२९ मार्च २०२२

आधुनिक भारतीय इतिहास से सम्बन्धित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर


Q1 दिल्ली के प्रथम सुल्तान कौन थे जिन्होंने दक्षिणी भारत को पराजित करने का प्रयास किया ?
उत्तर अलाउद्दीन खल्जी

Q2 दक्षिण अफ्रीका में महात्मा गाँधी द्वारा प्रकाशित पत्रिका का नाम था?
उत्तर  इंडियन ओपिनियन

Q3 दिल्ली सल्तनत की दरबारी भाषा थी ?
उत्तर  फारसी

Q4 भारत राष्ट्रीय कांग्रेस का 1938 अधिवेशन किस शहर में हुआ ?
उत्तर  हरिपुरा

Q5 मराठा राज्य का दूसरा संस्थापक किसे कहा जाता है ?
उत्तर  बालाजी विश्वनाथ

Q6 इण्डियन लिबरल फेडरेशन की स्थापना किसने की थी ?
उत्तर एस. एन. बनर्जी

Q7 दीनबंधु के नाम से कौन विख्यात था?
उत्तर सी.एफ.एण्ड्रूज

Q8 कितने सुझाव दिया था कि स्वतंत्रता प्राप्ति के बाद भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को समाप्त कर दिया जाय?
उत्तर महात्मा गाँधी ने

Q9 1947 के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के दिल्ली अधिवेशन की अध्यक्षता किसने की ?
उत्तर राजेंद्र प्रसाद

Q10 भारत एवं पाकिस्तान का विभाजन किस योजना के तहत हुआ था ?
उत्तर माउंटबेटन योजना

Eco

🔷 जल मेट्रो प्रकल्प असणारे कोची हे भारतातील पाहिले शहर :-

◆ कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे निर्मित इलेक्ट्रिक बोटिंगपैकी "मुझिरिस" नावाची पहिली बोट डिसेंबर 2021 मध्ये सुरु करण्यात आली.

◆ जल मेट्रो प्रकल्प असलेले केरळमधील कोची हे भारतातील पहिले शहर ठरले आहे.

◆ ही बोट कोची वॉटर मेट्रो लिमिटेड द्वारा संचलित 747 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा एक भाग आहे.

◆  या प्रकल्पाच्या मोठ्या भागाला इंडो-जर्मन आर्थिक सहकार्य अंतर्गत Kreditanstalt fr Wiederaufbau या जर्मन निधी एजन्सीद्वारे 85 दशलक्ष युरोचे दीर्घकालीन कर्ज कराराद्वारे अर्थसाह्य केले जात आहे.

UNEP अहवाल: ढाका हे जगातील सर्वात ध्वनी प्रदूषित शहर

🟠UNEP अहवाल: ढाका हे जगातील सर्वात ध्वनी प्रदूषित शहर

🔹युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) द्वारे प्रकाशित नुकत्याच प्रकाशित 'वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट  2022' नुसार , बांगलादेशची राजधानी ढाका हे जागतिक स्तरावर सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर म्हणून स्थान मिळवले आहे . 

🔸अहवालानुसार, शहरात 2021 मध्ये 119 डेसिबलचे ध्वनी प्रदूषण सर्वाधिक (dB) नोंदवले गेले.

🔹114 डेसिबलच्या ध्वनी प्रदूषणासह उत्तर प्रदेशातील मुरादाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

🔸इस्लामाबाद, पाकिस्तानची राजधानी तिसर्‍या क्रमांकावर आहे, जिथे जास्तीत जास्त 105 डीबी ध्वनी प्रदूषण आहे.

-------------------------------------------------
🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :

🔹UNEP मुख्यालय :  नैरोबी, केनिया

🔸UNEP प्रमुख :  इंगर अँडरसन

🔹UNEP संस्थापक :  मॉरिस स्ट्राँग

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर         1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर               1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट             1264     पुणे
त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती

🛑 महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े

✅ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

✅ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

✅ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

✅ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

✅ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

✅ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

✅ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र

🔰महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे जलाशय/नदी स्थळ/जिल्हा

👉जायकवाडी – बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

👉भंडारदरा – (प्रवरा) अहमदनगर

👉गंगापूर – (गोदावरी) नाशिक

👉राधानगरी – (भोगावती) कोल्हापूर

👉कोयना शिवाजी सागर – (कोयना)

👉हेळवाक (सातारा)

👉उजनी – (भीमा) सोलापूर

👉तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

👉यशवंत धरण – (बोर) वर्धा

👉मोडकसागर – (वैतरणा) ठाणे

👉खडकवासला – (मुठा) पुणे

👉येलदरी – (पूर्णा) परभणी

👉बाभळी प्रकल्प – (गोदावरी) नांदेड

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

जयशंकर यांची मालदीव, श्रीलंकेसाठी ‘सागर-शेजारधर्म’ मोहीम; द्विपक्षीय सहकार्य आणि अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

जयशंकर यांची मालदीव, श्रीलंकेसाठी ‘सागर-शेजारधर्म’ मोहीम; द्विपक्षीय सहकार्य आणि अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर*

जयशंकर या दौऱ्यात मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतील आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा करतील.
जयशंकर यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रात भारताचे योगदान असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील. तसेच दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. त्यात मालदीवचा विकास आणि त्याचे संरक्षण यावर अधिक भर असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर २८ मार्च ते ३० मार्च या कालावधीत श्रीलंकेला भेट देतील. श्रीलंका आर्थिक संकटात असून त्याला तोंड देण्यासाठी भारताने त्या देशाला एक अब्ज डॉलर्सपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर एक आठवडय़ानेच जयशंकर दौऱ्यावर जात आहेत.
श्रीलंकेचे अर्थमंत्री बसिल राजपक्षे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि परराष्ट्रमंत्री जी. एल. पेरीस यांनी गेल्या फेब्रुवारीत भारताला भेट दिली होती. या दोन मंत्र्यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा श्रीलंका दौरा महत्त्वाचा मानला जातो. श्रीलंका भेटीत जयशंकर ज्या द्विपक्षीय बैठका घेतील आणि चर्चा करतील त्यातून भारताबाबतचा श्रीलंकेचा प्राधान्यक्रम अधोरेखित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
जयशंकर २९ मार्चला कोलंबो येथे बिम्स्टेक (बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह) या मंत्रिस्तरीय बैठकीतही सहभागी होतील. मालदीव आणि श्रीलंका हे दोन्ही हिंदू महासागर क्षेत्रातील भारताचे प्रमुख शेजारी आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेत ‘‘सागर’ आणि शेजारधर्म प्रथम’ यांना विशेष स्थान आहे, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नमूद केले आहे.
मालदीव आणि श्रीलंका यांच्याशी असलेल्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना भारत किती महत्त्व देतो याची साक्ष परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या दौऱ्यातून पटते, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

मानवी शरीर प्राथमिक माहिती


1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.

2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.

3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन

4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर

5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)

6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन

7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.

8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.

10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.

13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.

14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस

15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9

16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32

17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.

18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

.         🎓 भारतातील सर्वात लांब 🎓

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
____

घटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह - संघटना यातील फरक.*


▪️'कायदेशीरदृष्ट्या मंडळ व आयोग तीन प्रकारचे असतात—

*💥घटनात्मक संस्था*

(अ) प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतीने स्थापन केलेले मंडळ किंवा आयोग यांन घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतात.

🎯 यामध्ये खालील मंडळांचा/आयोगांचा समावेश होतो

(१) निवडणूक आयोग
(२) केंद्रीय लोकसेवा आयोग
(३) राज्य लोकसेवा आयोग
(४) वित्त आयोग
(५) अधिकृत भाषा आयोग
(६) मागासवर्ग आयोग
(७) अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. (८) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग.

*💥वैधानिक संस्था.*

(ब) संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनविलेले मंडळ व आयोग यांना वैधानिक संघटना म्हणतात.

🎯यामध्ये खालील संघटनांच समावेश होतो.

(१) विद्यापीठ अनुदान आयोग
(२) तेल व नैसर्गिक वायू आयोग
(३) प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ
(४) उत्पादन व आयातशुल्क केंद्रीय मंडळ
(५) रेल्वे मंडळ
(६) अणुऊर्जा आयोग
(७) पूर नियंत्रण मंडळ.
(८) महिलांसाठी राष्ट्रीय आयोग
इत्यादी.

*💥कार्यकारी किंवा सह - संघटना.*

(क) केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाने किंवा आदेशाने बनविलेले मंडळ आणि आयोग. याला सह- संघटना म्हणतात. व संबंधित मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असतात.

🎯यामध्ये खालील संघटनांचा समावेश होतो.

(१) अखिल भारतीय हातमाग मंडळ
(२) नियोजन आयोग
(३) कर्मचारी निवड आयोग
(४) अखिल भारतीय हस्तकला मंडळ इत्यादी.
(५) निती आयोग.

📚

जन्मदिवस/जयंती


━━━━━━━━━━━━

📊 १८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म.

📊 १९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म.

💁‍♂पुण्यतिथी/स्मृतीदिन
━━━━━━━━━━━━━

📊१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन.

📊 १९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

📊 १९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन.

📚*Today In History*📚

       ▪️दिनांक:- 29 मार्च 2022▪️

       ▪️वार:- मंगळवार▪️

       ▪️दिनविशेष :- 29 मार्च ▪️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 ठळक/घटना/घडामोडी 🔳

📊 १७३६: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

📊 १८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

📊 १८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

📊 १९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

📊 १९४२: क्रिप्स योजना जाहीर

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय 🏆

🔸नोबेल : रविंद्रनाथ टागोर

🔸ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

🔸मॅगसेसे : विनोबा भावे

🔸वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

🔸दादासाहेब फाळके : देविका राणी

🔸परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

🔸गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

🔸मॅन बुकर : अरुंधती रॉय

🔸एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

🔸ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

🔸महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

Geography

1)पश्चिम हिमालय:

   ●  सिंधू नदीपासून ते नेपाळच्या काली नदीपर्यंत पसरलेला आहे.

●जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात येतो.

●प्राकृतिक दृष्ट्या त्याचे 3 भाग पडतात .
काश्मीर हिमालय , हिमाचल हिमालय आणि कुमाऊं हिमालय .

2)मध्य हिमालय:

●काली नदी ते तिस्ता नदीपर्यंत ...

●मध्य हिमालयाचे 2 भाग पडतात.
पुर्वेकडील सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय.

●मैदानी प्रदेशाच्या मध्यवर्ती जलसंपत्तीवर मध्य हिमालयाचा बऱ्याच अंशी प्रभाव पडतो.

3)पूर्व हिमालय :

●तिस्ता आणि ब्रम्हपुत्रा नदी दरम्यानचा हा भाग.

●अरुणाचलप्रदेश राज्य हे पूर्व हिमालयातीने व्यापलेले आहे.

● पूर्व हिमालयाला अरुणाचल हिमालय असेदेखील म्हणतात.

२९ मार्च २०२२ चालू घडामोडी

प्र.1. अलीकडेच कोणत्या शहरात जागतिक औषध केंद्र स्थापन करण्यासाठी WHO ने भारतासोबत करार केला?

उत्तर :- जामनगर

प्र.2. अलीकडेच, "सैफ अंडर-18 महिला चॅम्पियनशिप 2022" या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

उत्तर :- भारत

प्र.3. नुकतेच निओ बँक अ‍ॅव्हेल फायनान्सचे संपादन कोणी जाहीर केले आहे?

उत्तर :- ओला

प्र.4 अलीकडेच AAI ने स्वदेशी हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे?

उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

प्र.5. अलीकडे २६ मार्च २०२२ रोजी कोणत्या देशाने ५१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला?

उत्तर :- बांगलादेश

प्र.6. अलीकडेच संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे

प्र.7. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संरक्षण दल हेल्प डेस्क सुरू केला?

उत्तर :- उत्तराखंड

प्र.8 अलीकडेच केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' किती काळासाठी वाढवली आहे?

उत्तर :- सप्टेंबर २०२२

प्र.9. अलीकडेच भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर :- हिमंता बिस्वा सरमा

प्र.10 अलीकडे संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे?

उत्तर :- २१

प्र.11 अलीकडेच, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे?

उत्तर :- १ वर्ष

प्र.12 अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे महासंचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले आफ्रिकन कोण बनले आहे?

उत्तर :- गिल्बर्ट होंगबो

प्र.13. नुकताच संडे स्ट्रीट इनिशिएटिव्ह कोणाकडून सुरू करण्यात आला?

उत्तर :- मुंबई पोलीस

महाराष्ट्र - जलाशय व धरणे

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

Question & answer of maths

1. Which is greater than 4?

(a) 5,

(b) -5,

(c) -1/2,

(d) -25.

Solution:

5 greater than 4.

Answer: (a)

2. Which is the smallest?

(a) -1,

(b) -1/2,

(c) 0,

(d) 3.

Solution:

The smallest number is -1.

Answer: (a)

3. Combine terms: 12a + 26b -4b – 16a.

(a) 4a + 22b,

(b) -28a + 30b,

(c) -4a + 22b,

(d) 28a + 30b.

Solution:

12a + 26b -4b – 16a.

= 12a – 16a + 26b – 4b.

= -4a + 22b.

Answer: (c)

4. Simplify: (4 – 5) – (13 – 18 + 2).

(a) -1,

(b) –2,

(c) 1,

(d) 2.

Solution:

(4 – 5) – (13 – 18 + 2).

= -1-(13+2-18).

= -1-(15-18).

= -1-(-3).

= -1+3.

= 2.

Answer: (d)

5. What is |-26|?

(a) -26,

(b) 26,

(c) 0,

(d) 1

Solution:

|-26|

= 26.

Answer: (b)



6. Multiply: (x – 4)(x + 5)

(a) x2 + 5x - 20,

(b) x2 - 4x - 20,

(c) x2 - x - 20,

(d) x2 + x - 20.

Solution:

(x – 4)(x + 5).

= x(x + 5) -4(x + 5).

= x2 + 5x – 4x – 20.

= x2 + x - 20.

Answer: (d)

7. Factor: 5x2 – 15x – 20.

(a) 5(x-4)(x+1),

(b) -2(x-4)(x+5),

(c) -5(x+4)(x-1),

(d) 5(x+4)(x+1).

Solution:

5x2 – 15x – 20.

= 5(x2 – 3x – 4).

= 5(x2 – 4x + x – 4).

= 5{x(x - 4) +1(x - 4)}.

= 5(x-4)(x+1).

Answer: (a).

8. Factor: 3y(x – 3) -2(x – 3).

(a) (x – 3)(x – 3),

(b) (x – 3)2,

(c) (x – 3)(3y – 2),

(d) 3y(x – 3).
Solution:

3y(x – 3) -2(x – 3).

= (x – 3)(3y – 2).

Answer: (c).

9. Solve for x: 2x – y = (3/4)x + 6.

(a) (y + 6)/5,

(b) 4(y + 6)/5,

(c) (y + 6),

(d) 4(y - 6)/5.

Solution:

2x – y = (3/4)x + 6.

or, 2x - (3/4)x = y + 6.

or, (8x -3x)/4 = y + 6.

or, 5x/4 = y + 6.

or, 5x = 4(y + 6).

or, 5x = 4y + 24.

or, x = (4y + 24)/5.

Therefore, x = 4(y + 6)/5.

Answer: (b).

10. Simplify:(4x2 - 2x) - (-5x2 - 8x).

Solution:

(4x2 - 2x) - (-5x2 - 8x)

= 4x2 - 2x + 5x2 + 8x.

= 4x2 + 5x2 - 2x + 8x.

= 9x2 + 6x.

= 3x(3x + 2).

२८ मार्च २०२२

लक्षात ठेवा

🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत ?
- मध्य प्रदेश

🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे ?
- वित्त आयोग

🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५

🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू

🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त .... इतकी राहणार आहे.
- बारा

ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘कोडा’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर ; 'जेन कॅम्पियन' यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार

🔰 अमेरिकेत लॉस एंजलिस इथं हॉलीवूडच्या थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभ झाला.

🔰 या शानदार समारंभात 'किंग रिचर्ड' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी विल स्मिथला त्याच्या कारकीर्दीतला पहिला ऑस्कर पुरस्कार प्रदान केला गेला.

🔰 तर 'आईज ऑफ टॅमी फाये' या चित्रपटाची नायिका जेसिका चस्टेनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव झाला.

🔰 अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅण्ड सायन्सनं १ मार्च ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या उकृष्ट चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले.

🔰 'कोडा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

🔰 तर 'ड्युन' चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले आहेत.

🔰 'द पॉवर ऑफ द डॉग' या चित्रपटासाठी जेन कॅम्पियन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त झाला.

इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

इंदिरा गांधी(जन्म : १९ नोव्हेंबर १९१७; - ३१ ऑक्टोबर १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.

इंदिरा गांधी
Indira Gandhi in 1967.jpg
भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९६७
राष्ट्रपती
सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला, वराहगिरी वेंकटगिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद
मागील
गुलझारीलाल नंदा
पुढील
मोरारजी देसाई
भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९
मागील
एम.सी. छागला
पुढील
दिनेश सिंह
भारताचे गृहमंत्री
कार्यकाळ
जून २६ इ.स. १९७० – फेब्रुवारी ४ इ.स. १९७३
मागील
मोरारजी देसाई
पुढील
यशवंतराव चव्हाण
भारतीय परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
जानेवारी १४ इ.स. १९८० – जानेवारी १५ इ.स. १९८२
भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४
राष्ट्रपती
नीलम संजीव रेड्डी
झैलसिंग
मागील
चौधरी चरण सिंग
पुढील
राजीव गांधी
जन्म
नोव्हेंबर १९, इ.स. १९१७
मोगलसराई
मृत्यू
ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती
फिरोज गांधी
अपत्ये
राजीव गांधी आणि संजय गांधी
निवास
१ सफदरजंग रोड, नवी दिल्ली
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.

इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वांतंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.

१९७५ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८०पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८०च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...