे आढळून येतात. 


🅾️इतके वर्षानंतर हि लोणार मध्ये अजूनही संशोधन चालू आहे. अजूनही सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधू शकलेले नाहीत. इथे असलेली मंदिरे, इथले खडक त्याचे गुणधर्म आणि लोणार सरोवर ह्यावर अजूनही खूप काही शोधायचं बाकी आहे. पण जीवसृष्टीच उगम स्थान आणि आपण कुठून आलो? अश्या वैश्विक प्रश्नांची उत्तर आपल्या गर्भात लपवलेल लोणार आज सरकारी अनास्था, ह्या सरोवराविषयी माहित नसलेली माहिती, अंधश्रधेने धावणारे लोक, कचरा टाकणारे, अंतिम कार्य सारखे विधी आणि इकडे येणाऱ्या अनेक प्रकारच्या दुषित पाण्याने इथली जैवविविधता धोक्यात येत आहे.


🅾️ जिकडे नासा अमेरिकेवरून मंगळावर जाण्याआधी वैज्ञानिकांना अभ्यास करण्यासाठी लोणार ला पाठवते. त्याच लोणार बद्दल उराशी मराठी अस्मिता बाळगणारे स्वताला भारतीय, मराठी म्हणवणारे सगळेच किती अनभिज्ञ आहेत हे बघून नक्कीच वाईट वाटल. 


🅾️रामायण, महाभारतात उल्लेख असणाऱ्या इतक्या प्रचंड कालावधीच प्रतिनिधित्व करणाऱ्या लोणार येथील ठेवा डोळ्यात बंदिस्त करताना स्तिमित तर झालोच पण जगातील एकमेव अश्या बसाल्ट लेक विवर समोर उभ राहून निसर्गाच्या ह्या अदाकारीला माझा कुर्निसात केला. 


🅾️अजूनही खूप काही लोणार इकडे बाकी आहे. जेव्हा जमेल, जस जमेल तेव्हा प्रत्येक भारतीयांनी आपल्या माजघरात असलेल्या लोणार ला भेट देऊन निसर्गाचा अविष्कार अनुभवयाला हवाच पण त्याचवेळी त्याच्या संवर्धनासाठी काही करता येत असेल तर त्याचा पुढाकार हि घ्यायला हवा. एक अमुल्य ठेवा आपल्या माजघरात आहे त्याच संवर्धन हे उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक असेल.


मूलद्रव्य : लिथियम

🅾️सामान्य स्थितीमध्ये अर्थात कक्ष-तापमानाला सर्व स्थायूरूप मूलद्रव्यांमध्ये लिथियम सर्वात हलका धातू आहे. तो चांदीसारखा पांढरा परंतु मऊ असतो आणि चाकूने कापताही येतो. लिथियम साठवून ठेवणं फार कठीण. अति क्रियाशील असलेला हा धातू हवेत उघडा राहिला असता लगेच काळा पडतो व पृष्ठभागावर त्याचे ऑक्साइड तयार होते. म्हणूनच लिथियम पेट्रोलियम जेली लाऊन साठवला जातो. 


🅾️अल्कली धातू असलेला हा लिथियम अग्निजन्य खडकांपासून माहीत झाला, मात्र इतर अल्कली धातू वनस्पतींपासून शोधले गेले. म्हणूनच या मूलद्रव्याला दगड अशा अर्थाने ‘लिथोस’ या ग्रीक शब्दावरून लिथियम हे नाव दिले गेले.

निसर्गात लिथियम मुक्त स्थितीत आढळत नाही; तो सामान्यपणे सर्व अग्निजन्य खडकांमध्ये आणि खनिजांच्या झऱ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतो. स्पॉडय़ुमिन, पेटॅलाइट, लेपिडोलाइट, अ‍ॅम्ब्लियगोनाइट या खनिजांपासून लिथियम पुरेशा प्रमाणात मिळते. समुद्राच्या पाण्यात एक कोटी भागांत सुमारे एक भाग इतक्या अल्प प्रमाणात लिथियम आढळतो. नैसर्गिकरीत्या लिथियम (६) वलिथियम (७) ही लिथियमची दोन समस्थानिके आढळतात.


🅾️१७९० साली स्वीडनमधील युटो बेटावर जोस बोनिफॅशियो-द-अ‍ॅद्राल्दा-द-सिल्वा या रसायनशास्त्रज्ञाला पेटॅलाइट हे खनिज आढळून आले. आगीवर या खनिजाची भुकटी फवारली असता ज्योत भडक किरमिजी रंगाची होत असल्याचे त्यांना दिसले. १८१७ साली या खनिजाचे विश्लेषण करत असताना जोहान ऑगस्त आर्फव्हेडसन यांना लिथियम धातूचा शोध लागला. लिथियम हा सोडियमपेक्षा हलका असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु त्यांना लिथियम वेगळा करता आला नाही. १८२१ साली विल्यम ब्रँडे यांनी लिथियम ऑक्साइडचे विद्युत अपघटन करून अत्यंत कमी प्रमाणात लिथियम वेगळा केला. १८५५ साली रॉबर्ट बुन्सेन (बुन्सेन बर्नरचा जनक) आणि ऑगस्तस मॅथिसन यांनी वितळलेल्या लिथियम क्लोराइडचे विद्युत अपघटन करून ग्रॅममध्ये मोजता येईल, एवढा लिथियम वेगळा केला. १९२३ मध्ये लिथियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड या संयुगाच्या मिश्रणाचे विद्युत अपघटन करून लिथियमच्या व्यापारी उत्पादनाची पद्धत जर्मनीतील एका कंपनीने शोधून काढली.


राज्यसेवा प्रश्नसंच

 1)भारतीय नौदलात भारताची पहिली खोल सागरी बचाव वाहन (DSRVs) प्रणाली कोणत्या नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली?

विशाखापट्टणम

मुंबई

चेन्नई

कोयंबटूर

✅ ANSWER – 2


2)कोणत्या महिन्यात वार्षिक ‘जेमिनिड’ उल्कावर्षाव पाहायला मिळू शकते?

नोव्हेंबर

डिसेंबर

मार्च

सप्टेंबर

✅ ANSWER – 2


3)डिसेंबर 2018 मध्ये भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

ब्रिजेंद्रपाल सिंग

गुलशन ग्रोव्हर

गजेंद्र चौहान

नंदिता दास

✅ ANSWER – 1


4)भारताने कोणत्या देशासोबत द्वैपक्षीय वार्षिक हज 2019 करार केला?

संयुक्त अरब अमीरात (UAE)

अफगाणिस्तान

सौदी अरब

बहरीन

✅ ANSWER – 3


5)कोणत्या देशाने 12 डिसेंबर 2018 रोजी घराबाहेर धूम्रपान करण्यावर बंदी घातली?

फिनलँड

नॉर्वे

डेन्मार्क

स्वीडन

✅ ANSWER – 4


6)IMFच्या अनुसार 2018 साली जागतिक कर्ज किती आहे?

$ 182 लक्ष कोटी

$184 लक्ष कोटी

$ 186 लक्ष कोटी

$ 188 लक्ष कोटी

✅ ANSWER – 2


7)कोणत्या राज्याने केंद्र सरकारकडे महिला आरक्षण विधेयक अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणारा ठराव मंजूर केला?

महाराष्ट्र

पश्चिम बंगाल

केरळ

पंजाब

✅ ANSWER – 4


8)कोण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे?

सचिन पायलट

कमल नाथ

दिग्विजय सिंग

ज्योतिरादित्य सिंधिया

✅ ANSWER – 2


9)कोणत्या देशाने 100 रुपये पेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय चलनाचा वापर करु नये याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे ठरविले?

अफगाणिस्तान

पाकिस्तान

नेपाळ

बांग्लादेश

✅ ANSWER – 3


10)देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी पाळला जातो?

12 डिसेंबर

14 डिसेंबर

15 डिसेंबर

13 डिसेंबर

✅ ANSWER – 2.


Q. 1)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या मिझोराम राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

🔴 राष्ट्रीय मिझो फ्रंट✅✅✅

🔵 अपक्ष


Q. 2)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 समाजवादी पार्टी


Q. 3)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या राजस्थान राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 समाजवादी पार्टी


Q. 4)नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या छत्तीसगड राज्याच्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या ?

⚫️ भारतीय जनता पार्टी

⚪️ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस✅✅✅

🔴 बहुजन समाज पार्टी

🔵 जनता कॉंग्रेस छत्तीसगड


Q. 5)मिस वर्ल्ड 2018 किताब कोणी पटकविला?

⚫️ वहेनेसा पोन्स डे लियॉन✅✅✅

⚪️ निकोलेन पिशापा

🔴 अनुकृती वासन

🔵 यापैकी नाही


Q. 6)देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

⚫️ कष्णमूर्ती सुब्रमण्यम✅✅✅

⚪️ कष्णकांत सुब्रमण्यम

🔴 कष्णप्रकाश सुब्रमण्यम

🔵 कष्णा सुब्रमण्यम


Q 7)सध्या चर्चेत असणारे शाहपूरकंडी धरण कोणत्या नदीवर आहे?

⚫️ रावी ✅✅✅

⚪️ बियास

🔴 सतलज

🔵 सिंधू


Q 8) 16 वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे?

⚫️ वर्धा

⚪️ यवतमाळ

🔴 अमरावती

🔵 नागपूर✅✅✅


Q. 9)फोर्ब्स मासिकान जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वांत शक्तिशाली महिला कोण?

⚫️ थरेसा मे 

⚪️ करिस्टिना लगार्ड

🔴 मरी बॉरा

🔵 अजेला मर्केल✅✅✅


Q. 10)अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती km आहे ?

⚫️ 4000 km

⚪️ 5000 km ✅✅✅

🔴 6000 km

🔵 7000 km



Q.मालदीवचे सातवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
⚪️इब्राहीम मोहम्मद सोलीह✅✅✅
⚫️एशथ रशीद 
🔴अब्दुल्ला यामीन 
🔵फझलीन सलीम

Q.आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राची (ISS) स्थापना कधी करण्यात आली ?
⚪️20 नोव्हेंबर 1998✅✅✅
⚫️21 नोव्हेंबर 1998
🔴20 नोव्हेंबर 1999
🔵21 नोव्हेंबर 1999

Q.इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
⚪️किम जोंग यांग  ✅✅✅
⚫️मग होंगवेई  
🔴अलेक्झांगर प्राँकोपचूक 
🔵यापैकी नाही

Q.जलयुक्त शिवार योजना 2018-19 मध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला ?
⚪️सातारा 
⚫️सांगली ✅✅✅
🔴कोल्हापूर 
🔵सिंधुदुर्ग


Q.1) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
⚫️ सिंधुदुर्ग
⚪️ रत्नागिरी✅✅✅
🔴 रायगड
🔵 ठाणे

Q.2) 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती ?
⚫️ 915
⚪️ 925✅✅✅
🔴 935
🔵 945

Q.3) मानव विकास निर्देशांक ठरवताना खालील पैकी कोणत्या निकषांचा विचार केला जातो ?
I. सरासरी राहणीमान
II. अपेक्षित आयुर्मान
III. शैक्षणिक कालावधी

⚫️ I, II बरोबर
⚪️ II, III बरोबर
🔴 I, III बरोबर
🔵 सर्व बरोबर✅✅✅

Q.4) अफगाणिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 1✅✅✅
⚪️ 2
🔴 3
🔵 4

Q.5) पाकिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.6) चीनला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.7) नेपाळला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.8) भुतानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.9) म्यानमारला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4✅✅✅
🔴 5
🔵 6

Q.10) बांग्लादेशला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?
⚫️ 3
⚪️ 4
🔴 5✅✅✅
🔵 6

Q.11) भारतात अशी किती राज्ये आहेत ज्यांची भू-सीमा 3 देशांना लागलेली आहे ?
⚫️ 2
⚪️ 3
🔴 4✅✅✅
🔵 5

Q.12) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
⚫️ मबई शहर✅✅✅
⚪️ मबई उपनगर
🔴 बीड
🔵 ठाणे

Q.13) 2011 च्या जणगणने बाबत खालील विधानांचा विचार करा.

I. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.
II. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.
III. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.
IV. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.

⚫️ I, IIIबरोबर
⚪️ I, IV बरोबर✅✅✅
🔴 II, III बरोबर
🔵 II, IV बरोबर


1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇

1. डोंगरी वारे 
2. दारिय वारे ✅✅✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही 

2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅✅✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही 

3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅✅✅
4. सर्व बरोबर

4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1. 1607✅✅✅
2. 1707
3. 1807
4. 1907

5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

पर्याय:- 
👇👇👇👇👇👇
1. स्लेट
2. बेसाल्ट✅✅✅
3. टाईमस्टोन 
4. कार्टज

6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

पर्याय 
👇👇👇👇👇👇👇
1. छोटा नागपूर 
2. अरवली ✅✅✅
3. माळवा 
4. विंध्य

7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇
1. फक्त 1 व 2 
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ✅✅✅
4. फक्त 3

8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇👇
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅✅✅
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना

9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

पर्याय :- 
👇👇👇👇👇👇👇
1. कोयना 
2. धोम ✅✅✅
3. चांदोली 
4. राधानगरी

1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

पर्याय :- 
1. अहमदनगर
2. पुणे 
3. सातारा 
4. वरील सर्व✅✅✅

Q.1) अंदमान-निकोबार बेटे कोणत्या खाडीने वेगळे केले आहेत ?

⚫️ आठ अक्षांश खाडी
⚪️ नऊ अक्षांश खाडी
🔴 दहा अक्षांश खाडी✅✅✅
🔵 अकरा अक्षांश खाडी

Q.2) रॉकी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले✅✅✅
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.3) अॅप्लेशियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल✅✅✅
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.4) अँडिज पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा✅✅✅
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन

Q.5) स्कँडिनेव्हियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले
⚪️ माऊंट मिचेल
🔴 माऊंट अॅकन्काग्वा
🔵 माऊंट गोल्डहेपिकेन✅✅✅

Q.6) कॉकेशस पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट एलब्रुस✅✅✅
⚪️ माऊंट ब्लँक
🔴 माऊंट किलोमांजारो
🔵 माऊंट कॉझिस्को


सराव प्रश्न


1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 


1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3




3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1




7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला "नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3


मोपला उठाव कुठे घडून आला ?

अ) तेलंगाना

ब) मलबार

क) मराठवाडा

ड) बंगाल

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================ अहमदाबाद गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?

अ) मृदुला साराभाई

ब) ना. म. जोशी

क) व्ही. व्ही. गिरी 

ड) मो. क. गांधी

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?

अ) वि. दा. सावरकर

ब) रासबिहारी बोस

क) लोकमान्य टिळक

ड) सुभाषचंद्र बोस

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, जी. बी. पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?

अ) गोवळकोंड्याचा किल्ला

ब) ग्वाल्हेरचा किल्ला

क) शिवनेरी किल्ला

ड) अहमदनगरचा किल्ला

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

 अक्षवृत्तापैकी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात

ब) अक्षवृत्ते एकमेकांना समांतर आहेत

क) अक्षवृत्ते समान लांबीची असतात

ड) अक्षवृत्ते समकेंद्री आहेत

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही ?

अ) उष्णकटीबंधात सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत

ब) समशीतोष्ण कटीबंधाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते 

क) शीतकटीबंधात सूर्यकिरण नेहमीच तिरपे पडतात

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

पुढीलपैकी कशाच्या आधारे पृथ्वीच्या वक्राकाराविषयी निष्कर्ष काढता येत नाही ?

अ) चंद्रग्रहण

ब) क्षितीज

क) सूर्यग्रहण

ड) यापैकी नाही

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

 जिऑईड आकारामुळे काय घडत नाही ?

अ) गुरुत्वबलात बदल

ब) त्रिज्येत बदल

क) वजनात बदल

ड) वस्तुमानात बदल

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

सभागृह (लोकसभा) तात्पुरते स्थगित कोण करते ?

अ) राष्ट्रपती

ब) सभापती

क) पंतप्रधान

ड) नागरिक

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

 अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे हे कर्तव्य तर त्या संबंधातील कलम कोणते ?

अ) कलम ३५५

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६६

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

राष्ट्रीय आणीबाणी बंद करावयाचा अधिकार (approval) कोणाला आहे ?

अ) लोकसभा

ब) राज्यसभा

क) दोन्ही

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात नमूद करण्यात आले आहेत ?

अ) भाग २

ब) भाग ३

क) भाग ४

ड) भाग ६

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?

अ) रॉय बुचर

ब) सॅम माणकेशो

क) जनरल थोरात

ड) के. एम. करिअप्पा

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

डिसेंबर २०१५ मध्ये INS गोदावरीला निवृत्ती देण्यात आली. ही कोणत्या प्रकारची नौका होती ?

अ) पाणबुडी विरोधी नौका

ब) युद्धनौका

क) क्षेपणास्त्र वाहू नौका

ड) गस्तीनौका

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांना जोडणा-या केबल पुलाचे नाव काय ?

अ) नेहरू सेतू

ब) राम सेतू

क) इंदिरा गांधी सेतू

ड) अटल सेतू

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================


महाराष्ट्र सीमा



महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -


१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.




 भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

 भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.

 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

 मुंबईची परसबाग - नाशिक

 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

 मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

 द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

 आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

 महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

 संत्र्याचा जिल्हा- नागपूर

 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

 जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

 महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

 साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

 


* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.

* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात

घेतले जाते.

* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

०२ फेब्रुवारी २०२३

भारतीय नदी(INDIAN RIVERS)


1 सिन्धु नदी-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

—————————————

2 झेलम नदी

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर

—————————————

3 चिनाब नदी

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

—————————————

4 रावी नदी

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब

————————————–

5 सतलुज नदी

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

————————————

6 व्यास नदी

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला

—————————————

7 गंगा नदी

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

————————————–

8 यमुना नदी

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

————————————-

9 रामगंगा नदी

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

—————————————

10 घाघरा नदी

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया,

————————————–

11 गंडक नदी

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

————————————–

12 कोसी नदी

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

————————————–

13 चम्बल नदी

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

—————————————

14 बेतवा नदी

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

—————————————

15 सोन नदी

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहड़

—————————————

16 दामोदर नदी

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल

—————————————

17 ब्रह्मपुत्र नदी

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

————————————

18 महानदी

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

————————————–

19 वैतरणी नदी

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

—————————————

20 स्वर्ण रेखा

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

—————————————

21 गोदावरी नदी

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

———–;;—;——————–

22 कृष्णा नदी

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

—————————————

23 कावेरी नदी

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

—————————————

24 नर्मदा नदी

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात

————————————–

25 ताप्ती नदी

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात

—————————————

26 साबरमती

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात

————————————-

27 लूनी नदी

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

जोजरी

————————————–

28 बनास नदी

•उद्गम स्थल: खमनौर पहाड़ियों से

•सहायक नदी :सोड्रा, मौसी,

खारी कर्नाटक,

तमिलनाडु

—————————————

29 माही नदी

•उद्गम स्थल: मेहद झील से •सहायक नदी:सोम, जोखम,

अनास, सोरन मध्य प्रदेश,

गुजरात

——————

मध्ययुगीन भारत



1) ठगांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर  जनरलने केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


2) भ्रूणहत्या व बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


3) भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता?

=> लॉर्ड वेलस्ली


4) भारतामध्ये औद्योगिक विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


5) भारतामध्ये स्त्री-व्यापार बंदी आणि भारतीय सनदी नोकरांच्या भरती करणास प्रारंभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


6) ज्युरी पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


8 ) बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


9) भारताचा पहिले गव्हर्नर जनरल कोण होता?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


10) मेकॉंलेचा शिक्षणसिद्धांत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


11) भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


12) भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

=> वॉरन हेस्टींग्ज


13) कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने चालू केली?

=> लॉर्ड कॉंर्नवालीस


14) भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

=> लॉर्ड कॉंर्नवालीस


15) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

=> लॉर्ड कॉंर्नवाली


16) मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?

=> लॉर्ड वेलस्ली


17) तैनाती फौजेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

=> लॉर्ड वेलस्ली


18) लॉर्ड कॉंर्नवालीसचा मृत्यू कधी आणि कोठे झाला?

=> 1805 मध्ये गाजियाबाद (उत्तरप्रदेश)


19) अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला?

=> लॉर्ड मिंटो


20) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

=> मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज

१८५७ च्या उठावाची ठिकाणे



* दिल्ली - मीरत पासून दिल्ली ३० मैल अंतरावर आहे. ते अंतर काटून बंडवाले शिपाई दुसऱ्या दिवशी दिल्लीस आले. बहादुरशहा यास सिंहासनावर बसवून त्याची राजवट सुरु झाल्याची घोषणा त्यांना करावयाची होती. बादशहा हा नावाचाच बादशहा बनला होता. २४ तासात दिल्ली बंडवाल्यांच्या हाती आली. कालपर्यंत गुलाम असलेला बहादुरशहा त्यांनी हिंदूस्थानचा सम्राट बनवला. वास्तविक उत्तर हिंदुस्तानातील वेळची इंग्रजांची अवस्था मोठी नाजूक होती. परंतु इंग्रजांनी पंजाब वगैरे प्रदेशातून दिल्ली कडे फौजा गोळा केल्या. दिल्ली म्हणजे हिंदुस्तानची पूर्वापारची राजधानी आणि ती आपण काबीज केली. असा इंग्रजांचा अंदाज होता.


* प्रसिद्ध इतिहासकार थॉमसन व गरेट म्हणतात ' बंडाचा प्रारंभ तर यशस्वी झाला, पण उत्तर हिंदुस्तानातील इंग्रजांच्या नाजूक अवस्थेचा फायदा उठवणारा एकही कार्यक्षम नेता बंडवाल्याजवळ नव्हता हे लवकरच स्पष्ट झाले. १५ सप्टेंबर १८५७ रोजी इंग्रज व बंडवाले यांच्यातील लढाईस तोंड फुटले. बंडवाल्यांनी इंग्रजी फौजांशी १० दिवस घेतले.


* कानपूर - कानपूर शहराचा विकास कंपनीच्या कारकिर्दीत झाला होता. कानपूर येथे इंग्रजी कंपनीच्या छावण्या असत. जवळच ब्राम्हवर्त येथे मराठ्यांचा पदच्युत पेशवा दुसरा बाजीराव याचे निवासस्थान होते. मृत्यूपूर्वी त्याने धोंडोपंत उर्फ नानासाहेब याला दत्तक घेतले. पण बाजीरावानंतर त्यास मिळणारा आठ लाखाचा तनखा, छोटी जहागीर, व पदव्या नानासाहेबास बहाल करण्यास इंग्रजी राज्यकर्त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे नानासाहेबाच्या हृदयात सुडाच्या अग्नी धुमसत होत्या पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे तूर्त त्याने नमते घेतले होते. आता सूड उगवण्याची आयती संधी चालून आली होती.


* १ जुलै रोजी नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. परंतु कानपूर हातातून गेल्याचे कळताच इंग्रजांनी तिकडे फौजा पाठविल्या होत्या. आणि या फौजांचा पराभव केल्याशिवाय नानासाहेबाची कानपूरमधील नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपुरावर नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपूरावर येण्यापुर्वीच नानासाहेबाने फौजेनिशी कूच करून त्याच्याशी लढाई दिली. पण नानासाहेब यांचा पराभव झाला.


* पुढे सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब व त्याचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपुरवर चाल केली व पुन्हा ताब्यात घेतले. त्यानंतर ६ डिसेंबर १८५७ ला पळ काढावा लागला.


१८५७ च्या उठावाचे परिणाम 


* कंपनीची राजवट बरखास्त झाली : स १८५७ चा कायदा - रेग्युलेटिंग अक्ट हा कायदा इंग्लिश पार्लमेंटने पास केल्यापासून सरकारचे कंपनीच्या कारभारावरील कंपनीच्या कारभारावरील नियंत्रण वाढतच गेले होते.सरकारने १८५७ साली खास कायदा मंजूर करून कंपनीची राजवट बरखास्त केली व तेथून पुढे हिंदुस्तानात इंग्लंडच्या राणीची राजवट सुरु झाल्याचे घोषित करण्यात आला. कंपनीचे सर्व भूदल व आरमार राणी सरकारकडे घेण्यात आले. राणीच्या वतीने हिंदुस्तानचा व्हाईसराय हा हिंदुस्तान सरकारचा कारभार पाहणार होता. पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर हि मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्यांचे मंडळ [ The secretary of state in council ] हा भारतमंत्री पार्लमेंटचा व ब्रिटीश मंत्रिमंडळाचा सभासद असे.


* राणीचा जाहीरनामा : राज्यकर्त्यांचे उदार धोरण - १८५७ च्या उठवातून इंग्रज राज्यकर्त्यांनी अनेक धडे घेतले. हिंदुस्तानातील असंतोषाची तीव्र जाणीव त्यांना उठावाने झाली. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान विषयक आपले धोरण बदलले. हे  धोरण १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून व तेथे दरबार भरवून व तेथे राणीचा जाहीरनामा घोषित करून स्पस्ष्ट केले. राणीचा जाहीरनामा असा - [ आम्ही आता राज्यवृद्धीच्या उद्योगाला हात घालणार नाही, देशी संस्थानिकांचे हक्क, मानमरातब आणि प्रतिष्ठा यांचा आमच्याप्रमाणे मान राखू, त्यांनी व आमच्या प्रजेने समृद्धीत राहावे अशीच आमची इच्छा आहे. अंतर्गत शांतता व चांगले सरकार यामुळेच हिंदुस्तानात सामाजिक प्रगती घडून येईल. तसेच आम्ही जाहीर करतो की, देशी संस्थानिकांचे कंपनीशी जे करारदार झाले असतील ते येथून आम्ही पाळू. संस्थानिकांना आपल्या इच्छेनुसार दत्तक घेता येईल. त्यांची राज्ये विलीन केली जाणार नाहीत. धर्मासाठी कोणावर कृपा व अन्याय केला जाणार नाही. सरकार धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. सरकारी नोकऱ्या लायकी पाहून दिल्या जातील. धर्म, वर्ग, किंवा जात त्यांच्या मार्गात येणार नाहीत.


* हिंदी लष्कराची पुनरचना करण्यात आली - १८५७ चा उठाव प्रथम हिंदी लष्करात झाला, त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची पुनरचना करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.


* संस्थानांसंबंधीच्या आक्रमक धोरणाचा त्याग


* इंग्रजांचे सामाजिक सुधारनासंबंधीचे धोरण बदलले


* इंग्रजी राजवटीबद्दल दहशत व तिरस्कार


 * उठवपासून हिंदी लोकांनी घेतलेला धडा


* हिंदू मुसलमानमधील दरी वाढत गेली


* हिंदूस्थानचे परराष्ट्रीय धोरण इंग्लंडशी बद्ध झाले


* इंग्रजांची हिंदुस्तानवरील पकड घट्ट झाली

लोकसंख्या धोरण.


♦️सन १९७६ चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण:-

🔶 १९६६ साली आरोग्य मंत्रालया अंतर्गत कुटुंबनियोजन विभाग स्थापन करण्यात आला.

🔶१६ एप्रिल १९७६ रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. प्रथमच मतपरिवर्तन करण्याच्या धोरणाचा त्याग करून सक्तीचा मार्ग स्वीकारण्यात आला.

🔶 वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचे आव्हान लोकांच्या मतपरिवर्तन होणार नाही या भूमिकेतून लोकसंख्या प्रश्नांवर प्रत्यक्ष आघात करण्याचे स्विकारले.

🔶विवाहाचे वय पुरुषांना २१ वर्षे आणि स्त्रियांना १८ वर्षे करण्यात आले. परंतु या सक्तीच्या धोरणाचे फलित सकारात्मक मिळालेले नाही.

♦️सन १९८० नंतरचे लोकसंख्या धोरण:-

🔶 सक्तीचा वापर लोकसंख्या नियंत्रणात पूर्णता अयशस्वी ठरल्यानंतर पुन्हा मतपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.

🔶 गर्भ निरोधक साधने वापरणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण २२ टक्क्यावरून ४१ टक्क्यापर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले.

🔶 लोकसंख्या धोरणाचा स्वीकार लोकांनी स्वताहून करावा असे आवाहन करण्यात आले.

🔶 आठव्या पंचवार्षिक योजनेत ३० वरून २६ पर्यंत आणण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले.

🔶 नवव्या पंचवार्षिक योजनेत लोकसंख्या धोरण, लोकांचे धोरण व शासनाचा पाठींबा असणारे धोरण बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

♦️२००० चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण:-

🔶सुविधांचा पुरवठा - कुटुंबनियोजन साधने, सुविधांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे आणि माता व बालक यांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्द करून देणे.

🔶 स्थूल फलनदर [ टी. एफ. आर ] घटविणे - स्थूल फलनदरामध्ये पुनरुत्पादनक्षम वयोगटातील स्त्रियांना असणाऱ्या सरासरी मुलांची संख्या अभ्यासली जाते. हा दर १९९७ साली ३.१ होता तो २०१० पर्यंत २.१ असा घटविण्याचे उदिष्ट होते.

🔶 सन २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे - लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उदिष्ट हे आपली लोकसंख्या सन २०४५ पर्यंत स्थिर करण्याचे आहे. यानुसार २०१० पर्यंत लोकसंख्या ११६ कोटी वरून ११० कोटीवर आणणे.

🔶 बालमृत्यूदर प्रतीहजारी ७१ आहे तो १९९७ ते २०१० या काळात ४२ पर्यंत आणणे.

🔶 एकूण किंवा स्थूल दर ३.१ वरून २.१ वर आणणे.
 
♦️लोकसंख्या धोरणाचे मूल्यमापन:-

🔶नसबंदी आणि गर्भनिरोधक  साधनावर अतिरिक्त भर - लोकसंख्या नियंत्रणाची साधने व तंत्र लोकांना उपलब्द करून दिल्यास लोकसंख्या नियंत्रित होईल असा चुकीचा समज शासनाने करून घेतलेला दिसतो. बालमृत्यूचे मोठे प्रमाण, कुपोषण, स्त्रियांना सामाजिक दर्जा व अंधश्रद्धा अशा अनेक घटकांनी जननदर प्रभावित होतो.

🔶 दारिद्रय हेच कारण - भारतातील मोठे दारिद्रय हे लोकसंख्यावाढीचे परिणाम नसून कारण आहे. जेथे गरीबीचे प्रमाण मोठे व तीव्र आहे तेथे जननदर अधिक असल्याचे स्पष्ट होते. यासाठी दारिद्रयाचा प्रश्न सुटल्यास लोकसंख्या प्रश्न सुटेल यांवर लोकसंख्या धोरण आधारित असण्याची आवश्यकता आहे.

🔶 सक्तीचा गैरवापर - १९७७ नंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्तीच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला. एकाधीरशाहीच्या व्यवस्थेतही इतका रानटीपणा दिसला नसेल. नंतर धोरणकर्त्यांची हि चूक लक्षात घेवून आवश्यक ते धोरणात्मक बदल केले.

🔶 स्त्री - साक्षरता - लोकसंख्या नियंत्रणामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हि स्त्री साक्षरतेतून पार पडली जाते.

🔶 रोख बक्षिशे व भ्रष्टाचार - लोकसंख्या नियंत्रणाची अंमलबजावणी करण्यासाठी जी जोडपी कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांना तसेच त्यांच्या प्रवर्तकांना रोख बक्षिसे दिली जातात. हा कार्यक्रमात २० ते ३० वयोगटातील जोडपी किती प्रमाणात स्वीकारण्यात यावर लोकसंख्या नियंत्रणात अवलंबून असते.

🔶 लोकसहभाग अल्प प्रमाणात - लोकसंख्या नियंत्रण हि एक शासकीय कार्यक्रमाची बाब राहिली असून तिला लोकचळवळीचे स्वरूप अद्यापि प्राप्त झाले नाही. प्रबोधन, स्त्रियांची व्यासपीठे, बचतगट व सहकारी संस्था अशा विविध माध्यमाची सांगड घालणे गरजेचे आहे.

🔶 विमा - आर्थिक असुर्क्शितेला पर्याय म्हणून गरीब कुटुंबात मुलाकडे पहिले जाते. जर आर्थिक संरक्षण दिले गेले तर लोकसंख्या नियंत्रणास मदत होऊ शकते.

सन २०५० चा लोकसंख्या अंदाज
🔶 लोकसंख्या भविष्यकाळात कोणत्या प्रकारे वाढेल याचा अंदाज लोकसंख्याशास्त्रांमध्ये केला जातो.
भारताची लोकसंख्या अंदाज सन २०५०
 वर्ष        सरासरी      लोकसंख्या
             वृद्धीदर          [कोटी]
१९९१    १.९९           ८४.३
२००१    १.०५          १०२.७
२०११    १.६२         १२१.०१
२०२१    ०.७०           १३२
२०३१    ०.४०           १४१
२०४१    ०.२०           १४७
२०५१    ०.००           १५०

🔶जर लोकसंख्या वृद्धीदरात अपेक्षेप्रमाणे घट झाली नाही तर भारताची लोकसंख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

🔶 सन २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या ६५० कोटीवरून ९१० कोटीपर्यंत जाईल. याच कालावधीत भारताची लोकसंख्या १६० कोटी पर्यंत व चीनची लोकसंख्या १४० कोटी असेल असा अंदाज आहे. भारतात

शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :



शिखर ———–ऊंची ———जिल्हा

कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर

साल्हेर ——1567मी.—— नाशिक

महाबळेश्वर –1438मी.—— सातारा

हरिश्चंद्रगड –1424मी. ——-नगर

सप्तश्रुंगी —-1416मी.——- नाशिक

तोरणा——-1404मी.——- पुणे

अस्तंभा ——   –    ———नंदुरबार

त्र्यमबकेश्वर- 1304मी.——- नाशिक

तौला ——-1231मी. ——–नाशिक

बैराट ——1177मी. ——–गविलगड टेकड्या अमरावती

चिखलदरा –1115मी.——– अमरावती

हनुमान—- 1063मी.——— धुले


०१ फेब्रुवारी २०२३

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी NLP मरीन लाँच केले


⛴🚤केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नवी दिल्ली, दिल्ली येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल (NLP) (मरीन) चे उद्घाटन केले


🛟🗺NLP (मरीन) लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी सिंगल विंडो लॉजिस्टिक पोर्टल म्हणून काम करेल. हे माहिती तंत्रज्ञानाद्वारे लॉजिस्टिक समुदायातील सर्व भागधारकांना जोडेल.


🔮🧿त्याची संकल्पना पोर्ट्स शिपिंग जलमार्ग मंत्रालय आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने तयार केली होती.


🌹महत्त्वाचे मुद्दे:👉


♋️💠एनएलपी हे ई- मार्केटप्लेससह जलमार्ग, रोडवे आणि एअरवेजमधील वाहतुकीच्या सर्व पद्धतींचा समावेश असलेल्या लॉजिस्टिक क्षेत्रातील सर्व व्यवसाय प्रक्रियांसाठी वन- स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल.

❇️♋️एनएलपी मरीनचे उपक्रम कॅरियर, कार्गो, बँकिंग आणि फायनान्स आणि नियामक संस्था आणि सहभागी सरकारी एजन्सी या चार वेगळ्या वर्टिकलमध्ये आयोजित केले जातात.


🏮🌼टीप - एनएलपी (मरीन) हे पीएम गति शक्ती - मल्टी- मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे ध्येय पूर्ण करण्यासाठी विकसित केलेले "ओपन प्लॅटफॉर्म" विकसित केले आहे.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल- सिसी यांच्या भारत भेटीचा आढावा - 24-27 जानेवारी 2023


🔮♋️इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह सय्यद हुसेन खलील अल- सिसी हे भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला 24 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत 3 दिवस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारत भेटीवर आले होते.


🗿🇮🇳राष्ट्रपती सीसी भारताच्या त्यांच्या दुसऱ्या राज्य दौऱ्यावर आहेत आणि इजिप्त- भारत राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा दौरा होत आहे.


🤵‍♂🤵‍♀ भारतीय प्रजासत्ताकच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती सीसी यांचे नवी दिल्ली, दिल्ली येथील निवासस्थान असलेल्या राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले.


🌹🌼भारताच्या प्रजासत्ताक दिनी इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


🪆🗿इजिप्तच्या अरब प्रजासत्ताक बद्दल:👉


🤵‍♂अध्यक्ष - अब्देल फताह सैद हुसेन खलील अल- सिसी


🌆राजधानी - कैरो


💰🪙चलन - इजिप्शियन पाउंड (EGP)

'ट्रोपेक्स 2023: आयओआरमध्ये भारताचे नाव नेव्हल वॉरगेमचे आयोजन केले


📴♐️भारतीय नौदल "थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज" (TROPEX) ची 2023 आवृत्ती आयोजित करत आहे, जो हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) एक महत्त्वाचा द्विवार्षिक सागरी सराव आहे.


❣️💟TROPEX 23 जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत होणार आहे.


⛩🕋IOR मध्ये चीनच्या वाढत्या लष्करी घुसखोरीच्या प्रकाशात, TROPEX व्यायामाचे उद्दिष्ट भारतीय नौदलाच्या "ऑपरेशनची संकल्पना" "प्रमाणित आणि परिष्कृत" करणे आणि एकूण लढाऊ क्षमतांची चाचणी घेणे आहे.  


🛟TROPEX 2023 चा व्यायाम:⚓️


⛴🚢“ट्रोपेक्स 2023” या सरावाचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाच्या सर्व पृष्ठभागावरील लढाऊ सैनिक, ज्यामध्ये विनाशक, फ्रिगेट्स आणि कॉर्वेट्स तसेच पाणबुड्या आणि विमाने यांचा समावेश आहे, ते जटिल सागरी ऑपरेशनल तैनातीच्या अधीन आहेत.


💦🌊सागरी सरावामध्ये भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना (IAF) आणि भारतीय तटरक्षक दल (ICG) यांच्याशी ऑपरेशनल- स्तरीय परस्परसंवादाचाही समावेश होतो.

2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याची शक्यता आहे


👨‍👨‍👧‍👧👨‍👦‍👦सध्या १.३८ अब्ज लोकसंख्या असलेला भारत २०२३ मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, ज्यात सध्या १.४ अब्ज लोक आहेत.


👨‍👦‍👦📈2050 मध्ये भारताची लोकसंख्या 1.668 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, त्यावेळच्या चीनच्या 1.317 अब्ज लोकसंख्येला मागे टाकून.


🈂️✳️1962 नंतरच्या सहा दशकांत प्रथमच 2022 मध्ये चीनची लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली या वस्तुस्थितीमुळे असे होऊ शकते.


Ⓜ️✅चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरो (NBS) ने अहवाल दिला की 2022 च्या अखेरीस चीनची लोकसंख्या 1.41175 अब्ज होईल, 2021 च्या अखेरीस सुमारे 850,000 लोकसंख्या कमी होईल.


♻️🔰शवटच्या वेळी चीनची लोकसंख्या घटल्याची नोंद 1961 मध्ये माजी नेते माओ झेडोंग यांच्या काळात झाली होती.


👩‍👩‍👧‍👦पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना बद्दल:👉


🤵‍♂अध्यक्ष - शी जिनपिंग


⛩ राजधानी - बीजिंग


🪙 चलन - रॅन्मिन्बी (RMB)

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!! MPSCचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. MPSC च्या परीक्षांसंदर्भातील नवे नियम 2025 पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी (MPSC NEWS) आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (MPSC NEWS) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.

चालू घडामोडी लिहून पाठ करा


1)उत्तर प्रदेश मधील राणीपूर ठरला 53 वा व्याघ्रप्रकल्प 


2) 19 वर्षाखालील महिला t 20 क्रिकेट विश्वचसक कोणी जिंकला?

Ans- भारत


3)१९ वर्षाखालील महिला t 20 विश्वचसकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला?

Ans-इंग्लंड


4)१९ वर्षाखालील महिला t 20 विश्वचसक कोणत्या देशात पार पडला?

Ans-दक्षिण आफ्रिका


5)हॉकी विश्वचसक २०२३ कोणी जिंकला?

Ans-जर्मनी


6)हॉकी विश्वचसक २०२३ उपविजेता कोणता संघ ठरला?

Ans- बेलजियम


7) हॉकी विश्वचसक २०२३ जर्मनीचे कितवे विजेतेपद ठरले?

Ans-३ रे


8) १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t 20 विश्वचसकामध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या?

Ans-स्वेता सेहरावत


9) १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t20 विश्वचसकामध्ये सर्वाधिक बळी कोणी घेतले?

Ans-मॅगी क्लार्क


10) ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅडस्लॅम २०२३ कोणी जिंकला?

Ans- नोव्होक जोकोवीच


11) नोव्होक जोकोवीच ने कितवे ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅडस्लॅम जिंकले?

Ans-१०


12) २२ ग्रॅडस्लॅम जिंकून नोव्होक जोकोवीचणे कोणाची बरोबरी केली?

Ans- राफेल नादाल


13) नोव्होक जोकोवीच कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

Ans-सर्बीया


14) नोव्होक जोकोविचने एकूण किती ग्रॅडस्लॅम जिंकले आहेत?

Ans-२२


15) ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा २०२३ मध्ये महिला दुहेरीच्या विजेत्या सिनियाकोवा-क्रेजीसकोवा कोणत्या देशाकडून खेळतात?

Ans-चेक प्रजासत्ताक


16) नोव्होक जोकोवीच ने हार्डकोर्ट वर सलग कितवा विजय मिळवला?

Ans-२८


17) १९ वर्षाखालील महिला क्रिकेट t20 विश्वचसक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती?

Ans-शेफाली वर्मा


18) जनस्थान पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

Ans-अशा बगे


19) जनस्थान पुरस्कार कोणाकडून दिला जातो?

Ans-कुसमाग्रज प्रतिष्ठान


20) राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नवीन नाव काय आहे?

Ans- अमृत उद्यान


21) ऑस्ट्रेलिया महिला एकेरी ग्रँडस्लॅम कोणी जिंकले?

Ans-अरीना सबालेंका


22) अरीना सबालेंका कोणत्या देशाची आहे?

Ans-बेलारुस


23) जनस्थान पुरस्कार किती वर्षांनी दिला जातो?

Ans- २ वर्ष


24) जनस्थान पुरस्कार विजेत्याला किती रक्कम दिली जाते?

Ans- २ लाख


25) सुखोई-३०आणी मिराज २००० या लढावू विमानाचा कोठे अपघात झाला?

Ans-मुरेंना


26) कोणत्या राज्याच्या NCC संचनालयाने देशात प्रथम क्रमांक पटकविला?

Ans- महाराष्ट्र


27) सानिया मिर्झाची शेवटची टेनिस स्पर्धा कोणती ठरली?

Ans-ऑस्ट्रेलिया ग्रँडस्लॅम


28) ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धे मध्ये अरीना सबालेंका ने कोणाचा पराभव केला?

Ans-  एलिना रायाबाकीना


29)NCC च्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाची थीम काय आहे?

Ans- एक भारत श्रेष्ठ भारत


30)यावर्षी किती पद्म पुरस्कार जाहीर झाले?

Ans-१०६


31)झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला?

Ans-कला


32) पद्म पुरस्कार २०२३ मध्ये महाराष्ट्रतील किती व्यक्ती आहेत?

Ans-12


33) कुमार मंगलम बिर्ला यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?

Ans-पद्मभूषण


34) पद्मभूषण पुरस्कार २०२३ जाहीर झालेल्या सुमन कल्याणपूरकर कोण आहेत?

Ans-गायिका


35) प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या राज्याचे आहेत?

Ans-महाराष्ट्र


36)ऑस्कर २०२३ या पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेले नाटु नाटु हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे?

Ans-A)आर आर आर


37)ICC च्या क्रिकेट कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कोण?

Ans-रिषभ पंत


38)अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वोच्च रँकिंग वर कोणता देश आला आहे?

Ans-भारत


39) राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन बहिर कोणत्या जिल्यातील आहे?

Ans-बीड


40) १४ वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोक्सो कायदा लावण्याची घोषणा कोणत्या राज्यानी केली?

Ans -आसाम


41) २१ बेट समूहाला कोणाची नावे देण्यात येणार आहेत?

Ans-परमवीर चक्र विजेते


42) भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे?

Ans- हरमन प्रीत सिंग


43)महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी कोणाची नियुक्ती झाली?

Ans-सतीश देशपांडे


44)महाराष्ट्राच्या विधानभवनात कोणाचे तैलचित्र लावणार आहेत?

Ans-बाळासाहेब ठाकरे


45)यंदाच्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राने कोणते पथसंचलन सादर केले?

Ans-साडेतीन शक्तीपीठ


46)केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत?

Ans-भूपेंद्र यादव


47)G२०परिषद ची बैठक कोठे कोठे होणार आहे?

मुबंई,पुणे,औरंगाबाद


48)आय यल ३८ काय आहे? 

Ans-  सागरी विमान


49)) कोणत्या मंत्रालयाने “समुद्रयान मिशन” सुरु केले आहे?

Ans-पृथ्वी विज्ञान मंत्रालय


50)शांती कुमारी” यांना कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले आहे?

Ans-तेलंगाना



कम्बाईन ग्रुप-b व ग्रुप-c. books list



राज्यशास्त्र:

1)रंजन कोळंबे सर.

2)किशोर लवटे - पंचायतराज.

3)एम.लक्ष्मीकांत(ठराविक टॉपिक).


अर्थशास्त्र:

1)किरण देसले सर - पार्ट 1.


भूगोल:

महाराष्ट्राच्या भूगोलासाठी खालीलपैकी कोणतेही एक पुस्तक... जे तुम्हाला लवकर आणि सहज समजेल असं... शक्यतो 1 किंवा 2 नंबर ला जास्त priority द्यावी.

1)सवदी सर.

2)दीपस्तंभ.

3)विलास पवार सर.

4)खतीब सर.

भारताच्या भूगोलासाठी - ओल्ड 10th स्टेटबोर्ड.


इतिहास:

1)महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ सर.

2)भारताचा इतिहास कोळंबे सर.

3)ओल्ड 11th स्टेट बोर्ड.


विज्ञान:

1)6-12th स्टेट बोर्ड.

2)भस्के सर.

किंवा

3)कोलते सर.

किंवा

4)लुसेन्ट सायन्स.


चालू घडामोडी:

1)पृथ्वी परिक्रमा मासिक

किंवा

2)कोणतेही इयर बुक.


गणित आणि बुद्धिमत्ता:

1)pyq पाहून त्याच प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करावी... दररोज किमान 10-15 questions सॉल्व करावे

भारतातील नागरी सेवांचा विकास


 

✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले

 

✏️वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज

2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)

3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

 

✏️1853- खुली स्पर्धा

 

✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861

 1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}

 {19-1878}

 2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय 

 

✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)

 1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)

  

✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop

2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),

-   प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),

-   अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)

3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

 

✏️माँटफोर्ड सुधारणा,1919

 1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

 

✏️ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.

2.लोकसेवा आयोग स्थापन करणे

(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

 

✏️GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

महाराष्ट्रातील १५ कर्तृत्ववान महिला



१. दुर्गाबाई कामत:-  भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री. दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. 


२. डॉ. अबन मिस्त्री:- देशातील पहिल्या महिला तबला वादक. 


३. सुरेखा यादव:- पहिल्या महिला 

रेल्वे चालक. 


४. भाग्यश्री ठिपसे:- पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्या. 


५. हर्षिणी कण्हेकर:- पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी. 


६. शिला डावरे:- पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक. 


७. आमदार डॉ. भारती लव्हेकर:- देशात पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू केली. 


८. अरुणाराजे पाटील:- भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या तंत्रज्ञ 


९. डायना एदलजी:- महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कप्तान. 


१०. स्नेहा कामत:- देशातील पहिली वाहन चालन प्रशिक्षण संस्था स्थापन केली. 


११. रजनी पंडित:- देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर. 


१२. स्वाती पिरामल:- असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा. 


१३. डॉ. इंदिरा हिंदुजा:- देशातील पहिल्या टेस्टटय़ूब बेबीची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ. 


१४. उपासना मकाती:- अंधांसाठी देशातील पहिले जीवनशैलीविषयक मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित केले. 


१५. तारा आनंद:- डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून दिला.



महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे


जलाशय/नदी स्थळ/जिल्हा


👉जायकवाडी – बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद


👉भंडारदरा – (प्रवरा) अहमदनगर


👉गंगापूर – (गोदावरी) नाशिक


👉राधानगरी – (भोगावती) कोल्हापूर


👉कोयना शिवाजी सागर – (कोयना) 


👉हेळवाक (सातारा)


👉उजनी – (भीमा) सोलापूर


👉तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर


👉यशवंत धरण – (बोर) वर्धा


👉मोडकसागर – (वैतरणा) ठाणे


👉खडकवासला – (मुठा) पुणे


👉येलदरी – (पूर्णा) परभणी


👉बाभळी प्रकल्प – (गोदावरी) नांदेड



आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

३१ जानेवारी २०२३

सामान्य ज्ञान

1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू



3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4



5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅




7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅




9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅



गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.


गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.


गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.


गोविंद – बुटक्या तांदळाची जात.


ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.


ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.


ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.


ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.


ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.


ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.


घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.


घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.


घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.


घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.


घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.


चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.


चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.


चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

जगाविषयी सामान्य ज्ञान



💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.


💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.


💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.


💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.


💠 शरीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.


💠 नपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.


💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.


💠 यशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.


💠जरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.


💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.


💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.


💠 वहॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.


💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.


💠 इग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.


💠लडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.


💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.


💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.


💠 सवित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.


💠 कनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.


💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.


💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.


💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.


💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.


💠 सवीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.


💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.


💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.


💠 नदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.


💠तर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.


💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.


💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.


💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.


💠 लडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.


💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.


💠मक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.


💠 दबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.


💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)


💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.


💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.


💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.


💠 लहासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.


💠 बकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.


💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.


💠 परिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.


💠 लडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.


💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.


💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.


💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.


💠 कनडा सर्वात लांब रस्ते.


💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.


💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.


💠 कनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.


💠 बराझील कॉफी उत्पादनात प्रथम.


💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.


💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.


💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.


💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.


💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.


💠कयुबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.


💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.


💠 मगनीज उत्पादनात रशिया प्रथम.


💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.


💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.


💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.


💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम


💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.


💠अमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.


💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.


💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.


💠इडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.


💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.


💠गरीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.


💠 बराझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.


💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.


💠इग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.


💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा


💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट


💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली


💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस


💠 वहिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.


💠 बरुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.


💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


💠 हग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.


💠 कप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.


💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.


💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.


💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.


💠नपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.


💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.


💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.


💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.


💠मबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.


💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.


💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.


💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.


💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.


💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.


💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ

जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.

महाराष्ट्रातील पहिल्या घटना -



महाराष्ट्रातील पहिले ग्रामन्यायालय -उरुळीकांचन (पुणे)


महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत - हिंगोली


जिल्हा सेतू सुविधा ऑनलाईन करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा - नाशिक


महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य - गडचिरोली


महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा - सिंधुदुर्ग


महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद - ठाणे


महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना - सांगली


महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य - रायगड



आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग - बोल्डावाडी (हिंगोली)


महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र - अंधेरी


महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा - पालघर


महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली -यवतमाळ


महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र -चंद्रपूर



महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर - चंद्रपूर


महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा - गडचिरोली


महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका - इस्लामपूर (सांगली)


महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव - पाचगाव (नागपूर)


महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे शहर - इस्लामपूर (सांगली)


महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत - परसोडी (यवतमाळ)


महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव - लेखामेंडा (गडचिरोली)


महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष - चंद्रपूर एस.टी. आगार


महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद -चंद्रपूर जिल्हापरिषद


महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र - पुणे


महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल  -मेळघाट

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...