१७ जानेवारी २०२१

91वी घटनादुरुस्ती 2003



मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.


1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)


2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)


3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)


4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)


5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही.  मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे


केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.


एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा  मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)


6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण



✍️ 1986 रोजी पहिलं शैक्षणिक धोरण देशात लागू झालं होतं. त्यानंतर 1992 मध्ये या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले


✍️ 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आणला गेला ज्याची अंमलबजावणी 2013 पासून करण्यात आली


✍️ शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे


✍️ या धोरणाच्या निमित्ताने तब्बल ३४ वर्षांनी देशाचं शिक्षण धोरण अद्ययावत करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे


✍️ इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे


✍️ पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात येईल . या आयोगाअंतर्गत देशातील शिक्षण विषयक धोरण ठरवले जाईल


✍️ बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार


✍️ कद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार


✍️ मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम : एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत


✍️ १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे


✍️ तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत , यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता


✍️ ज संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम


✍️ ज विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल


✍️ सकल पट नोंदणी (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो) २०३५ पर्यंत ५० टक्क्यांवर पोहोचवण्याचं उद्दिष्ट


भारतामधील राज्यांचे राज्यपाल


भारत देशामधील २९ (२९ वे तेलंगणा) राज्यांच्या राज्यप्रमुखाला राज्यपाल (गव्हर्नर) असे संबोधले जाते. राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपाल हे पद औपचारिक असते व त्याला मर्यादित अधिकार असतात. भारतामधील केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-राज्यपाल (लेफ्टनंट-गव्हर्नर) असतात. राज्यपाल व उप-राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.


प्रत्येक राज्यामधील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे राज्यपालाचे काम आहे.



राज्यपाल



राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.



जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.


भारतातील नियुक्ती


राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. 


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

महाराष्ट्राचे राज्यपाल



ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .


क्रनावपासूनपर्यंत


१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल इ.स. १९४३ इ.स. १९४८


२)राजा महाराज सिंग इ.स. १९४८ इ.स. १९५२


३)सर गिरीजा शंकर बाजपाई इ.स. १९५२ इ.स. १९५४


४) डॉ. हरेकृष्ण महताब इ.स. १९५५ इ.स. १९५६


५) श्री प्रकाश इ.स. १९५६ इ.स. १९६२



६)डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल इ.स. १९६२ ६ ऑक्टोबर इ.स. १९६२


७) विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर इ.स. १९६२ - १८ ऑक्टोबर इ.स. १९६४



८) डॉ. पी.व्ही. चेरियन-१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ -८ नोव्हेंबर इ.स. १९६९



९) अली यावर जंग-२६ फेब्रुवारी इ.स. १९७०-११ डिसेंबर इ.स. १९७६



१०) सादिक अली-३० एप्रिल इ.स. १९७७-३ नोव्हेंबर इ.स. १९८०



११) एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा-३ नोव्हेंबर इ.स. १९८०-५ मार्च इ.स. १९८२



१२) एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ-६ मार्च इ.स. १९८२-१६ एप्रिल इ.स. १९८५



१३) कोना प्रभाकर राव-३१ मे इ.स. १९८५-२ एप्रिल इ.स. १९८६



१४) डॉ. शंकर दयाळ शर्मा-३ एप्रिल इ.स. १९८६-२ सप्टेंबर इ.स. १९८७



१५) कासू ब्रह्मानंद रेड्डी-२० फेब्रुवारी इ.स. १९८८-१८ जानेवारी इ.स. १९९०



१६) डॉ. सी. सुब्रमण्यम-१५ फेब्रुवारी इ.स. १९९०-९ जानेवारी इ.स. १९९३



१७) Dr. पी.सी. अलेक्झांडर-१२ जानेवारी इ.स. १९९३-१३ जुलै इ.स. २००२



१८) मोहम्मद फझल-१० ऑक्टोबर इ.स. २००२-५ डिसेंबर इ.स. २००४



१९) एस.एम. कृष्णा-१२ डिसेंबर इ.स. २००४-५ मार्च इ.स. २००८



२०)एस.सी. जमीर-९ मार्च इ.स. २००८-२२ जानेवारी इ.स. २०१०



२१) काटीकल शंकरनारायण- २२ जानेवारी इ.स. २०१०-२१ ऑगस्ट इ.स. २०१४



२२) सी. विद्यासागर राव-३० ऑगस्ट इ.स. २०१४-३१ ऑगस्ट, इ.स. २०१९



२३) भगत सिंह कोश्यारी-१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .


चालू घडामोडी-प्रश्नसराव


1]कोणत्या प्रकाराचे ‘शौर्य’ क्षेपणास्त्र आहे?

(A) आंतरखंडी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(B) थिएटर लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(C) रणनीतिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(D) मध्यम मारा-श्रेणीचे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

उत्तर:-C



2]LEMOA (लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट) हा भारत आणि _ यांच्या दरम्यान झालेला करार आहे.

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) जर्मनी

(D) जपान

उत्तर:-A



3]कोणत्या संस्थेनी “व्हॉट इंडिया इट्स” नामक एक अहवाल प्रसिद्ध केला?

(A) अखिल भारतीय वैद्यकीय संस्था

(B) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद

(D) भारतीय खाद्यान्न व कृषी परिषद

उत्तर:-C



4]भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या जादा वेळाचे वेतन देण्यापासून कारखान्यांना सवलत देण्याच्या गुजरात सरकारच्या आदेशावर स्थगिती आणली?

(A) कलम 131

(B) कलम 141

(C) कलम 138

(D) कलम 142

उत्तर:-D



5]कोणत्या साली स्वच्छता पंधरवडा पाळण्याची सुरूवात झाली?

(A) 2016

(B) 2017

(C) 2018

(D) 2015

उत्तर:-A



6]कोणत्या दिवशी ‘जागतिक प्राणी दिन’ साजरा करतात?

(A) 3 ऑक्टोबर

(B) 2 ऑक्टोबर

(C) 4 ऑक्टोबर

(D) 1 ऑक्टोबर

उत्तर:-C



7]कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ‘पथश्री अभियान’चा आरंभ केला?

(A) ओडिशा

(B) आसाम

(C) बिहार

(D) पश्चिम बंगाल

उत्तर:-D



8]कोणत्या राज्याने स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीत ‘स्वच्छ भारत पुरस्कार-2020’ जिंकला?

(A) तामिळनाडू

(B) गुजरात

(C) मध्यप्रदेश

(D) उत्तरप्रदेश

उत्तर:-B



9]भारतीय संविधानाच्या कोणत्या कायद्यात “चांगल्या सेवाभावी व्यक्तीचे संरक्षण” नामक एक नवा खंड जोडला गेला आहे?

(A) भारतीय मोटर वाहन (दुरुस्ती) अधिनियम-2019

(B) ग्राहक संरक्षण अधिनियम-2019

(C) विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (दुरुस्ती) अधिनियम-2019

(D) नागरीकता दुरुस्ती अधिनियम-2019

उत्तर:-A



10]‘डिफी-हेलमन की एक्सचेंज’ हे कश्यासंबंधी आहे?

(A) व्हिडिओ कॉल चालविण्यासाठीचे अल्गोरिथम

(B) घनता-आधारित क्लस्टरिंग अल्गोरिथम

(C) कोणतेही संदर्भ-मुक्त व्याकरणाचे विश्लेषण करण्यासाठीचे अल्गोरिथम

(D) ‘क्रिप्टोग्राफिक की’ यांचे सुरक्षित विनिमय करण्यासाठी

उत्तर:-D

‘या’ तारखेपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार, शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती.


🔰करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउन करण्यात आला. त्यावेळी राज्यातील शाळा देखील बंद झाल्या. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.


🔰“मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.


🔰शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

भारतात जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.


🔰16 जानेवारी 2021 पासून देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा लसीकरण कार्यक्रम जगभरातला सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.


🅾️ठळक बाबी...


🔰कद्र सरकारने ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ नामक लसींचे एकूण 1.65 कोटी डोस / मात्रा खरेदी केले आहेत.

देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 3006 केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी सुमारे 100 जणांना लस दिली जाणार.


🔰कार्यक्रमावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘को-विन’ (Co-WIN) या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून लसींचा एकूण साठा, पुरवठा, लसीचे लाभार्थी, लसीचा दुसरा डोस पुन्हा कधी दिला जाणार यासारखी विस्तृत माहिती उपलब्ध असणार आहे.


🔰कोरोना लसीचे दोन डोस घेणे फार महत्वाचे आहे, पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान सुमारे एक महिन्याचे अंतर देखील ठेवले जाणार. दुसऱ्या डोसच्या केवळ 2 आठव्यांनंतर आपल्या शरीरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक सामर्थ्य विकसित होते.


🔰भारत लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांना लस देत आहे. वयोवृद्ध आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार. दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे.लसीकरणासाठी निश्चित केलेला प्राधान्यक्रम


🔰पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातले आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातले कर्मचारी यांचा समावेश आहे.


🔰दसऱ्या गटात प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.


🔰तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत, अशा 50 वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.

आरोग्यविषयक अटी


🔰लस केवळ 18 वर्षावरील लोकांनाच दिली जाणार आहे.


🔰पहिला डोस ज्या लसीचा दिला जाणार, दुसरा डोसही त्याच लसीचा लागणार.जर कोणत्या व्यक्तीला दुसरा काही आजार असेल आणि त्याला त्याची लस घ्यायची असेल, तर दोन लसींमध्ये 14 दिवसांचे अंतर असायला हवे.


🔰गरोदर महिला किंवा गरोदर असण्याची शक्यता असणाऱ्या महिला, तसेच ज्या बाळाला दूध पाजतात अशा महिलांना लस दिली जाणार नहीं.


🔰जर कोणा व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण असतील, तर त्या व्यक्तीला आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्याने लस दिली जाणार.


🔰कोरोना रुग्ण ज्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा देण्यात आले आहे, त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनतर लस दिली जाणार.


🔰आजारी किंवा रुग्णालयामध्ये असणाऱ्या लोकांना कोणताही आजार असला तरी त्यांना बरे झाल्यानंतर लस 4 ते 8 आठवड्यांनतर दिली जाणार.


🔰जया व्यक्तींना याआधी कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांचा गंभीर आजाराचा इतिहास आहे, अशांना लस दिली जाणार.

अमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना .


🔰अमेरिकेत करोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायजेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सची मदत योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून थेट आर्थिक लाभ देण्यात येणार असून राष्ट्रीय लस योजनेला पाठबळ व उद्योगांना मदत हेही या योजनेचे उद्देश आहेत.


🔰गरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या मदत  योजनेत कोविड १९चा सामना करण्यासाठी ४१५ अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली असून १ लाख कोटी डॉलर्स हे लोक व कुटुंबे यांना थेट मदत हस्तांतरासाठी ठेवण्यात आले आहेत, तर उद्योगांना मदतीसाठी ४४० अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त चौदाशे डॉलर्स हे अमेरिकी लोकांना बेरोजगारी कार्यक्रमाअंतर्गत मार्च मध्यापासून सप्टेंबर अखेरीपर्यंत मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या कालावधीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आर्थिक मदत ही ३०० डॉलर्सवरून ४०० डॉलर्स करण्यात आली आहे.


🔰सघराज्य किमान वेतन तासाला १५ डॉलर्स करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी २० अब्ज डॉलर्स बाजूला काढण्यात आले असून शतकांमधील एका मोठय़ा आर्थिक पेचास आपण तोंड देत आहोत. त्यात अनेक लोकांना फटका बसला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असे विलमिंग्टन येथून बोलताना नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सांगितले.


🔰एका वर्षांत चार लाख अमेरिकी लोकांनी करोनामुळे प्राण गमावले असून अनेकांच्या नोक ऱ्या गेल्या. १८ दशलक्ष अमेरिकी लोक बेरोजगार विम्यावर जगत असून चार लाख लहान उद्योग कायमचे बंद झाले आहेत. बायडेन हे सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात मदत योजना जाहीर करणार आहेत. भाडय़ाने राहणाऱ्या १४ दशलक्ष लोकांना भाडे थकल्याने घराबाहेर हाकलले जाण्याची भीती आहे, त्यांना मदत केली जाणार आहे.

Best CM च्या यादीत उद्धव ठाकरे देशात पाचवे


• देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. बेस्ट सीएमच्या यादीत त्याचा पाचवा क्रमांक लागला आहे.


• एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं. 


• या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.


• पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी थेटपणे भाजपाचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. 


चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री

1. नवीन पटनायक (ओडिशा)

2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)

3. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)

4. पी. विजयन (केरळ)

5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)

6. भूपेश बघेल (छत्तीसगड)

7. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

8. शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)

9. प्रमोद सावंत (गोवा)

10. विजय रुपाणी (गुजरात)


खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री

1. त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)

2. मनोहरलाल खट्टर (हरयाणा)

3. कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)

4. के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)

5. के. पलानीस्वामी (तामिळनाडू)


“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”



🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

राष्ट्रपती व पंतप्रधान संबंध


❇️कलम:-74

🔳राष्ट्रपती ला सल्ला व साह्य करण्यासाठी पंतप्रधान च्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल

🔳मत्रिमंडळ च्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती कार्य करतील.


❇️कलम:-75

🔳राष्ट्रपती पंतप्रधान ची नियुक्ती करतो आणि पंतप्रधान च्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती करतो.

🔳राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहू शकतो.


❇️कलम:-78

🔳सघराज्य च्या कामकाज विषयी व सर्व निर्णयांची माहिती राष्ट्रपती ला देणे.

🔳सघराज्य च्या कामाविषयी राष्ट्रपती मागेल ते माहिती पुरवणे.


भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख



👮 ०१) राजेंद्र सिंह जडेजा : १९५५ ते १९५५

👮 ०२) एस.एम. श्रीनागेश : १९५५ ते १९५७ 

👮 ०३) के.एस. थिमय्या : १९५७ ते १९६१ 

👮 ०४) प्राण नाथ थापर : १९६१ ते १९६२ 

👮 ०५) जे नाथ चौधरी : १९६२ ते १९६६

👮 ०६) पी पी कुमारमंगलम : १९६६ ते १९६९

👮 ०७) सैम मानेकशॉ : १९६९ ते १९७३

👮 ०८) गोपाल गुरुनाथ बेवूर : १९७३ ते १९७५ 

👮 ०९) टी एन रैना : १९७५ ते १९७८

👮 १०) ओम प्रकाश मल्होत्रा : १९७८ ते १९८१

👮 ११) के. वी. कृष्णा राव : १९८१ ते १९८३

👮 १२) अरुण श्रीधर वैद्य : १९८३ ते १९८६ 

👮 १३) कृष्णस्वामी सुंदरजी : १९८६ ते १९८८

👮 १४) विश्व नाथ शर्मा : १९८८ ते १९९०

👮 १५) सुनीत फ्रांसिस रॉड्रिक्स : १९९० ते १९९३

👮 १६) बिपिन चंद्र जोशी : १९९३ ते १९९४

👮 १७) शंकर रॉयचौधरी : १९९४ ते १९९७

👮 १८) वेद प्रकाश मलिक : १९९७ ते २०००

👮 १९) सुंदरराजन पद्मनाभन : २००० ते २००२ 

👮 २०) निर्मल चंदर विज : २००३ ते २००५

👮 २१) जोगिंदर जसवंत सिंह : २००५ ते २००७

👮 २२) दीपक कपूर : २००७ ते २०१०

👮 २३) विजय कुमार सिंह : २०१० ते २०१२

👮 २४) बिक्रम सिंह : २०१२ ते २०१४ 

👮 २५) दलबीर सिंह सुहाग : २०१४ ते २०१६ 

👮 २६) बिपिन रावत : २०१६ ते २०१९

👮 २७) मनोज मुकुंद नरवने : २०१९ पासून .

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न९१) चर्चेत असलेले ‘पार्लर’ हे काय आहे? 

(अ) जॉर्डनच्या सीमेवरील एक ठिकाण

(ब) पक्ष्याची नवीन जात

(क) कोविड-१९ वरचे औषध

(ड) एक सोशल नेटवर्क व्यासपीठ✅


प्रश्न९२) कोणत्या मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF)’ याची स्थापना केली?

(अ) वित्त मंत्रालय

(ब) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय✅

(क) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय

(ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय


प्रश्न९३) वेस्ट बँक या भूपरिवेष्टित प्रदेशाला कोणत्या समुद्राची सीमा लागलेली आहे?

(अ) काळा समुद्र

(ब) लाल समुद्र

(क) मृत समुद्र✅

(ड) यापैकी नाही


प्रश्न९४) भारतात २६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोणती कवायत आयोजित करण्यात येते?

(अ) इंद्र नाव्ह

(ब) सी व्हिजिल✅

(क) मलबार

(ड) नसीम अल बहर


प्रश्न९५) कोणता देश ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२१’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?

(अ) सिंगापूर

(ब) दक्षिण कोरिया

(क) भारत

(ड) जपान✅


प्रश्न९६) कोणती व्यक्ती “द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(अ) व्ही. एस. संपत

(ब) एच. एस. ब्रह्मा

(क) एस. वाय. कुरैशी✅

(ड) ओ. पी. रावत


प्रहन९७) कोणत्या संघटनेने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली? 

(अ) म्हैस व्यापारी कल्याण संघटना✅

(ब) रेड पॉव्ज रेस्क्यू

(क) संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर

(ड) स्ट्रे रिलीफ अँड अ‍ॅनिमल वेलफेअर (STRAW) इंडिया


प्रश्न९८) UAPA कायद्याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे? @mpsc_katta_exam

(अ) UAPA याचा अर्थ ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम’ असा आहे.

(ब) UAPA अंतर्गत भारतीय आणि विदेशी अश्या दोन्ही नागरिकांवर आरोप केला जाऊ शकतो.

(क) हा कायदा 1967 साली लागू झाला. 

(ड) सर्व विधाने अचूक आहेत.✅


प्रश्न९९) कोणती व्यक्ती जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलेल्या महिला वैमानिकांच्या चमूचा भाग नव्हती?

(अ) कॅप्टन सुनीता ठाकूर✅

(ब) कॅप्टन झोया अग्रवाल

(क) कॅप्टन थनमाई पापगरी

(ड) कॅप्टन आकांक्षा सोनवणे


प्रश्न१००) कोणत्या अंतराळ संस्थेने “स्पेस लॉंच सिस्टम” या नावाचा अग्निबाण तयार केला?

(अ) ISRO

(ब) रोसकॉसमॉस

(क) CNSA

(ड) NASA✅

देशातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्र्यांची यादी झाली जाहीर; टॉप 5 मध्ये BJPचा मुख्यमंत्री नाहीच..!



💁🏻‍♂️ दशात सर्वात चांगली व खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे एबीपी न्यूज व सी-व्होटरने सर्वेक्षण करून यादी जाहीर केली आहे.


🧐 या पहिल्या 5 बेस्ट CMच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव समाविष्ट झालं असून टॉप 5 मध्ये  भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. 


💫 सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे मुख्यमंत्री -


▪️नवीन पटनायक (ओडिशा)

▪️अरविंद केजरीवाल (दिल्ली)

▪️जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)

▪️पी. विजयन (केरळ)

▪️उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)


--------------------------------------


❗️ खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री -


▪️तरिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)

▪️मनोहरलाल खट्टर (हरियाणा)

▪️कप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)

▪️क. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)

▪️क. पलानीस्वामी (तामिळनाडू)


📍 दरम्यान, 5 सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी भाजपाचे 2 मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. 


मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे



☄️नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यापासून गेले पाच महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.


☄️तकाराम मुंढे हे गेल्या ऑगस्टपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. प्रशासकीत वर्तुळात मानवी हक्क आयोगातील नेमणूक ही तुलनेत दुय्यम दर्जाची मानली जाते.


☄️मख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कु मार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.


☄️याशिवाय डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुत्ती करण्यात आली आहे.

मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर; लॉकडाउननंतरही नकोशा यादीत समावेश



जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश्या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे.

सन २०२० मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये मॉस्को हे एकमेव शहर मुंबईपेक्षा अधिक वाहतूक कोंडी असणारं शहर ठरलं आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील ५७ देशांमधील ४१६ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.

सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये भारतामधील आणखीन दोन शहरांचाही समावेश आहे. या यादीमध्ये बंगळुरु सहाव्या तर दिल्ली आठव्या स्थानी आहे. 

मुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन २०१९ आणि २०१८ च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

जगभरातील ४०० हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे.

सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : पीटीआय आणि रॉयटर्स)

भारत की नदियाँ


● भारत की पवित्र नदी कौन-सी है— गंगा


● गंगा को बांग्लादेश में किस नाम से जाना जाता है— पद्मा


● गंगा एवं ब्रह्मपुत्र की संयुक्त जलधारा किस नाम से जानी जाती है— मेघना


● भारत की कौन-सी नदी सुंदरवन डेल्टा बनाती है— गंगा व ब्रह्मपुत्र


● सांगपो नदी किस राज्य से होकर भारत में प्रवेश करती है— अरुणाचल प्रदेश


● तवा किसकी सहायक नदी है— नर्मदा


● किस नदी को ‘बिहार का शोक’ कहा जाता है— कोसी


● कौन-सी नदी ‘बगाल का शोक’ कही जाती है— दामोदर नदी


● कौन-सी नदी भ्रंश दोणी से होकर बहती है— नर्मदा


● हाल ही में केंद्र सरकार ने किस नदी को राष्ट्रीय दर्जा देने की घोषणा की है— गंगा


● प्रायद्वीपीय भारत की सबसे बड़ी नदी कौन-सी है— गोदावरी


● भारत में बहने के अनुसार भारत की सबसे लंबी नदी कौन-सी है— गंगा


● कावेरी नदी कहाँ गिरती है— बंगाल की खाड़ी में


● पंजाब के निर्माण में सबसे महत्वपूर्ण नदी कौन-सी है— सिंधु


● कौन-सी नदी पश्चिम की ओर बहती है और अरब सागर में गिरती है— नर्मदा


● कौन-सी दो नदियों की लंबाई लगभग समान है— सिंधु (2880 किमी) व  ब्रह्मपुत्र (2900 किमी)


● कावेरी जल विवाद किन राज्यों के बीच है— कर्नाटक और तमिलनाडु


● किस नदी को वृहद् गंगा के नाम से जाना जाता है— गोदावरी


● कौन-सी नदी अपना मार्ग बदलने के लिए प्रसिद्ध है— कोसी


● कौन-सी नदी ‘कपिल जलधारा प्रपात’ का निर्माण करती है— नर्मदा


● कौन-सी नदी ‘ओड़िशा का शोक’ कही जाती है— ब्राह्मणी


● वैन गंगा और पैन गंगा किस की सहायक नदी हैं— गोदावरी


● इंडोब्रह्मा है एक….. — पौराणिक नदी


● किस नदी पर सबसे लंबा सड़क पुल है— गंगा


● कौन-सी नदी विश्व का सबसे बड़ा द्वीप ‘मजुली’ बनाती है— ब्रह्मपुत्र


● नर्मदा नदी का अधिकांश भाग भारत के किस राज्य में बहता है— मध्य प्रदेश


● नदियों को जोड़ने की योजना किसके शासन काल में प्रस्तातिव हुई— राजग सरकार


● कौन-सी नदी रिफ्ट घाटी से होकर बहती है— ताप्ती


● कौन-सी नदी पर भारत व पाकिस्तान का जल समझौता हुआ— सिंधु


● सिंधु समझौते के अनुसार भारत सिन्धु नदी के कितने % जल का प्रयोग कर सकता है— 20%


● प्रायद्वीपीय नदियों का उत्तर से दक्षिण की ओर क्रम क्या है— महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी एवं वैगाई


● कौन सी नदी भारत के केवल जम्मू-कश्मीर राज्य से होकर बहती है— सिंधु नदी  


NTPC Exam 2020 में पूछे गये प्रश्नोत्तर


Q.1 आधुनिक अर्थशास्त्र का पिता किसको कहा जाता है?

Ans. एडम स्मिथ


Q. 2 “परमाणु ऊर्जा” का पिता किसको कहा जाता है?

Ans. होमी जहांगीर भाभा


Q. 3 निम्नलिखित में से कौन सा नेशनल पार्क भारत में स्थित नहीं है?

Ans विकल्प के अनुसार…


Q.4 राहुल गांधी ने किस लोक सभा शीट से चुनाव जीता?

Ans. वेयानड़ (केरल)


Q.5 बिल गेट्स “विंडो” का नाम क्या रखना चाहते थे?


Q.6 आई पी एल 2020 का कौन सा संस्करण था?

Ans 13वां


Q.7 “असहयोग आंदोलन” से संबंधित कौन सा कथन सही नहीं है?

Ans. विकल्प के अनुसार…


Q.8 ” पीएम जन धन योजना” किसने शुरू की ?

Ans. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


Q.9 “1857 की क्रांति” से संबंधित कौन सा कथन सही नहीं है?

Ans. विकल्प के अनुसार…


Q.10 COBOL (कोबोल) का पूरा नाम है –

Ans. Common Business Oriented Language


Q.11 2018 में सबसे ज्यादा प्रदूषित शहर था?

Ans. ढाका, शंघाई, गुरु ग्राम (विकल्प )


Q.12 ” मानुषी छिल्लर” ने “मिस वर्ल्ड! का खिताब कहां जीता?

Ans. चीन


Q.13 अक्टूबर 2020 तक भारत के उपराष्ट्रपति रहे है –

Ans. एम.वेंकैया नायडू


Q.14 “सतीश धवन स्पेस सेंटर” कहां स्थित है?

Ans. श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)


Q.15 दो समान रूप से मिले द्रव को क्या कहते हैं?

Ans. सौलूशन (solution)


Q.16 निम्नलिखित में से किस नेता ने “स्वदेशी आंदोलन ” में भाग नहीं लिया?

Ans. गोपाल कृष्ण गोखले


Q.17 भारत में “निवेश और सिक्योरिटी एक्सचेंज ” को कौन सी संस्था नियंत्रित करती है?

Ans. सेबी


Q.18 पौधों के प्रकार से प्रश्न पूछा गया-

Ans ब्रायोफाइटा


Q.19 एक प्रश्न संख्याओं से पूछा गया


Q.20 अक्टूबर 2020 में आयोजित किए गये “पुरुष हॉकी खेल ” में कप्तान थे-

Ans. मनप्रीत सिंह


Q. 21 भारत और श्रीलंका के बीच में कौन सी जल सन्धि है?

Ans. “पाक जल संधि “


Q.22 “लूई पाश्चर” ने किसकी खोज की थी?

Ans. पेंसिलिन (दवा )


१६ जानेवारी २०२१

Online Test Series

तिन्ही सैन्य दलाचे सध्याचे प्रमुख



✅ चीफ ऑफ डिफेंस स्टाफ

👤 परमुख : जनरल बिपीन रावत (१ले)


✅ भारतीय लष्कर , 

👤 परमुख : मनोज मुकुंद नरवणे (२७वे)


✅ भारतीय नौदल , 

👤 परमुख : अ‍ॅडमिरल करमबीर सिंह (२७वे)


✅ भारतीय हवाईदल , 

👤 परमुख : आर के एस भदौरीया (२६वे)

मार्गदर्शक तत्वबाबत मते


🟡एन एम सिंघवी:-

🌀घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी


🟡छागला:-

🌀तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल


🟡बी एन राव:-

🌀ही तत्वे राज्यसंस्था च्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत.त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे


🟡क टी शहा:-

🌀ह कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांची वटवणे बँकेवर अवलंबून आहे


🟡क सी व्हिएर:-

🌀धयेय आणि आकांक्षा चे घोषणापत्र आहे


🟡अनंत नारायण:-

🌀अवादयोग्य आणि अमूर्त आहेत


🟡क व्ही राव:-

🌀हतू भारताला पोलीस राज्य न्हवे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे


🟡क संथानाम:-

🌀कद्र राज्य राष्ट्रपती पंतप्रधान यामध्ये घटनात्मक विरोध तत्वामुळे होऊ शकतो.


🟡नासिरुद्दीन:-

🌀ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयपेक्षा अधिक काही नाहीत.


🟡आयव्हर जेंनीग्स:-

🌀ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा होय.


🟡गरॅंव्हील ऑस्टिन:-

🌀यांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा त्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.



🔰यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा परदेशी प्रमुख पाहुण्याविना पार पडणार आहे. करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.


🔰यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले सुद्धा होते. पण ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यांना मायदेशात थांबणे आवश्यक होते. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला.


🔰तयानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी कोणाला निमंत्रित करणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता करोना स्थितीमुळे कुठल्याही परदेशी प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यापासून लसीकरण.


देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.


करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


देशातील एकूण २९३४ लसीकरण केंद्रांपैकी काही ठरावीक केंद्रांतील लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयांचा या केंद्रांमध्ये समावेश आहे.


आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

आत्मनिर्भर भारत! ‘स्वदेशी शस्त्रांनी भविष्यातील युद्ध जिंकण्याचं लक्ष्य’.



🔰भविष्यातील कुठलेही युद्ध स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी जिंकण्याच्या टप्प्प्यापर्यंत पोहोचण्याचे भारताचे लक्ष्य आहे असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले.


🔰इडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने काल मंजुरी दिली. हा सर्व व्यवहार ४८ हजार कोटी रुपयांचा आहे.


🔰हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देणारा आहे. त्यानंतर आज बिपिन रावत यांनी हे विधान केले. “स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यावर आमचा भर असेल” असे रावत यांनी सांगितले. “मेड इन इंडिया इंजिनसह विमानातील सर्व महत्त्वाचे भाग स्वदेशी असतील आणि अशा विमानाने आमची एअर फोर्स गगनाला स्पर्श करताना आम्हाला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे” असे बिपिन रावत म्हणाले

हेनले अँन्ड पार्टनर्सने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली



🇯🇵 ०१) जपान

🇸🇬 ०२) सिंगापूर 

🏳️ ०३) दक्षिण कोरिया व जर्मनी 

🏳️ ०४) इटली , स्पेन , फिनलंड व लक्झेंबर्ग

🏳️ ०५) डेन्मार्क , ऑस्ट्रीया 

🏳️ ०६) स्वीडन , फ्रांस , पोर्तुगाल , नेदरलँड व आयर्लंड

🏳️ ०७) स्वित्झर्लंड , अमेरिका , ब्रिटन , नॉर्वे , बेल्जियम , न्युझीलंड 

🏳️ ०८) ग्रीस , माल्टा , झेक गणराज्य , ऑस्ट्रेलिया 

🇨🇦 ०९) कँनडा 

🇭🇺 १०) हंगरी 

🇦🇪 १६) युएई 

🏳️ १९) ब्राझील , हाँगकाँग 

🇮🇱 २३) इस्त्रायल

🇷🇺 ५०) रशिया 

🏳️ ७०) चीन , कझाकस्तान , बेलारुस 

🇮🇳 ८५) भारत , ताजिकिस्तान 


भारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान


🇧🇹 ९०) भुटान 

🇲🇲 ९६) म्यानमार 

🇱🇰 १००) श्रीलंका 

🇧🇩 १०१) बांग्लादेश

🇳🇵 १०४) नेपाळ 

🇵🇰 १०७) पाकिस्तान 

🇦🇫 ११०) अफगाणिस्तान (शेवटचा क्रमांक) .

१५ जानेवारी २०२१

विधानपरिषद ट्रिक


🏆  भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत

त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे


🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा   बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे


  🏆 Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी


🏆 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते 


🏆 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो


🏆 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत


JOIN OUR GROUP👇👇


☘️ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘️


🏆 T -Telangana ( तेलंगाणा)


🏆 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)


🏆 B- Bihar ( बिहार)


🏆 M- Maharashtra ( महाराष्ट्र)


🏆 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)


🏆 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)


🏆 KAR- Karnatak (कर्नाटक)

जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार



📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला

📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात

📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K

📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात

विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात

📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले


🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬


📌Vitamin A-  Retinol(रेटिनॉल) 

📌Vitamin B-  Thiamine(थयमिन)

📌Vitamin C-  Ascorbic      Acid(असकरबीक ऍसिड)

📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)

📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)

📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)


💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡

रथा एकटी फिरली

VitA  र -रेटिनॉल

VitB  था-थयमिन

VitC  ए-असकरबीक ऍसिड

VitD  क-कॅलसिफेरोल

VitE  टी-टोकॉफेरोल

VitK  फी-फिलॉकवेनॉन

Current affairs 2020



 वन संशोधन संस्था कोठे आहे?

(अ) लखनऊ

(ब) नवी दिल्ली 

(क) देहरादून ✔️✔️

(ड) भोपाळ


केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कोठे आहे?

(अ) पुणे

 (ब) सिलीगुडी

(क) कोडाईकनाल ✔️✔️

(ड) शिलाँग


शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे?

(अ) आसाम 

(ब) महाराष्ट्र 

(क) जोधपूर ✔️✔️

(ड) जैसलमेर


राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?

(अ) नवी दिल्ली

(ब) मदुरै 

(क) मुंबई 

(ड) कोलकाता✔️✔️


कमी तापमानात औष्णिक पृथक्करण करण्याच्या तत्त्वावर आधारित, दररोज एक लाख लिटर गोड्या पाण्याचे उत्पादन करणार्‍या प्रथम डिझलिनेशन प्लांटची सुरूवात कोठे झाली?

(अ) कवारत्ती✔️✔️

(ब) पोर्ट ब्लेअर

(क) मंगलोर 

(ड) वलसाड


वाणिज्य विभागांतर्गत खालीलपैकी कोणते सर्वात जुने बोर्ड आहे?

(अ) रबर बोर्ड 

(ब) चहा बोर्ड 

(क) कॉफी बोर्ड ✔️✔️

(ड) तंबाखू बोर्ड


भारतातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी 'UGC' ची स्थापना कधी करण्यात आली?

(अ)  1953 ✔️✔️

 (ब) 1954 

(क) 1951 

 (ड) 1967

विकास दर ६%


🔶कोविड-१९ प्रतिबंधित लशीच्या देशभरातील वितरण विलंबाचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याबाबतची शंका उपस्थित करण्यात आली आहे. असे झाल्यास भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन २०२१-२२ मध्ये अवघे ६ टक्केच नोंदले जाईल, असे अमेरिकी दलाली पेढीने म्हटले आहे.


🔶सरळीत लसपुरवठय़ाच्या जोरावर नव्या आर्थिक वर्षांत ९ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त करताना बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने लशीच्या वितरण विलंबाबाबतची भीतीही वर्तविली आहे. त्याचबरोबर महागाई आता ६ टक्क्यांच्या आत स्थिरावत असल्याने रिझव्‍‌र्ह बँक तिच्या जूनपर्यंतच्या पतधोरणात अर्धा टक्का व्याजदर कपात करेल, असेही नमूद केले आहे.


🔶यत्या मार्चमध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षांबाबत भाकीत वर्तविताना अमेरिकी दलाली पेढीने सकल राष्ट्रीय उत्पादन दर उणे ६.७ टक्के असेल, असे म्हटले आहे. हा अंदाज सरकारने व्यक्त केलेल्या उणे ७.७ टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. मोठय़ा प्रमाणातील रेपो दरकपातीसह सरकारच्या ताज्या उपाययोजना गेल्या काही कालावधीत थंडावल्या असून महागाई वाढल्याने संबंधित पावले उचलली गेल्याचे समर्थनही करण्यात आले आहे. 


🔶सरकारच्या आर्थिक उपाययोजनांमुळे येत्या वित्त वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तूट ५ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

काही व्यक्तींची भारताबाबत मते


♦️मरियट:-

◾️डपले ने यशाची किल्ली मद्रास मध्ये शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केले.क्लाइव्ह ने ही किल्ली बंगाल मध्ये यशस्वी शोधली.


♦️जॉर्ज बारलो:-

◾️कोणतेही भारतीय राज्य असे राहू नये जे इंग्रज सत्तेवर अवलंबून नाही.


♦️मलेसन:-

◾️पलासीच्या लढाई इतकी इतिहास ला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल.


♦️ज आर सिली:-

◾️राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत.


♦️पी ई रोबर्ट्स:-

◾️लॉर्ड लिटन यास जितक्या कठोर टिकेस तोंड द्यावे लागले तितकी कठोर टीका आधुनिक काळातील कोणत्याही व्हॉइसरॉय वर झाली नाही.


♦️लॉर्ड कर्झन:-

◾️भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ होय.


Online Test Series

१४ जानेवारी २०२१

संशोधक व त्यांनी लावलेले शोध पुढीलप्रमाणे


क्र.    शोध संशोधक


1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन

2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन

3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन

4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल

5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन

6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल

7. अणुबॉम्ब= ऑटो हान

8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक

9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज

10. लेसऱ =टी.एच.मॅमन

11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी

12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक

13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन

14. प्रोटॉन =रुदरफोर्ड

15. ऑक्सीजन =लॅव्हासिए

16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड

17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड

18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश

19. विमान =राईट बंधू

20. रेडिओ =जी.मार्कोनी

21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड

22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन

23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही

24. डायनामो =मायकेल फॅराडे

25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट

26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग

27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट

28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल

29. थर्मामीटर = गॅलिलिओ

30. सायकल= मॅक मिलन

31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी

32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन

33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल

34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग

35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग

36. पोलिओची लस = साल्क

37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर

38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर

39. जीवाणू = लिवेनहाँक

40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर

41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस

42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक

43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे

44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक

46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर

47. होमिओपॅथी = हायेमान

महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने :



[संत] - [समाधीस्थाने]


1)गाडगे महाराज - अमरावती

2)रामदासस्वामी - सज्जनगड

3)एकनाथ - पैठण

4)गजानन महाराज - शेगाव

5)द्यानेश्वरी - आळंदी

6)गोरोबा कुंभार - ढोकी

7)चोखा मेळा - पंढरपूर

8)मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

8)तुकडोजी महाराज - मोझरी

9)संत तुकाराम - देहू

10)साईबाबा - शिर्डी

11)जनार्दनस्वामी - दौलताबाद

12)निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

13)दामाजी पंत - मंगळवेढा

14)श्रीधरस्वामी - पंढरपूर

15)गुरुगोविंदसिंह - नांदेड

16)रामदासस्वामी - जांब

17)द्यानेश्वर - आपेगाव

18)सोपानदेव - आपेगाव

19)गोविंदप्रभू - रिधपुर

20)जनाबाई - गंगाखेड

21)संत तुकाराम - देहू

22)निवृत्तीनाथ - आपेगाव

भारताचे नवे ‘परदेशी व्यापार धोरण 2021-26’


🔰नवे ‘परदेशी व्यापार धोरण 2021-26’ यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वाणिज्य व उद्योगविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक 12 जानेवारी 2021 रोजी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संसद सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


🔰भारताचे परदेशी व्यापार धोरण पारंपारिकरीत्या पाच वर्षातून एकदा तयार केले जाते. याआधीचे धोरण 2015-20 या कालावधीसाठी होते, मात्र कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर धोरणाला एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.


🔴ठळक बाबी....


🔰नवे परदेशी व्यापार धोरण 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे.


🔰आतरराष्ट्रीय व्यापारात भारताला नेतृत्वक्षम बनवण्यासाठी आणि व्यापारी तसेच सेवांच्या निर्यातीतून मिळालेल्या लाभांचा वापर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत रोजगार निर्मितीसाठी केला जाणार, जेणेकरुन भारताला पाच महादम (लक्ष कोटी) डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठता येणार.


🔰निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्यास भारताला हे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार. त्यासाठी, देशांतर्गत आणि परदेशी व्यापारी तसेच गुंतवणूकदारांच्या समस्या आणि तक्रारी लक्षात घेऊन त्यांचे निवारण करणे, उद्योग सुलभ वातावरण निर्माण करणे, कमी खर्चिक आणि मालवाहतूक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.


🔰नव्या परदेशी व्यापार धोरणाचा महत्वाचा घटक, ‘जिल्हा निर्यात केंद्र’ हा असणार आहे. वाणिज्य मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या केंद्रांच्या स्थापनेची प्रक्रिया टप्याटप्याने केली जाणार. या केंद्रांच्या माध्यमातून देशाची निर्यातक्षमता पूर्णपणे वापरणे शक्य होणार.

ट्रम्प यांच्याविरुद्धच्या महाभियोगासाठी बुधवारी प्रतिनिधिगृहात मतदान.


🔰अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांच्या मदतीने कॅपिटॉल हिल इमारतीत हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपावरून त्यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोग कारवाईसाठी बुधवारी प्रतिनिधीगृहात मतदान होत आहे.


🔰परतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्याने महाभियोगाच्या कारवाईचा प्रस्ताव मंजूर होण्याचीच शक्यता अधिक आहे. काँग्रेसचे सदस्य जेमी रसकीन व डेव्हिड सिसीलाइन तसेच टेड लिउ यांनी महाभियोग ठरावाची रचना केली असून त्याला २११ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.


🔰परतिनिधीगृहातील बहुमताचे नेते स्टेनी हॉयर यांनी सांगितले की, बुधवारी महाभियोग कारवाईच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात येईल. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर ६ जानेवारी रोजी हिंसाचारास उत्तेजन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल येथे हिंसाचार केला होता. त्यानंतर प्रतिनिधी वृंदाच्या मतांची मोजणी काही काळ थांबवण्यात आली होती. या हिंसाचारात पाच जण ठार झाले होते.


🔰डमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहात बहुमत असून सेनेटमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांच्यात ५१-५० एवढीच तफावत असून दोन तृतीयांश सदस्यांचे मत हे महाभियोग कारवाईसाठी गरजेचे असते. बहुमताचे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितले की, वरिष्ठ सभागृहात २० जानेवारी म्हणजे बायडेन यांच्या शपथविधी आधी मतदान होऊ शकणार नाही.

खासगी कंपनीकडून नोकरभरती घेण्यामागे कारण काय.



🔰अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (एमपीएससी) भरवशाच्या संस्थेला डावलून खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा नेमका मनसुबा काय, असा सवाल परीक्षार्थीकडून उपस्थित केला जात आहे. नोकरभरतीमध्ये पारदर्शकता आणायची असल्यास ‘एमपीएससी’नेच परीक्षा घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.


🔰फडणवीस सरकारच्या काळात अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी तयार केलेल्या महापरीक्षा संकेतस्थळाच्या प्रक्रियेत गोंधळ आणि गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींवरून महाविकास आघाडी सरकारने हे संकेतस्थळ बंद केले. आता सरकार पुन्हा खासगी कंपनीलाच परीक्षेचे काम देण्याचा घाट घालत आहे.


🔰राज्य शासनाच्या ग्रामविकास, गृहविभाग, एमआयडीसी, आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागांमधील भरती प्रक्रिया येत्या काळात घेण्याची घोषणा या खात्याच्या मंत्र्यांकडून होत आहे. मात्र या सर्व अराजपत्रित पदांच्या परीक्षा खासगी कंपनीकडून होणार असल्याचे समोर येत आहे. अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या व परीक्षेची कसून तयारी करणाऱ्या उमेदवारांवर यामुळे अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच परीक्षेमध्ये पारदर्शकता आणायची असेल तर ती एमपीएससीकडून घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.


🔰‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’च्या वतीने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देत तशी मागणी करण्यात आली आहे. मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात २७,६०५ जागांसाठी ३४ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताचा आठ-कलमी कृती आराखडा.


📉12 जानेवारी 2021 रोजी दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची (UNSC) 'ठराव 1373 स्वीकारल्यापासून 20 वर्षानंतर दहशतवादाविरोधातल्या लढाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य' या विषयावर खुली चर्चा झाली. चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाग घेतला.


📉दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून झालेल्या या चर्चेत डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि प्रभावी कारवाईची खात्री करण्यासाठी आठ-कलमी कृती आराखड्याचा प्रस्ताव मांडला.


📉1 जानेवारी 2021 रोजी भारताने UNSCचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिली वेळ होती.


📕भारताचा आठ-कलमी कृती आराखडा.....


📉दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करणे आवश्यक आहे आणि या लढाईत कुठल्याही प्रकारचा आक्षेप होता कामा नये.

सर्व सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी करार आणि साधनांमधील आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.


📉या लढाईत कोणतेही दुहेरी मापदंड असू नयेत, दहशतवादी हे दहशतवादी असतात आणि त्यात वाईट किंवा चांगला असा कोणताही फरक नसतो.निर्बंध आणि दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे.


📉जगात फूट पाडण्याच्या हेतूने आणि सामाजिक जडणघडणीला इजा पोहचविणार्‍या बहिष्कृतवादी विचारसरणाला आंतरराष्ट्रीय समुदायाने ठामपणे परावृत्त केले पाहिजे.


📉सयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध लागू करण्याविषयीची संस्था आणि व्यक्तींची यादी वस्तुनिष्ठपणे केले जाणे आवश्यक आहे आणि यासंदर्भातल्या प्रस्तावांचे अभिसरण करण्यापूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे.


📉दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटीत गुन्हेगारी ओळखणे आवश्यक आहे आणि कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे.


📉दहशतवादाला होणारेपुरवीला जाणारा निधी ही एक मोठी समस्या आहे.दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना होणारा वित्त पुरवठा खंडीत करणे गरजेचे आहे.


📉फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) संस्थेने पैश्यांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी कमतरता ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी संस्थांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

शेतकरी आंदोलन - सर्वोच्च न्यायालयाकडून चार सदस्यीय समितीची स्थापना.



🔶सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली व समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी सोडवण्यासाठी ही समिती बनवण्यात आली आहे.


🔶या समितीमध्ये भारतीय किसान यूनियनचे भूपिंदर सिंह मान, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी आणि आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेचे प्रमोद जोशी या चार जणांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवणार आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत कृषी कायद्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती असणार आहे.


🔶या समितीमधील चौघांपैकी एक असलेले भारतीय किसान यूनियनचे भूपिंदर सिंह मान हे कृषी कायद्याच्या विरोधातील आहेत. तर, शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे असलेल्या अनिल घटनवट यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कायदा लागू व त्यामध्ये संशोदन करू शकते. हे कायदे मागे घेण्याची आवश्यकता नाही, जे शेतकऱ्यांसाठी अनेक संधी निर्माण करत आहेत.

१३ जानेवारी २०२१

महाराष्ट्रातील कोरीव लेण्या (ठिकाणे)



● औरंगाबाद :अजिंठा लेणी, बौध्द लेणी (सुंदर रंगीत चित्रे), वेरूळ लेणी (हिंदू लेणी)


● मुंबई : एलिफंटा लेणी - घारापुरी बेटावर शिवमंदिरे


● नाशिक :म्हसरूळ (जैन लेणी)


● नाशिक :पांडव लेणी (बौध्दाची 23 लेणी)


● पुणे :कार्ले भाजे लेणी , कान्हेरी (बौध्द लेणी 100 पेक्षा जास्त शिल्पे, चैत्य सभा मंडप )


● सातारा :आगाशिवाची लेणी (बौध्द लेणी)


● नाशिक :चांभार लेणी (जैन लेणी)


● परभणी :जिंतुर (जैन लेणी)


● रायगड :कुडे (माणगांव येथे बौध्द लेणी)


● लातूर :खरोसा लेणी (बौध्द, हिंदू लेणी)


● नाशिक :अंकाईची लेणी (जैन लेणी) 

जीवनसत्त्वे आणि रासायनिक नावे


● व्हिटॅमिन ए : रेटिनॉल


● व्हिटॅमिन बी 1 : थायमाइन


● व्हिटॅमिन बी 3 : नियासिन


● व्हिटॅमिन बी 5 : पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड


● व्हिटॅमिन सी : एस्कॉर्बिक अ‍ॅसिड


● व्हिटॅमिन डी : कॅल्सीफेरॉल


● व्हिटॅमिन ई : टोकोफेरॉल


● व्हिटॅमिन के : फिलोक्विनॉन


● व्हिटॅमिन बी 2 : रीबॉफ्लेविन


● व्हिटॅमिन बी 7 : बायोटिन


● व्हिटॅमिन बी 9 : फॉलिक अ‍ॅसिड 


भारतातील प्रमुख शहरांचे संस्थापक



*◆ कोलकाता ➖   जॉब चारनाक

*◆ मुंबई ➖   ओनाल्ड ऑग्जिअ

*◆ भोपाल ➖   राजा भोज

*◆ नई दिल्ली ➖   एडविन लुट्यंस

*◆ आगरा ➖   सिकंदर लोदी

*◆ इंदौर ➖   अहिल्या बाई

*◆ धार ➖   राजा भोज

*◆ तुगलकाबाद ➖   मोहम्मद तुगलक

*◆ जयपुर ➖   सवाई राजा जयसिंह

*◆ लखनऊ ➖   आसफुद्दौला

*◆ इलाहाबाद ➖   अकबर

*◆ झांसी ➖   वीरसिंह जूदेव

*◆ अजमेर ➖   अजयराज सिंह

*◆ उदयपुर ➖   राणा उदयसिंह

*◆ टाटा नगर ➖   जमशेदजी टाटा

*◆ भरतपुर ➖   राजा सूरजमल

*◆ कुम्भलगढ़ ➖   राजा कुम्भा

*◆ पटना ➖   उदयन

*◆ मुंगेर ➖   चद्रगुप्त मौर्य

*◆ नालंदा ➖   राजा धर्मपाल

*◆ रायपुर ➖   बरम्हदेव

*◆ दुर्ग ➖   जगतपाल

*◆ देहरादून ➖   राजा जोनसार बाबर

*◆ पुरी ➖   गग चोल

*◆ द्वारका ➖   शकराचार्य

*◆ जम्मू ➖   राजा जम्मू लोचन

*◆ पूना ➖   शाहजी भोसले

*◆ हैदराबाद ➖   कली कुतुब शाह

*◆ अमृतसर ➖   गरु रामदास

*◆ दिल्ली ➖   अन्नंतपाल तोमर

Online Test Series

महाराष्ट्र पोलीस दल विशेष


🔰 महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? - अनिल देशमुख


🔰 पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

 - गृहमंत्रालय


🔰 पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

 - राज्यसूची


🔰 राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?

- दक्षता


🔰 भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

- तेलंगणा


🔰 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?

 - हैदराबाद


🔰 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

 - सुबोध जयस्वाल


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

- सदरक्षणाय खलनिग्रहणाय


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

 - पोलीस महासंचालक


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

 - मुंबई


🔰 सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

  - सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

🔰 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

 - पंचकोणी तारा_


🔰 पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

 - 21 ऑक्टोबर


🔰 *सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


🔰 *महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

 - पुणे


🔰 *पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

शिपाई


🔰 महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे

काटोल, जि. नागपूर


🔰 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?

हाताचा पंजा


🔰 जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

पोलीस अधीक्षक


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे

गडद निळा


🔰 श्री. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?

42 वे


🔰 मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

परमबिरसिंह


🔰 राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

राज्यशासन


🔰 पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

 - महानिरीक्षक


🔰 FIR चा फुल फॉर्म काय ?first information report


🔰 महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ? - देवेन भारती


🔰 गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

- गृहरक्षक दल , तुरुंग


🔰 महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

- पुणे


🔰 भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

 - केपी-बोट


🔰 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

 - 1948


🔰 भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?* - _जनरल बिपिन रावत_


🔰 देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

 - राजनाथ सिंह_

विज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तरी


1. शरीर का तापमान : → 37 डीग्री 98.4 फ़ारेनहाइट


2. वस्यक व्यक्तियों में अस्थियों की संख्या : → 206


3. खोपड़ी में अस्थियां : → 28


4. कशेरुकाओ की संख्या :  →33


5. पसलियों की संख्या : →24


6. गर्दन में कशेरुकाएं : →7


7. लाल रक्त कणिकाओं की आयु : → 120 दिन


8. श्वेत रक्त कणिकाओ की आयु : →1 से 3 दिन


9. श्वसन गति : →16 बार प्रति मिनिट


10. हृदय गति : →72 बार प्रति मिनिट


11. दंत सूत्र : → 2:1:2:3


12. रक्तदाव : →120/80


13. मष्तिष्क का भार → 1380 ग्राम


14. महिलाओं के मष्तिष्क का भार → 1250 ग्राम


15. गुणसूत्रों की संख्या → 23 जोड़े

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न८१) खालीलपैकी कोणते शहर ‘सुवर्ण चतुर्भुज’ प्रकल्पाद्वारे जोडले जाणार नाही?

(A) दिल्ली

(B) अहमदाबाद✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


प्रश्न८२) कोणत्या देशाला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘कंट्री इन फोकस’ म्हणून घोषित केले गेले आहे?

(A) बांगलादेश✅

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) नेपाळ


प्रश्न८३) कोणत्या संस्थेने इब्रमपूर, वेलिंग आणि पर्रा या गावांमध्ये ‘मेरा गांव मेरा गौरव’ उपक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला?

(A) केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था

(B) राष्ट्रीय अॅटलस संघटना

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद✅

(D) विज्ञान प्रसार


प्रश्न८४) कोणत्या संवर्गात जम्मू व काश्मिर अधिकाऱ्यांचा संवर्ग विलीन झाला आहे?

(A) झारखंड

(B) उत्तरप्रदेश

(C) गुजरात

(D) AGMUT✅


प्रश्न८५) कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करतात?

(A) स्वामी विवेकानंद✅

(B) महात्मा गांधी

(C) सारडा देवी

(D) अरबिंदो घोष


प्रश्न८६) अमेरिकेकडून दिला जाणारा H-1B व्हिसा ____ याच्याशी संबंधित आहे.

(A) प्रवेश व्हिसा

(B) विशिष्ट व्यवसायात पदवीधर कामगारांची नोकरी✅

(C) इतर राष्ट्रांच्या राजदूतांना दिला जाणारा व्हिसा

(D) यापैकी नाही


प्रश्न८७) आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे?

(A) मेसियर 87

(B) मिल्की वे

(C) सेगीटेरियस ए*✅

(D) एस2


प्रश्न८८) कोणता भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे?

(A) दुगोंग

(B) घडियाल

(C) ब्लूफिन ट्यूना

(D) गंगा नदी डॉल्फिन✅


प्रश्न८९) केन-बेटवा जोड प्रकल्प कशाशी संबंधित आहे?

(A) नदी जोड प्रकल्प✅

(B) स्वदेश दर्शन

(C) उडान योजना

(D) प्रधानमंत्री वंदना योजना


प्रश्न९०) कोणत्या राज्यात ‘कलरीपयट्टू’ हा युद्धकलेचा प्रकार प्रसिद्ध आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B) कर्नाटक

(C) तामिळनाडू

(D) केरळ✅

पंतप्रधान बनलेले मुख्यमंत्री


❇️मोरारजी देसाई:-


🔳राज्य:-मुंबई


🔳कालावधी:-1952-1956


🔳पतप्रधान:-1977


❇️चरणसिंग:-


🔳राज्य:-उत्तर प्रदेश


🔳कालावधी:-1967-68 व 1970


🔳पतप्रधान:-1979-1980


❇️वही पी सिंग:-


🔳राज्य:-उत्तर प्रदेश


🔳कालावधी:-


🔳पतप्रधान:-1989 - 90


❇️पी व्ही नरसिंह राव:-


🔳राज्य:-आंध्र प्रदेश


🔳कालावधी:-1971-73


🔳पतप्रधान:-1991-96


❇️एच डी देवेगौडा:-


🔳राज्य:-कर्नाटक


🔳कालावधी:-1996


🔳पतप्रधान:-1996


❇️नरेंद्र मोदी:-


🔳राज्य:-गुजरात


🔳कालावधी:-2001-2014


🔳पतप्रधान:-2014 पासून


✍️वरील 6 व्यक्ती मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधान बनल्या.


प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती



जमाती:-प्रदेश:-व्यवसाय:-वैशिष्ट्ये


लॅपलॅडर:-सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश:-लाकूडतोडे व शिकार:-फासेपारधी


एस्कीमो:-टंड्रा प्रदेश:-शिकार करणे:-कच्चे मांस खातात


पिग्मी:-कांगो खोरे:-फळे, कंदमुळे गोळा करणे:-स्थलांतरित शेती


रेड इंडियन:-उ.व.द.अमेरिका:-शिकार, मासेमारी:-फळे गोळा करणे


झुलू:-सुदानी गवताळ प्रदेश:-शिकार करणे:-स्थलांतरित शेती


बडाऊन(अरब):-सहारा वाळवंट:-ओअॅसिस शेती व व्यापार:-खगोलशास्त्रात प्रवीण आहे.


किरगीज:-आशियातील स्टेप/गवताळ प्रदेश:-पशूपालन:-युर्ट नावाच्या तंबूत राहतात/कुमीस नावाचे आवडते पेय


कोझक:-रशियातील गवताळ:-पशुपालन:-घोड्यावर बसण्यात पटाईत


गाऊची:-द.अमेरिकेतील/पंपासचा गवताळ प्रदेश:-पशुपालन:-मस्त व दांडग्या जनावरांना/वठणीवर आणण्यात वाकबगार


सॅमाइड:-सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-फासेपारधी:-लाकूडतोड व शेती करणे


ओस्टयाक:-सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-फासेपारधी:-लाकूडतोड व शेती करणे


बुशमे:-नकलाहारी वाळवंट:-शिकार, फळे:-शिकार करण्यात पटाईत


ब्लॅक फेलोज:-ऑस्ट्रेलिया:-शिकार, फळे गोळा:-शिकारीचा माग काढण्यात पटाईत


मावरी:-न्यूझीलंड:-शेती व मासेमारी:-उत्तम योद्धे

जगातील औद्योगिक उत्पादने व देशांच्या नावांबद्दल माहिती



औद्योगिक उत्पादने:देशाची नावे


इलेक्ट्रॉनिक वस्तु:-जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.


कागद(वर्तमानपत्राचा):-कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.


कागद (लगदा):-अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.


जहाज बांधणी:-जपान, द.कोरिया, ब्रिटन.


मोटारी:-अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.


लोह-पोलाद:-रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.


साखर:-क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.


सीमेंट:-रशिया, चीन, अमेरिका.


खते:-अमेरिका, रशिया, जर्मनी.


विमाने:-अमेरिका, ब्रिटन.


यंत्र सामुग्री:-अमेरिका, जर्मनी.


रसायने:-अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट:- 1908

➡️ बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष


2) नाशिक कट:- 1910

➡️ वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर


3) दिल्ली कट:- 1912

➡️ रासबिहारी बोस


4) लाहोर कट:- 1915

➡️ विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस


5) काकोरी कट:- 1925

➡️ सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


6) मीरत/मेरठ कट:- 1928

➡️ मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे


7) लाहोर कट:- 1928

➡️ भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद


8) चितगाव कट:- 1930

➡️ सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष


🔴 टीप:- इतिहासात कटावर प्रश्न आला तर या बाहेरचा प्रश्नच बनू शकत नाही.

यदा प्रजासत्ताक दिनी सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे!



🔥 परजासत्ताक दिनी सुरीनामचे राष्ट्रपती

चंद्रिका प्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे आमंत्रित केले आहे.


🔥 पतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. पण कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला आहे त्यांच्या जागी सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

राष्ट्रीय युवा दिन: 12 जानेवारी


🔰12 जानेवारी 2021 रोजी देशभरात ‘युवाः – उत्साह नये भारत का’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला आहे.


🔰सवामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे नेहरू युवा केंद्र संघटनेच्यावतीने आयोजन करण्यात आले.


🔴पार्श्वभूमी.


🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत वर्ष 1984 याला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित करण्यात आले होते. 


🔰तयापाठोपाठ, भारत सरकारने 1984 सालापासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची घोषणा केली.


🔰सवामी विवेकानंद (12 जानेवारी 1863 – 4 जुलै 1902)


🔰सवामी विवेकानंद यांचे मूळ नाव वीरेश्वर तर रूढ झालेले नरेंद्रनाथ ही नाव होते. ते एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी होते.


🔰अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. 


🔰11 सप्टेंबर 1893 रोजी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला.


🔰1 मे 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ या नावाची संन्याशांची संस्था त्यांनी स्थापन केली. कलकत्त्यातील बेलूर मठ हे तिचे केंद्र-कार्यालय आहे.

पहिल्या टप्प्यात ५,२९७ पदांसाठी पोलीस भरती



पहिल्या टप्प्यात राज्यात ५,२९७ पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ७,५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच अतिरिक्त काही जागांना मंजुरी प्राप्त झाली आहे. ही पदभरती तिसऱ्या टप्प्यात केली जाईल. अशी एकूण १२,५०० पदांवर पोलीस भरती होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात दिली.

बेरोजगारी वाढत असताना राज्य सरकार पोलीस भरती पुढे ढकलत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नागपुरातील आकाशवाणी चौकात सोमवारी निदर्शने केली.

पोलीस दलातील १२ हजार पदांची भरतीप्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यास निघाले. ही माहिती कळताच गृहमंत्र्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. या चर्चेत त्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भरतीबाबत माहिती दिली. गृहमंत्र्यांनी हीच माहिती संध्याकाळी व्टिटरवर जाहीर केली.

राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट



लातूर, बीडमध्ये पक्षी-कोंबडय़ांचा मृत्यू; सात राज्यांमध्ये फैलाव

नवी दिल्ली, लातूर, बीड, नगर :  केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे. कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

सात राज्यांमधील स्थिती

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्य़ातील दोन कुक्कुटपालन केंद्रांतून संकलित केलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबडय़ांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात असल्याचे केंद्रीय पशूपालन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्य़ातही ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळले. नहान, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्य़ातूनही मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पशुपालन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्य़ातून घेतलेले पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल आला असून तेथे बर्ड फ्लूची साथ नसल्याचे पशूपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना 

‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्राच्या राज्यांना सूचना

’‘बर्ड फ्लू’बाधित भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली असून ती त्या त्या भागांची पाहणी करीत आहेत, असे केंद्राने सांगितले.

मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम.


🔶सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान सोमवारी बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.


🔶सथानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेले एआय-१७६ हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बंगळूरुच्या केंपेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील कर्मचारी विमानतळाच्या लाऊंजकडे आले, तेव्हा मोठय़ा संख्येत जमलेल्या लोकांनी आनंदाने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.


🔶एअर इंडिया किंवा इतर कुठल्या भारतीय विमान कंपनीतर्फे संचालित हे सर्वात लांब अंतराचे व्यावसायिक विमान उड्डाण असेल, असे एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते. जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.


🔶लोकांने हर्षोल्लास व्यक्त करत टाळ्या वाजवत असताना कॅप्टन झोया अगरवाल, कॅ. पापागरी तन्मयी, कॅ. आकांक्षा सोनावणे व कॅ. शिवानी मन्हास यांनी हाताचे अंगठे उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.  ‘भारतीय हवाई वाहतुकीतील महिला वैमानिकांनी इतिहास निर्माण केला असून हा मनात जतन करण्याचा आणि साजरा करण्याचा क्षण आहे. या चारही वैमानिकांचे हार्दिक अभिनंदन!’, असे ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)


🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : अध्यक्ष निश्चित नाही .

१२ जानेवारी २०२१

Online Test Series

शेकडेवारी


1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

· उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.) 


· 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा. 

· 500 चे 30% = 150 

· 500 चे 10% = 50 

· 30% = 10%×3 

· = 50×3 = 150 


· 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.) 

· 500 ची 1% = 5 

· :: 500 चे 8% = 40


2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

· उदा. 368 चे 12.5% = ? 

· 368×12.5/100

· = 368×1/8= 46 


3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

· उदा. 465 चे 20% = 93 

· 465×20/100

· = 465×1/5 ने गुणा = 93 


4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

· उदा. 232 चे 25% = 58 

· 232×25/100

· = 232×1/4= 58 


5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

· उदा. 672 चे 37.5% = 252 

· 672×37.5/100 

· = 672×3/8 

· = 252 


6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

· उदा. 70 चे 50% = 35 

· 70×50/100 

· = 70×1/2 

· = 35 


7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

· उदा. 400 चे 62.5% = 250 

· 400×62.5/100 

· = 400×5/8

· = 250 


8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

· उदा. 188 चे 75% = 141 

· 188×3/4 

· = 141 


9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

· उदा. 888 चे 87.5% = 777 

· 888 × 87.5/100

· = 888×7/8 

· = 777


10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.

· उदा. 25 चे 25% = 6.25

· 25 × 25/100 

· = 625/100 

· = 6.25


भारताचे आतापर्यंतचे सर्व मुख्य निवडणूक आयुक्त



👤 सकुमार सेन : १९५० ते १९५८ 

👤 क. वी. के. सुंदरम : १९५८ ते १९६७ 

👤 एस. पी. सेन वर्मा : १९६७ ते १९७२ 

👤 डॉ. नागेंद्र सिंह : १९७२ ते १९७३ 

👤 टी. स्वामीनाथन : १९७३ ते १९७७

👤 एस.एल. शकधर : १९७७ ते १९८२ 

👤 आर. के. त्रिवेदी : १९८२ ते १९८५ 

👤 आर. वी. एस. पेरिशास्त्री : १९८६ ते १९९०

🙎‍♀ वी. एस. रमा देवी : १९९० ते १९९०

👤 टी. एन. शेषन : १९९० ते १९९६ 

👤 एम. एस. गिल : १९९६ ते २००१ 

👤 ज. एम. लिंगदोह : २००१ ते २००४ 

👤 टी. एस. कृष्णमूर्ति : २००४ ते २००५ 

👤 बी. बी. टंडन : २००५ ते २००६ 

👤 एन. गोपालस्वामी : २००६ ते २००९ 

👤 नवीन चावला : २००९ ते २०१०

👤 एस. वाई. कुरैशी : २०१० ते २०१२ 

👤 वी. एस संपत : २०१२ ते २०१५ 

👤 एच. एस. ब्राह्मा : २०१५ ते २०१५ 

👤 डॉ. नसीम जैदी : २०१५ ते २०१७ 

👤 ए.के. जोति : २०१७ ते २०१८ 

👤 ओम प्रकाश रावत : २०१८ ते २०१८ 

👤 सनील अरोड़ा : २०१८ पासून .

नोबेल पुरस्कार २०२० विजेते


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

एज्युकॉन -2020’: आंतरराष्ट्रीय अखंड परिषद


🔰7 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते दोन दिवस चाललेल्या आभासी ‘एज्युकॉन 2020 नामक आंतरराष्ट्रीय अखंड परिषदेचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आले.


⭕️ठळक बाबी


🔰“जागतिक शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी युवकांच्या परिवर्तनासाठी शिक्षण कल्पना” ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

ग्लोबल एज्युकेशनल रिसर्च असोसिएशन (GERA) संस्थेच्या सहकार्याने केंद्रीय विद्यापीठ पंजाब (भटिंडा) या संस्थेनी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.


🔰परिषदेत ब्रिटन,  कॅनडा, थायलँड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भुटान आणि भारतातल्या अभ्यासकांनी मुख्य संकल्पनेला पकडून दहा उपसंकल्पनांवर  31 तास अखंड चर्चा केली.

भारतात अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आयोजित केली गेली आहे जिथे भारतात योग्य दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च शिक्षणात ICT तंत्राच्या वापराच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी जगभरातल्या विद्वानांनी अखंड चर्चा केली.


🔰या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे भावी शिक्षकांना शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि त्यांची कार्यप्रणालीची ओळख करून घेण्यास मदत झाली.

12 जानेवारीला द्वितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन


🔰23 डिसेंबर 2020 ते 12 जानेवारी 2021 या कालावधीत द्वितीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.


⭕️ठळक बाबी


🔰“युवा - उत्साह नये भारत का” हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे.

देशभरातून 2.34 लक्ष युवकांनी या आभासी परिषदेच्या पहिल्या टप्प्यात भाग घेतला. त्यापाठोपाठ राज्य युवा संसद देखील आभासी माध्यमातून 1 ते 5 जानेवारी 2021 या काळात सुरू झाली. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 11 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला.


🔰24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ आणि दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचा समारोप समारंभ दोन्हीही एका दिवशी म्हणजे 12 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.


🔰24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.


⭕️पार्श्वभूमी


🔰नागरी सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये येत्या काही वर्षात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आणि ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा 18 ते 25 या वयोगटातल्या युवकांची मते ऐकण्यासाठी ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.


🔰पहिला कार्यक्रम 2019 या काळात ‘बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन अँड कॉन्ट्रिब्यूट टू पॉलिसी’ (नव्या भारताचा आवाज बना आणि मार्ग शोधा आणि यंत्रणेत सहभागी व्हा) या विषयाला अनुसरून आयोजित करण्यात आला होता.


🔰राष्ट्रीय युवा महोत्सव हा प्रत्येक वर्षी 12 ते 16 जानेवारी या काळात साजरा केला जातो. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाबरोबरच परिषदेचे देखील आयोजन करण्यात येते.

लोकशाहीचे नवे मंदिर..


◾️ इडविन ल्यूटन्स आणि हर्बट बेकर नावाच्या ब्रिटिशांनी सध्याची पार्लमेण्ट बिल्डिंग बांधलेली आहे.


◾️ सध्याचे संसदभवन सुरक्षेच्या पातळीवर अपुरेच आहे. म्हणजे सध्याचे संसदभवन 'भूकंपविरोधी नाही, त्याची अग्निरोधक यंत्रणा आजच्या मानकांनुसार नाही आणि कारयालयीन जागासुद्धा कमी पडते.


◾️ स्वातंत्र्यांचे ७५ वे वर्ष साजरे होत असताना नवी पालमेण्ट विल्डिंग राष्ट्रापण करण्याचा संकल्प सोडलेला आहे.


◾️ राजस्थानातून आणवला जाणारा लाल घोलपूर दगड ('रेड धोलपूर स्टोन') नव्या बांधकामात वापरला जाणार आहे


नियमांचे उल्लंघन करुन बढती मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांना योगी सरकारचा दणका; थेट चौकीदार, कारकून पदावर केली नियुक्ती


उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने भ्रष्टाचार आणि नियमांचे उल्लंघन करुन बढती (प्रमोशन) मिळवणाऱ्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अप्पर जिल्हा सूचना अधिकारी पदावर तैनात असणाऱ्या चार अधिकाऱ्यांना मिळालेली बढती रद्द करण्यात आली आहे.


सरकारने अधिकारी पदावरील या कर्मचाऱ्यांचे डिमोशन करुन त्यांना थेट चौकीदार, कारकून, ऑप्रेटर आणि सहाय्यक पदावर नियुक्त केला आहे. यापूर्वीही गैर मार्गाने बढती मिळवल्याचे उघड झाल्यानंतर एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यावर कारवाई करत त्याला तहसीलदार पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.


उत्तर प्रदेश सरकारच्या सूचना आणि जनसंपर्क कार्यालयाने जारी केलेल्या आदेशामध्ये तीन नोव्हेंबर २०१४ साली या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली बढती ही नियमांचे उल्लंघन करुन देण्यात आल्याचे सिद्ध झाल्याचे नमूद केलं आहे. त्यामुळेच आता या नियुक्त्या रद्द करुन २०१४ साली हे अधिकारी ज्या पदावर होते तेथेच पुन्हा त्यांची नियुक्त करण्यात येत असल्याचेही सरकारने स्पष्ट केलं आहे.


सरकारने ज्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली आहे त्यामध्ये बरेलीचे अप्पर जिल्हा सूचना अधिकारी नरसिंह, फिरोजाबादचे दयाशंकर, मथुराचे विनोद कुमार शर्मा आणि भदोहीमधील अनिक कुमार यांचा समावेश आहे. या चारही जणांना २०१४ पासून मिळालेल्या बढत्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच नरसिंह यांना कारकून, दयाशंकर यांना चौकीदार, विनोद कुमार शर्मा आणि अनिल कुमार यांची ऑप्रेटरपदावर फेरनियुक्ती करण्यात आलीय.

X,Y,Z आणि Z+ सुरक्षा म्हणजे काय?


🔶X,Y,Z आणि Z+ या सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या विविध कॅटेगरी आहेत. व्यक्तीच्या जीवाला संभाव्य धोका किती? कोणाकडून? याबद्दल सुरक्षा देताना विचार केला जातो.


🔶Z+ सुरक्षा- ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कट्टरवाद्यांच्या टार्गेटवर असणारे नेते यांना Z+ सुरक्षा देण्यात येते.


🔶2017 मध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, देशातील 26 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. 58 व्यक्तींना Z आणि 144 महत्त्वाच्या लोकांना Y+ सुरक्षा देण्यात आली.


🔶'Z+ सुरक्षा' यात 1 बूलेटप्रूफ गाडी, 2 एस्कॉर्ट गाड्या, अधिकारी आणि 8 जवान मिळून 30 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी तैनात असतात.


🔶अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या घराबाहेर पोलिसांचा कॅम्प असतो. या व्यक्ती कार्यक्रमाला जाणार असतील त्याठिकाणी सुरक्षेची तपासणी केली जाते.


🔶'Z सुरक्षा' या सुरक्षा श्रेणीत राज्यातील मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि इतर व्यक्ती येतात.

यात 1 बूलेटप्रूफ गाडी, पोलिसांची एस्कॉर्ट गाडी, अधिकारी आणि 8 जवान मिळून 20 च्या आसपास सुरक्षा कर्मचारी सुरक्षेसाठी अधिकारी जवान तैनात करण्यात येतात.


🔶 Y+ सुरक्षा या सुरक्षा श्रेणीत मंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती येतात.

यामध्ये पोलिसांचा एस्कॉर्ट देण्यात येतो.8-10 सुरक्षा कर्मचारी सुरक्षेसाठी


🔶 X आणि Y श्रेणीची सुरक्षा

या श्रेणीत खासदार, आमदार, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी येतात.


🔶या श्रेणीत महत्त्वाच्या व्यक्तीसोबत एक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी असतो. याला PSO किंवा पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर असं म्हटलं जातं.


🔶पोलिसांच्या माहितीनुसार, भ्रष्टाचार उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते यांनाही गरजेनुसार सुरक्षा दिली जाते.


⭕️ कोणालाही सुरक्षा मिळते का?


▪️राज्य सरकारकडून कोणालाही सुरक्षा दिली जात नाही.


🔶 "राज्याचा गुप्तचर विभाग, पोलीस स्टेशन यांच्याकडून वेळोवेळी सुरक्षेसंदर्भातील अहवाल मागितला जातो. त्यानंतर सुरक्षेबाबत निर्णय घेतला जातो."


🔰 सुरक्षेसाठी पैसे द्यावे लागतात?


🔶संरक्षण आणि सुरक्षा विभागातील उच्चपदस्थ अधिकारी सांगतात, "राज्य किंवा केंद्र सरकारने सुरक्षा दिली असेल तर त्यासाठी पैसे द्यावे लागेत नाहीत."


🔶अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, "काहीवेळा खासगी व्यक्तींकडून पोलीस सुरक्षेची सरकारकडे मागणी करण्यात येते. अशावेळी, सुरक्षेची गरज काय आहे? याचा तपास केल्यानंतर सुरक्षा देण्यात येते. यासाठी पैसे द्यावे लागतात."


🔰2019 मध्ये किती लोकांना देण्यात आली सुरक्षा?


🔶ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अॅन्ड डिव्हेलपमेंच्या माहितीनुसार, "2019 मध्ये देशातील 19, 467 लोकांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. यात मंत्री, खासदार, आमदार, न्यायाधीश आणि सरकारी अधिकारी शामिल होते.


🔶"66 हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सुरक्षा देण्यासाठी तैनात करण्यात आले. यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त सुरक्षा देण्यात आली होती. 2018 च्या तुलनेत ही संख्या कमी आहे." 

११ जानेवारी २०२१

डाक विभाग वनलाईनर


 


मित्रांनो नमस्कार आयोगाचं वेळापत्रक आज जाहीर झालं मग, आपण आज काय करताय ?



आता गरज आहे योग्य नियोजनाची, योग्य अभ्यासाची सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यशाकडे वाटचाल करण्याची.. कोरोनात काय कमावलं ? काय गमावलं ? याचा हिशोब न करता...! आता काही मिळवायचं आहे यासाठी, तुम्हाला आता उतरावं लागेल या तिमिर मैदानात आपल्या आयुष्याच्या विजयाचा रणशिंग फुंकण्यासाठी...!  सोडून द्यावे लागेल सगळे हेवेदावे, वाद  विवाद आणि करावा लागेल संघर्ष आपल्या डोळ्यात आपण पाहिलेल्या स्वप्नांना सत्य रूप देण्यासाठी...  त्यासाठी सोडावी लागेल असत्याची कास..! सोडावा लागेल असत्य मार्ग..! सोडावा लागेल त्या प्रत्येक माणसांची साथ जे नकारात्मक आहे..! आणि धरावा लागेल सत्य स्वप्नांचा सहवास ..! 


सत्य आणि वास्तव दाखवणाऱ्या पुस्तकांचा सहवास...! मित्र परिवार, जिवलग, यारी, दोस्ती, प्रेम, जिगर, काळीज यांना बाहेर काढून ठेवा..!  आणि काळजात फक्त स्वप्न आणि आयोगाचा वेळापत्रक पेरा, कारण ते तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक सकारात्मकता देणार क्षेत्र आता असणार आहे.. ती एक परीक्षा जी तुमच्यासाठी सर्वात मोठी लढाई आता असणार आहे..!  म्हणून मला वाटतं की, काही काळ सोशल मीडिया बंद करा..!  व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम सगळं सगळं बंद करा कारण हे सगळं आभासी जग आहे..!  थोडा थोडा काळ मनाला सुख, शांती, समाधान देत पण, यातून मिळणारी कुठली गोष्ट शाश्वत कधीच नसते शाश्वत असतं तेच जे आपण आपल्या कष्टाने मिळवलेले प्रत्येक यश शाश्वत असत.  आपण आपल्या विजयानं आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर खुललेलं समाधानाचं हास्य हेच एकमेव जगातील सर्वात मोठे शाश्वत गोष्ट आहे. ती शाश्वत गोष्ट मिळवण्यासाठी आता उतरावं लागेल या आयोगाच्या परीक्षेच्या मैदानात त्यासाठी तुम्हाला लढण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. छोट्या छोट्या चुका काढून मोठी मोठी डोंगरांना वळसा घालून तुम्हाला यशाच्या गावापर्यंत जावंच लागणार आहे..!


म्हणून आता एकच यशाचा नियम आयुष्य आणि अभ्यास यांच्याशी प्रामाणिक राहून परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायची आणि जिंकायची लढाई आपल्या अस्तित्वाची... तुम्ही मुलगा असाल, तुम्ही मुलगी असाल हा न्यूनगंड बाजूला फेकून द्यायचा..!  आणि एक विद्यार्थी, एक भावी अधिकारी, एक कुटुंबातील जबाबदारी व्यक्ती, भारतातील सुजाण, सज्ञान नागरिक म्हणून या परीक्षेला सामोरे जा..! आणि दाखवा तुमचे यश या संपूर्ण जगाला... दाखवा तुमचे यश, ज्यांनी-ज्यांनी वेळोवेळी तुम्हाला निगेटिव्ह केले त्यांना...! दाखवा तुमचे यश आणि वेळोवेळी तुम्हाला दुखावले त्यांना ..! त्यांनी तुमचा अपमान केलाय त्यांचा बदला घेण्याची प्रामाणिक वेळ आली आहे म्हणून प्रामाणिकपणे यांचा बदला घ्यायचा परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन..!  आता सिद्ध होण्यासाठी, वास्तव दाखवण्यासाठी तुमच्यासमोर सर्वात मोठी संधी आता आलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी... आता तुम्हाला उतरावं लागेल प्रामाणिकपणे संघर्ष करण्यासाठी...


आत्मनिर्भर भारत - भारतीय लष्करानं लाँच केलं व्हॉट्सअ‍ॅपसारखं मेसेजिंग अ‍ॅप


🔶आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्करानं व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच एक नवं अ‍ॅप विकसित केलं आहे. लष्करानं विकसित केलेल्या या अ‍ॅपला ‘सिक्युअर अ‍ॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट’ (SAI) असं नाव देण्यात आलं आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एन्ड टू एन्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणं आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देतं. गुरुवारी संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली.


🔶“लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेलं हे अ‍ॅप कमर्शिअल मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्राम, संवाद यांच्यासारखंच आहे. हे एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करतं. साई लोकल इन हाऊस सर्व्हर आणि कोडिंगसोबतच सुरक्षेच्या फीचर्सच्या बाबतीत इतर अ‍ॅप पेक्षा उत्तम आहे. त्यांना आवश्यकतेनुसार बदलणंदेखील शक्य आहे,” असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं.


🔶संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार या अ‍ॅपची CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुपच्या पॅनलद्वारे चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, एनआयसीवर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या फायलिंगवरही काम सुरू आहे. याव्यतिरिक्त हे अ‍ॅप iOS प्लॅटफॉर्मवरही आणण्याचं काम सुरू आहे. “साई हे अ‍ॅप संपूर्ण लष्कराद्वारे वापरलं जाणार आहे जेणेकरून या सेवेसह सुरक्षित संदेशांच्या देवाणघेवाणीची सुरूवात होऊ शकेल,” असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

नासाच्या अवकाशयानाचे ‘बेन्नू’ लघुग्रहावर यशस्वी अवतरण


🔥नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत. हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.


🔥दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले. तेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने २०२३ पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून ३२१ दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.


🔥अब्जावधी वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली होती. त्यावेळी विखुरलेल्या घटकातून पृथ्वीवर जीवसृष्टीची बिजे रोवली गेली असावी असे नासाचे म्हणणे आहे. मंगळवारी यानाच्या यांत्रिक बाहूने ‘टच अँड गो’ म्हणजे ‘टॅग’ उपक्रमात या लघुग्रहावरील खडक, माती गोळा केली असून आता हे यान मार्च २०२१ मध्ये पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे. कदाचित जानेवारीत लघुग्रहावर यान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न केला जाऊ शकतो.

सतर्कता व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी राष्ट्रीय परिषद



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर 2020 रोजी ‘सतर्कता (दक्षता) व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी एका राष्ट्रीय परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.


 "सतर्क भारत, समृध्द भारत" (Vigilant India, Prosperous India) या या कार्यक्रमाचा विषय असणार आहे.


📌 ठळक बाबी :


 केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागृती सप्ताह’ साजरा करीत असतो आणि ही परिषद  याच सप्ताहात आयोजित केली जात आहे.


 परिषदेत सतर्कता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यायोगे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी करीत भारताच्या सार्वजनिक जीवनातली अस्मिता आणि सत्यनिष्ठा या संकल्पनांचे सबळीकरण हा या परीषदेचा हेतू आहे.


 या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत परदेशी कायद्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कक्षांमुळे तपास करण्यात येणारी आव्हाने, भ्रष्टाचार विरोधात कार्यरत नियंत्रणासाठी सतर्कता प्रक्रिया, आर्थिक घोटाळे समाविष्ट असणाऱ्या कार्यप्रणालीतल्या सुधारणा आणि बँकांमधल्या फसवणूकींना प्रतिबंध, लेखा परीक्षण प्रभावीपणे करुन त्याने विकास घडवून आणणे, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात नव्या सुधारणा करत भ्रष्टाचार विरोधात लढणे, क्षमता विस्तार आणि प्रशिक्षण, त्वरित आणि प्रभावीपणे तपास करण्याकरता बहुआयामी समन्वय, आर्थिक अपराध करणाची प्रवृत्ती, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या उत्तम कार्यपध्दतींचे एकमेकांत आदानप्रदान या सारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.

विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म


1⃣ जडत्व :


▪️ जव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.


▪️ वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.


2⃣ संतुलित बल :


▪️ सतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.


▪️ दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.


3⃣ असंतुलित बल :


▪️ जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.


▪️ वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.


4⃣ बल :


▪️ बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.


▪️ बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.


▪️ बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.


▪️ वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.


▪️ सथिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात असलेल्या 22 भाषा व मान्यता प्राप्त वर्ष‼️



📍 आसामी : १९५० 

📍 बगाली : १९५०

📍 गजराती : १९५०

📍 हिंदी : १९५०

📍 काश्मिरी : १९५० 

📍 कन्नड : १९५०

📍 मल्याळम : १९५०

📍 मराठी : १९५०

📍 ओडिया : १९५०

📍 पजाबी : १९५०

📍 सस्कृत : १९५०

📍 तमिळ : १९५०

📍 तलुगु : १९५०

📍 उर्दू : १९५०

📍 सिंधी : १९६७

📍 मणिपुरी : १९९२

📍 कोंकणी : १९९२

📍 नपाळी : १९९२

📍 बोडो : २००३

📍 डोंगरी : २००३

📍 मथिली : २००३

📍 सथाली : २००३ .

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जम्मू व काश्मिर सरकारचे ‘सतर्क नागरिक’ अ‍ॅप


जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते ‘सतर्क नागरिक’ नामक एका मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.


भ्रष्टाचाराला आळा घालणे हे या अॅपचे उद्दीष्ट असून त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


राज्य सरकारचे दक्षता अधिकारी विभाग या अॅपचे व्यवस्थापन बघणार आहे.


जम्मू व काश्मिर विषयी


जम्मू व काश्मिर हा भारताचा उत्तरेकडील एक भूप्रदेश आहे. 


भारतीय संसदेनी मंजूर केलेल्या ठरावानुसार केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम 370 रद्द केल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 पासून या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशात 20 जिल्हे आहेत.

भारताचे आतापर्यंतचे सर्व मुख्य निवडणूक आयुक्त



👤 सकुमार सेन : १९५० ते १९५८ 

👤 क. वी. के. सुंदरम : १९५८ ते १९६७ 

👤 एस. पी. सेन वर्मा : १९६७ ते १९७२ 

👤 डॉ. नागेंद्र सिंह : १९७२ ते १९७३ 

👤 टी. स्वामीनाथन : १९७३ ते १९७७

👤 एस.एल. शकधर : १९७७ ते १९८२ 

👤 आर. के. त्रिवेदी : १९८२ ते १९८५ 

👤 आर. वी. एस. पेरिशास्त्री : १९८६ ते १९९०

🙎‍♀ वी. एस. रमा देवी : १९९० ते १९९०

👤 टी. एन. शेषन : १९९० ते १९९६ 

👤 एम. एस. गिल : १९९६ ते २००१ 

👤 ज. एम. लिंगदोह : २००१ ते २००४ 

👤 टी. एस. कृष्णमूर्ति : २००४ ते २००५ 

👤 बी. बी. टंडन : २००५ ते २००६ 

👤 एन. गोपालस्वामी : २००६ ते २००९ 

👤 नवीन चावला : २००९ ते २०१०

👤 एस. वाई. कुरैशी : २०१० ते २०१२ 

👤 वी. एस संपत : २०१२ ते २०१५ 

👤 एच. एस. ब्राह्मा : २०१५ ते २०१५ 

👤 डॉ. नसीम जैदी : २०१५ ते २०१७ 

👤 ए.के. जोति : २०१७ ते २०१८ 

👤 ओम प्रकाश रावत : २०१८ ते २०१८ 

👤 सनील अरोड़ा : २०१८ पासून .

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


१) ‘जम्मू व काश्मिर IDS २०२१’ या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?

(A) दिव्यांग व्यक्तींना मदत

(B) माजी सैनिकांसाठी योजना

(C) हातमाग विणकरांना वर्धित विमा संरक्षण

(D) रोजगार निर्मिती✅


२) ‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

(A) आर. गिरीधरन✅

(B) शक्तीकांत दास

(C) रघुराम रंजन

(D) उर्जित पटेल


३) कोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला?

(A) व्यंकटरामन रामकृष्णन

(B) राज अय्यर✅

(C) अभिजित बॅनर्जी

(D) मंजुल भार्गव


४) कोणत्या देशाने ‘फतह-1’ नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली?

(A) तुर्कमेनिस्तान

(B) अफगाणिस्तान

(C) पाकिस्तान✅

(D) उझबेकिस्तान


५) अमेरिकेची ‘कॅपिटोल हिल’ इमारत कश्यासाठी ओळखली जाते?

(A) अमेरिका संघ सरकारच्या विधानसभेचे बैठकीचे स्थळ✅

(B) सत्ताधारी सरकारचे आसन

(C) संयुक्त राज्ये अमेरिका देशातल्या सर्वात मोठ्या विभागाची प्रशासकीय इमारत

(D) यापैकी नाही


६) कोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे?

(A) भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण

(B) दूरसंचार विभाग✅

(C) माहिती व प्रसारण मंत्रालय

(D) भारतीय रोखे व विनिमय मंडळ


७) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही?

(A) आठवी अनुसूची

(B) सहावी अनुसूची

(C) दहावी अनुसूची✅

(D) पाचवी अनुसूची


८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “LASI WAVE-1 इंडिया रीपोर्ट” या अहवालाच्या शीर्षकामधील “LASI” या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?

(A) लॅटिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(B) लेबर एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(C) लेबलिंग एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(D) लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया✅


९) जी. किशन रेड्डी समिती _ याच्याशी संबंधित आहे.

(A) नगरपालिकेच्या कर्ज रोख्यांच्या विकासाशी संबंधित धोरणात्मक बाबींविषयी सल्ला देणे

(B) लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करणे✅

(C) अ-वैयक्तिक महितीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करणे

(D) यापैकी नाही


1०) ‘काराकल’ हे काय आहे?

(A) मांजर✅

(B) सरडा

(C) फूल

(D) हत्ती


11. भारत के संविधान के अनुच्छेद 3 के अनुसार संसद विधि द्वारा---

1. किसी भी देश पर आक्रमण की घोषणा कर सकेगी

2. किसी भी राज्य की सीमाओं में परिवर्तन कर सकेगी

3. किसी भी राज्य का क्षेत्रफल बड़ा सकेगी

4. किसी भी राज्य के अंतर्गत स्वायत परिषद् की स्थापना कर सकेगी

नीचे दिए कूट का प्रयोग कर सही उत्तर चुनिए

[Utt. PCS, 2008]

[A] 3

[B] 1,2,4

[C] 2,3    ✅

[D] 1,2,3


12. भारतीय संविधान के किस अनुच्छेद के अंतर्गत नियंत्रक एवं महालेखा परीक्षक की नियुक्ति होती हैं

[Utt. PCS 2005, SSC CPO SI, 2008]

[A] 146

[B] 147

[C] 148  ✅

[D] 149


13. भारत के प्रत्येक नागरिक का कर्तव्य होगा प्राकृतिक पर्यावरण का संरक्षण एवं सुधार'। यह कथन भारतीय संविधान के किस अनुच्छेद से संदर्भित है ?

[Utt. PCS, 2005]

[A] अनुच्छेद 48 A  ✅

[B] अनुच्छेद 51 A

[C] अनुच्छेद 56

[D] अनुच्छेद 21


14. राज्य विधान सभाओं में आंग्ल भारतीय समुदाय के लिए प्रतिनिधित्व का प्रावधान भारत के संविधान के किस अनुच्छेद से संदर्भित हैं

[CgPCS 2005, SSC 2010]

[A] अनुच्छेद 330

[B] अनुच्छेद 331

[C] अनुच्छेद 332

[D] अनुच्छेद 333  ✅


15. भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद भारत की विदेश नीति से सम्बन्धित हैं

[CgPSC 2012]

[A] अनुच्छेद 380

[B] 312

[C] 60

[D] 51  ✅


16. भारतीय संविधान के किस अनुच्छेद के अंतर्गत अन्तराष्ट्रीय समझौतों को प्रभावी बनाने हेतु संसद राज्य सूची के विषय पर कानून बना सकती हैं

[CgPSC 2003]

[A] 249

[B] 250

[C] 252

[D] 253  ✅


17. निम्न में से भारतीय संविधान के किस अनुच्छेद का उपयोग अभी तक नहीं किया गया हैं

[CgPCS 2009]

[A] 60

[B] 352

[C] 356

[D] 360  ✅


18. भारतीय संविधान के किस अनुच्छेद में नए राज्य के प्रवेश या स्थापना का प्रावधान किया गया है ?

[SSC, 2017]

[A] अनुच्छेद - 1

[B] अनुच्छेद- 2  ✅

[C] अनुच्छेद - 3

[D] अनुच्छेद - 4


19. डॉ. अम्बेडकर के अनुसार कौन-सा अनुच्छेद भारतीय संविधान का सबसे महत्वपूर्ण अनुच्छेद है ?

[SSC - 2017]

[A] अनुच्छेद- 21

[B] अनुच्छेद - 24

[C] अनुच्छेद - 32  ✅

[D] अनुच्छेद - 256


20. किसी राज्य में विधान परिषद् की स्थापना और समाप्ति का प्रावधान है भारतीय संविधान के

[UPPCS - 2015]

[A] अनुच्छेद 170

[B] अनुच्छेद 169  ✅

[C] अनुच्छेद 168

[D] अनुच्छेद 167

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...