१० नोव्हेंबर २०२२

सर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न


🪐 सर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

👉 बध


🪐 सर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

👉 शक्र


🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

👉 गरू


🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?

👉 शक्र


🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?

👉 पथ्वी


🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?

👉 पथ्वी 


🪐 पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

👉 शक्र


🪐 सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

👉 बध


🪐 पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

👉 परिवलन


🪐 पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

👉 परिभ्रमण


🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?

👉 गरू


🪐 सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?

👉 बध


🪐 सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?

👉 शक्र


🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?

👉 फोबोज आणि डीमोज


🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?

👉 मगळ


🪐 गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?

👉 1397 पटीने


🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?

👉 गरू


🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?

👉 टायटन


🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?

👉 शनि


🪐 यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

👉 परजापती व वासव


🪐 गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

👉 बहस्पति


🪐 नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

👉 वरून व हर्षल


🪐 नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?

👉 41 वर्ष


🪐 सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?

👉 पथ्वी      - 01

👉 मगळ     - 02

👉 गरु        - 79

👉 शनि.     - 82

👉 यरेनस   - 27

👉 नपच्यून - 14


🪐 सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?

👉 बध व शुक्र 


🪐  सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?

👉 आठ


🪐 सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

👉 14 कोटी 96 लाख Km


🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

👉 3 लाख 84 हजार Km


🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?

👉 8 min 20 Sec


🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?

👉 1.3 सेकंद


🪐 सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?

👉 6000⁰ C


🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?

👉 शक्र


🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?

👉 50 मिनिटे


🪐 गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?

👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने


🪐 सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?

👉 बध


🪐 पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?

👉 59 %


🪐 पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?

👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


🪐 पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?

👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


🪐 पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?

👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


🪐 पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?

👉 एरॅटोस्थेनिस


🪐 यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

👉 विल्यम हर्षल


🪐 नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

👉 जॉन गेल


🪐 सर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?

👉 पार्सेक

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती


◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

▪ कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?

उत्तर : पणजी

▪ IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : अरविंद कृष्ण

▪ ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला कोण ठरल्या?
उत्तर : एमियर नून

▪ कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

▪ भारतात कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो?
उत्तर : 30 जानेवारी

▪ कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
उत्तर : राणी रामपाल

▪ ‘संप्रीती’ हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे?
उत्तर : भारत आणि बांग्लादेश

▪ कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
उत्तर : फरीदाबाद

▪ कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
उत्तर : तेलंगणा

प्रश्न..1

चोळ कालखंडातील ग्रामप्रशासन बाबतचा अभ्यास करण्यास कोणता शिलालेख महत्वपूर्ण ठरतो?
A जतवाई
B हळमिदी
C उतरमेरू✅
D वरील सर्व

प्रश्न 2

पुष्टीमार्ग सिद्धांत कोणी मांडला?
A शंकराचार्य
B फराबी
C वल्लभचार्य✅
D मोईनुदिन चिस्ती
E यापैकी नाही

♻️♻️
हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)✅✅

♻️♻️
_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट


कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

♻️
_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) लखनऊ

✅♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र✅✅

♻️
_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र✅✅✅✅✅

✅♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही


_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ

2) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस

3) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल

4) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

5) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली

6) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

7) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ

8) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ

9) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? :
उत्तर- पुणे-नाशिक

10) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी

11) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा

12) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट

13) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

14) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग

15) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग

16) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण

17) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस

18) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

19) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल

20) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा

भारत के प्रमुख राष्ट्रीय उद्यान

भारत के प्रमुख राष्ट्रीय उद्यान
❀══════════════❀

◆ राजस्थान
╰──────╯
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

◆ मध्य प्रदेश
╰──────╯
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

◆अरुणाचल प्रदेश
╰─────────╯
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

◆ हरियाणा
╰─────╯
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

◆ उत्तर प्रदेश
╰──────╯
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

◆ झारखंड
╰─────╯
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

◆ मणिपुर
╰─────╯
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

◆ सिक्किम
╰─────╯
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

◆ त्रिपुरा
╰───╯
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

◆ तमिलनाडु
╰──────╯
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

◆ ओडिसा
╰─────╯
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

◆ मिजोरम
╰─────╯
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

◆ जम्मू-कश्मीर
╰───────╯
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

◆ पश्चिम बंगाल
╰───────╯
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

◆ असम
╰───╯
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

◆ आंध्र प्रदेश
╰──────╯
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूग.

०९ नोव्हेंबर २०२२

असहकार चळवळ :-

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ त्यात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

सरळसेवा भरती साठी महत्त्वाचे ,आरोग्य विभाग/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद

🔵 सरळसेवा भरती साठी महत्त्वाचे 🔵

(आरोग्य विभाग/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद)

🔴 महाराष्ट्रातील :अष्टविनायक 🔴

०१) महागणपती - रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. - (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. - (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. - (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री -(पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली - (रायगड)
०७) वरद विनायक. - महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक - (अहमदनगर)

🔴महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प 🔴

०१) कोराडी, खापरखेडा - नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर - (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला - ठाणे.
०४) एकलहरे - नाशिक.
०५) परळी वैजनाथ.- बीड
०६) फेकरी - भुसावळ.
०७) पारस. - अकोला.
०८) ऊरण. - रायगड.

🔴 महाराष्ट्र : अभयारण्ये.🔴

🔹कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) कर्नाळा, फनसाड - रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा - ठाणे.
०३) मालवण. - सिंधुदुर्ग.

🔹पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) भिमाशंकर अभयारण्य. - पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. - सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. - सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. - कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. - पुणे

🔹नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) रेहेकुरी अभयारण्य. - अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. - सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. - अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. - जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. - नंदुरबार.

🔹औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. - औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य - बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य. -
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. - औरंगाबाद
व जळगांव.

🔹अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य. -अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. - वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. - नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य -
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. - अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. - यवतमाळ.

🔹नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१)नागझिरा - गोंदिया
०२) बोर. - वर्धा व नागपुर
०३) अंधारी - चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. -  गडचिरोली....

🔹सध्या महाराष्ट्रात 57 अभयारण्य आहेत.

भारत - पाकिस्तान फाळणी

भारत - पाकिस्तान फाळणी
....
धार्मिक आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तान हे राष्ट्र पश्चिम (आजचा पाकिस्तान) व पूर्व अशा भागात विभागले होते. इ.स. १९७१साली भारताच्या पाठिंब्याने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला व त्याचे बांगलादेश असे नामकरण झाले.

भारताची फाळणी

भारत व पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करणारी

ऐतिहासिक घटना

 
अखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले.

British Indian Empire 1909 Imperial Gazetteer of India.jpg

१९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा भारत, ब्रह्मदेश, (म्यानमार, श्रीलंका, व पाकिस्तान (पूर्व पाकिस्तान व आजचा बांग्लादेश आदींचा समावेश होता.)

फाळणीपूर्वीसंपादन करा

फाळणीबाधित लोक पंजाब‌मधील एका ट्रेनवर

फाळणीबाधित लोक
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.

परिणाम

हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.

नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले.
भारत व पाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले.
जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.
ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
उर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजिर आंदोलन
भारताच्या फाळणीवरील मराठी पुस्तके संपादन करा
द अदर साईड ऑफ सायलेन्स (मूळ इंग्रजी, लेखिका - उर्वशी बुटालिया; मराठी अनुवाद - नारायण प्रल्हाद आवटी)
'पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया' (प्रथमावृत्ती: थॉट्स ऑन पाकिस्तान; १९४०); लेखकः डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

काही प्रश्न व आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

01. देव समाजाची स्थापना कोणी केली?
सत्यानंद शिव नारायण अग्निहोत्री

02. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
नर्मदा

03. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?
1664 इ.स

04. इंग्रजांनी भारतातील पहिले बंदर कोणत्या राज्यात बनवले?
मद्रास (चेन्नई)

05. 73 व्या घटनात्मक कायद्याने भारतीय संविधानात कोणते वेळापत्रक समाविष्ट केले आहे?
अकरावी अनुसूची

06. हरित क्रांतीचे जनक कोण?
नॉर्मन बोरलॉग

०७. पँथेरा टायग्रिसचे वैज्ञानिक नाव काय आहे?
वाघ

08. उत्पन्न आणि उपभोग कशाशी संबंधित आहेत? अगदी प्रमाणात

०९. ग्राहक संरक्षण कायदा कधी संमत झाला?
1986 मध्ये

10. फेनचा स्थानिक वारा कुठे आहे?
स्वित्झर्लंड

11. ग्रेट बॅरियर रीप कोणत्या किनाऱ्यावर आहे?
पूर्व ऑस्ट्रेलिया

१२. कोणत्या ज्वालामुखीला भूमध्य समुद्राचे दीपगृह मानले जाते?
स्ट्रॉम्बोली

13. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली?
1939

14. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली?
राजा राममोहन रॉय

१५. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो?
क्रीडा प्रशिक्षणासाठी

_______________________________

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख

✅ भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख

👮 ०१) राजेंद्र सिंह जडेजा : १९५५ ते १९५५
👮 ०२) एस.एम. श्रीनागेश : १९५५ ते १९५७
👮 ०३) के.एस. थिमय्या : १९५७ ते १९६१
👮 ०४) प्राण नाथ थापर : १९६१ ते १९६२
👮 ०५) जे नाथ चौधरी : १९६२ ते १९६६
👮 ०६) पी पी कुमारमंगलम : १९६६ ते १९६९
👮 ०७) सैम मानेकशॉ : १९६९ ते १९७३
👮 ०८) गोपाल गुरुनाथ बेवूर : १९७३ ते १९७५
👮 ०९) टी एन रैना : १९७५ ते १९७८
👮 १०) ओम प्रकाश मल्होत्रा : १९७८ ते १९८१
👮 ११) के. वी. कृष्णा राव : १९८१ ते १९८३
👮 १२) अरुण श्रीधर वैद्य : १९८३ ते १९८६
👮 १३) कृष्णस्वामी सुंदरजी : १९८६ ते १९८८
👮 १४) विश्व नाथ शर्मा : १९८८ ते १९९०
👮 १५) सुनीत फ्रांसिस रॉड्रिक्स : १९९० ते १९९३
👮 १६) बिपिन चंद्र जोशी : १९९३ ते १९९४
👮 १७) शंकर रॉयचौधरी : १९९४ ते १९९७
👮 १८) वेद प्रकाश मलिक : १९९७ ते २०००
👮 १९) सुंदरराजन पद्मनाभन : २००० ते २००२
👮 २०) निर्मल चंदर विज : २००३ ते २००५
👮 २१) जोगिंदर जसवंत सिंह : २००५ ते २००७
👮 २२) दीपक कपूर : २००७ ते २०१०
👮 २३) विजय कुमार सिंह : २०१० ते २०१२
👮 २४) बिक्रम सिंह : २०१२ ते २०१४
👮 २५) दलबीर सिंह सुहाग : २०१४ ते २०१६
👮 २६) बिपिन रावत : २०१६ ते २०१९
👮 २७) मनोज मुकुंद नरवने : २०१९ पासून .

०८ नोव्हेंबर २०२२

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे

🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹

🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१

🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१

🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२

🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०

🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८

🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८

🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९

🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९

🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

अर्थशास्त्र सराव प्रश्न

अर्थशास्त्र सराव प्रश्न- Economics Practice Question best 10

.
१) नाबार्ड बाबत कोणते विधान अयोग्य आहे?


नाबार्ड ची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली.
नाबार्ड ची स्थापना 1982 मध्ये झाली.
नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते.
नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.
उत्तर – नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.

२. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करते?

भूविकास बँका
प्रादेशिक ग्रामीण बँका
राज्य सरकार
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व

३. आफ्रिकन देशांपैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे?

नायजेरिया
झिंबाब्वे
दक्षिण आफ्रिका
सुदान
उत्तर – दक्षिण आफ्रिका

४. लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?

7
15
22
30
उत्तर – 30

5. सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……… असे म्हणतात.

मौद्रिक धोरण
द्रव्य निर्मिती
राजकोषीय धोरण
चलन विषयक धोरण
उत्तर – राजकोषीय धोरण

6. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?

निर गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा
निव्वळ देशी कर्जे
व्याज खर्च
लोक लेख्यातील जमा
उत्तर – व्याज खर्च


७. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?

आयकर
सेवा कर
महामंडळ कर
जमीन महसूल
उत्तर – सेवाकर

८.सरकारने आकारलेल्या करा बद्दल कोणते विधान अयोग्य आहे?

कर हे सक्तीचे देणे असते.
कर्ण भरणे हा कायद्याने गुन्हा असतो.
कर उत्पन्नाचा वापर सरकार सार्वजनिक खर्चासाठी करते.
करदात्यांना सरकार मार्फत प्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.
उत्तर – करदात्यांना सरकार मार्फत अप्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.

९. प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?

A. उत्पन्नावर
B. उत्पादनावर
C. संपत्तीवर
D. भांडवली नफ्यावर
उत्तर – उत्पादनावर

१०. खालीलपैकी कोणता स्त्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही.

देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज
विमा निधी
भविष्य निर्वाह निधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज
उत्तर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...