१२ एप्रिल २०२२

व्यापारी बँकांची कार्य

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.

बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

1. प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

१. ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.

२.खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.

३.खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो 

2. मुदत ठेवी –

१.या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.

२.मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.

३.मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –

१.मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण
२.यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज    ठेवतात.

4. आवर्ती ठेवी –

१.दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.
२.ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते.
३.ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते.

B. कर्ज व अग्रिमे देणे –

बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.
ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.

१. रोख पत रोख कर्ज
२.अधिकर्ष सवलत
३.तारणमूल्याधारित कर्ज
४.हुंड्याची वटवणी 

3. पतचलण निर्माण करणे

2. दुय्यम/अनुषंगिक कार्य –

बँकांवर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रतिंनिधीक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे केले जाते.

A. प्रतिंनिधीक कार्य

B. सर्वसाधारण सेवा कार्य

महाराष्ट्रातील पंचायतराज


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते


✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

वहाबी चळवळ / वलीउल्लाह चळवळ


▶️ स्थापना -18व्या शतकात अरेबियात
▶️ संस्थापक - अब्दुल वहाब
▶️ उद्देश - ही एक इस्लामिक शुद्धीकरण चळवळ
इस्लामची खरी व मूळ शिकवण पुनरुज्जीवित करने
▶️ भारतात - भारतातील वहाबी चळवळीचे प्रवर्तक रायबरेलीचे सय्यद अहमद 1820 मध्ये पटना (बिहार) येथे स्थापन

➡️ सय्यद अहमद यांच्यावर अरबचे अब्दुल वहाब आणि संत शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीचा प्रभाव होता

▶️ मुख्य मुद्दे - संघटनेचे मुख्य केंद्र - सीताना या ठिकाणी इनायत अलीच्या नेतृत्वाखाली लष्करी सैन्य तयार केले

➡️ मुख्य ध्येय - मूळ इस्लामची पुनर्स्थापना आणि काफिराविरुद्ध जिहाद पुकारने त्यांचा नायनाट करणे

➡️ सुरुवातीला हे पंजाबच्या शीख राज्याविरुद्ध जिहाद सुरू केले

➡️ नंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पंजाबचा समावेश झाल्यानंतर, त्याचे एकमेव लक्ष्य भारतातील इंग्रजी वर्चस्व बनले

➡️ ही चळवळ 1820 पासून सक्रिय, परंतु 1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर,त्याचे रूपांतर सशस्त्र प्रतिकार,ब्रिटिशांविरुद्धच्या जिहादमध्ये झाले

➡️ त्यानंतर ब्रिटिशांनी वहाबींना देशद्रोही आणि बंडखोर म्हणून संबोधले आणि वहाबींविरुद्ध व्यापक लष्करी कारवाया केल्या

महत्वाचे दिनांक


23 मे 1498  ➖ वास्को द गामा भारतात प्रवेश.
31 डिसेंबर 1600 ➖ ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.
19 फेब्रुवारी 1630 ➖ छ. शिवाजी महाराजांचा जन्म.
14 मे 1657 ➖ छ. संभाजी महाराजांचा जन्म.
05 एप्रिल 1663 ➖ शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
10 नोव्हेंबर 1659 ➖ अफझलखानचा वध.
19 ऑगस्ट 1666 ➖ राजेंची आग्रा कैदेतून सुटका.
06 जून 1674 ➖ छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.
03 एप्रिल 1680 ➖ छ. शिवरायांचे निधन.
11 मार्च 1689 ➖ छ. संभाजी राजेंचे निधन.
23 जून 1757 ➖ प्लासीची लढाई.
22 ऑक्टोंबर 1764 ➖ बक्सार चे युद्ध.
19 डिसेंबर 1773 ➖ बोस्टन टी पार्टी.
03 मार्च 1776 ➖ पुरंदरचा तह.
04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.
17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह.
31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.
11 एप्रिल 1827 ➖ महात्मा फुलेंचा जन्म.
28 ऑगस्ट 1828 ➖ ब्राम्हो समाजाची स्थापना.
26 ऑगस्ट 1852 ➖ बॉम्बे असोसिएशनची स्थापना.
16 एप्रिल 1853 ➖ भारतात रेल्वेची सुरुवात.
23 जुलै 1856 ➖ लो. टिळकांचा जन्म.
10 मे 1857 ➖ 1857 चा उठावाला सुरवात.
31 मे 1857 ➖ 1857 च्या उठावाची नियोजित तारीख.
01 नोव्हेंबर 1858 ➖ अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .
12 जानेवारी 1863 ➖ स्वामी विवेकानंदांचा जन्म.
31 मार्च 1867 ➖ प्रार्थना समाजाची स्थापना.
2 ऑक्टोंबर 1869 ➖ महात्मा गांधीजींचा जन्म.
24 सप्टेंबर 1873 ➖ सत्यशोधक समाजाची स्थापना.
26 जून 1874 ➖ राजश्री शाहू महाराजांचा जन्म.
10 एप्रिल 1875 ➖ आर्य समाजाची स्थापना.
17 नोव्हेंबर 1875 ➖ थिओसोफिकल सोसायटी स्थापन.
18 मे 1882 ➖ स्था. स्वराज्य कायदा पास.
25 डिसेंबर 1885 ➖ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.
28 नोव्हेंबर 1890 ➖ महात्मा फुले यांचे निधन.
14 एप्रिल 1891 ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.
11 सप्टेंबर 1893 ➖ शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.
10 मे 1897 ➖ रामकृष्ण मिशनची स्थापना.
22 जून 1897 ➖ चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
26 जुलै 1902 ➖ शाहूचे मागास.  50% आरक्षण.
16 ऑक्टोंबर 1905 ➖ बंगालची फाळणी.
30 डिसेंबर 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना.
01 जुलै 1909 ➖ कर्झन वायलीची हत्या.
21 डिसेंबर 1909 ➖ ब्रिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.
12 डिसेंबर 1911 ➖ बंगालची फाळणी रद्द.
28 एप्रिल 1916 ➖ महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.
13 एप्रिल 1919 ➖ जालियनवाला बाग हत्याकांड.
1 ऑगस्ट 1920 ➖ लो. टिळकांचा मृत्यू.
5 फेब्रुवारी 1922 ➖ चौराचौरी येथील हत्याकांड.
20 जुलै 1924 ➖ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.
9 ऑगस्ट 1925 ➖ काकोरी कट.
20 मार्च 1927 ➖ चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 ➖ मनुस्मृती ग्रंथाचे दहन.
03 फेब्रुवारी 1928 ➖ सायमन कमिशन भारतात आले.
17 फेब्रुवारी 1928 ➖ सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)
8 एप्रिल 1929 ➖ भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.
02 मार्च 1930 ➖ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
12 मार्च 1930 ➖ महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.
12 डिसेंबर 1930 ➖ ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.
23 मार्च 1931 ➖ भगतसिंग,  राजगुरू, सुखदेव फाशी.
16 ऑगस्ट 1932 ➖ रॅम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.
24 सप्टेंबर 1932 ➖ गांधी व आंबेडकर  पुणे करार.
23 ऑक्टोंबर 1935 ➖ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.
13 मार्च 1940 ➖ ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग ).
23 मार्च 1942 ➖ क्रिप्स कमिशन भारतात आले.
18 जुलै 1942 ➖ शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
24 ऑक्टोंबर 1945 ➖ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
16 मे 1946 ➖ त्रिमंत्री योजना जाहीर.
9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेची पहिली बैठक.
11 डिसेंबर 1946 ➖ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष
18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.
15 ऑगस्ट 1947 ➖ भारताला स्वातंत्र्य मिळाले.
29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.
23 ऑक्टोंबर 1947 ➖ जम्मू काश्मीर भारतात विलीन.
20 फेब्रुवारी 1948 ➖ जुनागड संस्थान भारतात विलीन.
17 सप्टेंबर 1948 ➖ हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
10 डिसेंबर 1948 ➖ मानवी हक्काचा जाहीरनामा.
26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖  राज्यघटनेची अंमलबजावणी.
28 सप्टेंबर 1953 ➖ नागपूर करार.
14 ऑक्टोंबर 1956 ➖ डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.
1 नोव्हेंबर 1956 ➖ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.
06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.
1 मे 1960 ➖ महाराष्ट्र राज्याची स्थापना.
19 डिसेंबर 1961 ➖ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.
1 मे 1962 ➖ महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.

महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂  ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇  द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
🤼‍♂  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
🍌  केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔  शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖  संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾  तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛  दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन


1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष

3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष

4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष

40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन

44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या

600 ते 1500   –  7

1501 ते 3000   – 9

3001 ते 4500  – 11

4501 ते 6000  – 13

6001 ते 7500  – 15

7501 ते पेक्षा जास्त  -17
 

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.

ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.

ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.

संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.

महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.

ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.

सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.

सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.

ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.

ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.

ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.

सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.

महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.

एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.

सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.

सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.

सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.

ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.

जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.

सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.

नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.

ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.

ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.

ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.

ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.

सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.

जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.

सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.

ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.

न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.

सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.

न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज

महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर

महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा

महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस - महत्वपूर्ण प्रश्न


🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना वर्ष
➨ 1885 में हुई थी

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
➨ एलन ऑक्टेवियन ह्यूम ने की थी

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला सत्र आयोजित किया गया
➨ मुंबई (1885)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय ब्रिटिश भारत का वायसराय कौन था
➨ लॉर्ड डफरिन

🔹 अपने अस्तित्व के शुरुआती चरण के दौरान, यानी 1885-1905 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने कभी यह मांग नहीं की
➨ ब्रिटिश शासन से स्वतंत्रता

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली महिला अध्यक्ष
➨ श्रीमती एनी बेसेंट (1917)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली भारतीय महिला अध्यक्ष
➨ श्रीमती सरोजिनी नायडू (1925)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की महिला अध्यक्ष
➨ श्रीमती एनी बेसेंट (1917), श्रीमती सरोजिनी नायडू (1925) और श्रीमती नेली सेनगुप्ता (1933)

🔹 सूरत अधिवेशन में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला विभाजन
➨ 1907

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले अंग्रेज
➨ जॉर्ज यूल (1888)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सबसे युवा अध्यक्ष
➨ मौलाना अबुल कलाम आज़ाद

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले मुस्लिम
➨ बदरुद्दीन तैयबजी (मद्रास, 1887)

🔹 राष्ट्रीय गीत, वंदे मातरम ___ सत्र में पहली बार गाया गया था।
➨ कलकत्ता (1896) के

🔹 इंडियन नेशनल कांग्रेस और मुस्लिम लीग का पहला संयुक्त सत्र
➨ लखनऊ (1916)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का सत्र जहाँ खादी पहनना अपने कार्यकर्ताओं के लिए अनिवार्य कर दिया गया था
➨ श्रीमती एनी बेसेंट (1917)

🔹 राष्ट्रगान, जन गण मन को पहली बार गाया गया था
➨ कलकत्ता (1911)

🔹 महात्मा गांधी की अध्यक्षता में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का एकमात्र सत्र
➨ बेलगाम (1924)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...