०३ जानेवारी २०२१

CHECK YOUR GK


आर. आर. एफ. की फुल फार्म क्या है

Ans : रेलवे रिर्जवेशन फोर्म


Que : भारत में भूमिगत रेल कहाँ चलती हैं?

Ans : कोलकाता, दिल्ली व बंगलुरू


Que : भारत का सबसे व्यस्त railway स्टेशन कौन सा है

Ans : लखनऊ


Que : मेट्रो मैन उपनाम से कौन जाने जाते हैं?

Ans : श्रीधरन


Que : रेल कोच फैक्टरी आर. एस. एफ. कहां पर स्थित है

Ans : कपूरथला


Que : टी. टी. ई. की फुल फार्म क्या है

Ans : ट्रैवलिगं टिकट एग्जेमिनर


Que : Indian railway का स्लोगन क्या है

Ans : लाईफ लाईन आफ द नेशन


Que : मैत्री एक्सप्रेस किन दो देशों के बीच चलती है?

Ans : भारत-बांग्लादेश


Que : भारत की सबसे तेज ट्रेन कौन सी है

Ans : शताब्दी एक्सप्रेस


Que : भारत का पहला कम्पयुट्रीकृत आरक्षण कहाँ शुरू हुआ

Ans : नई दिल्ली


Que : आर. आर. बी. की फुल फार्म क्या है

Ans : रेलवे रिक्रूटमेंट बोर्ड


Que : भारत में कर्मचारियों की भर्ती हेतु कितने रेलवे भर्ती बोर्ड हैं?

Ans : 19


Que : भारतीय Railway की स्थापना कब हुई

Ans : 16 अप्रैल 1853


Que : भारत की पहली railway सुरंग का क्या नाम था

Ans : पारसिक रेलवे


Que : भारत में रेल लाइन बिछाने का श्रेय किसे प्राप्त है?

Ans : लार्ड डलहौजी


Que : रेल बजट पेश करने वाला पहला भारतीय

Ans : जोन मथाई


Que : डिजल लोकोमोटिव मोडरनीजेशन वर्कस कहां पर स्थित है

Ans : पटियाला (पजांब)


Que : भारत-पाकिस्तान के बीच कौनसी ट्रेन चलती हैं?

Ans : समझौता एक्सप्रेस व थार एक्सप्रेस


Que : भारतीय रेलवे का स्थायी शुभंकर क्या हैं?

Ans : भोलू ( गार्ड के रूप में गज, हरी बत्ती वाली लालटेन उठाए )


Que : भारत के आजाद होने के बाद सबसे पहला रेल मंत्री कौन बना

Ans : जोन मथाई


Que : Indian Railway म्यूजियम कहाँ पर स्थित है

Ans : चाणक्यापुरी (नई दिल्ली)


Que : आर. पी. एफ. की फुल फार्म क्या है

Ans : रेलवे प्रोटेक्शन फोर्स


Que : भारतीय रेलवे का राष्ट्रीयकरण किस वर्ष हुआ?

Ans : 1950 में


Que : भारत का सबसे बडा railway platform कहां पर स्थित है

Ans : गोरखपुर में


Que : भारत की पहली महिला रेल मंत्री कौन थी

Ans : ममता बैनर्जी


Que : रेलवे मैनेजमेंट गुरू के नाम से कौन रेलमंत्री प्रसिद्ध् हैं?

Ans : लालू प्रसाद यादव


Que : Indian railway का विश्व में कौन सा स्थान है

Ans : दूसरा


Que : भारतीय Railway को कितने जोन में बांटा गया है

Ans : 17 जोन


Que : रेल व्हील फैक्टरी कहां पर स्थित है

Ans : यालाहकां (बैंगलुरू)

Que : पी. आर. एस.


♦️जय जवान, जय किसान का नारा किसने दिया

उत्तर – लाल बहादुर शास्त्री


♦️बोधगया किस धर्म से सम्बंधित है?

▪️उत्तर – बौद्ध धर्म


♦️सिख धर्म के संस्थापक कौन थे?

▪️उत्तर – गुरुनानक देव


♦️भारत में सबसे पहली रेलगाड़ी कब चली थी?

▪️उत्तर - 16 अप्रैल, 1853


♦️भारत में सबसे लम्बी सड़क कौनसी है-

▪️उत्तर – जी. टी.(ग्रांट ट्रक) रोड


♦️भारत का कौन सा शहर गुलाबी नगरी के नाम से जाना जाता है?

▪️उत्तर – जयपुर


♦️इकलाब जिंदाबाद का नारा सर्वप्रथम किसने दिया था?

▪️उत्तर – सरदार भगत सिंह


♦️भारत के संविधान को बनाने के लिए गठित संविधान सभा के अध्यक्ष थे?

▪️उत्तर – डॉ. राजेंद्र प्रसाद


♦️अलीगढ़ किस उत्पाद के लिए मसहूर है?

▪️उत्तर – ताले बनाने के लिए


♦️भारतीय की डीजल इंजन विनिर्माण इकाई डीजल लोकोमोटिव वर्क्स कहाँ स्थित है?

▪️उत्तर – वाराणसी


♦️बसाखी त्यौहार किस धर्म के लोग मनाते हैं?

▪️उत्तर – सिख धर्म के लोग


♦️शाहनामा किसकी कृति है?

▪️उत्तम – फिरदौसी

पदाधिकारीयों_का_वेतन


♦️भारत का संविधान देश के विभिन्न कार्यालयों को चलाने के लिए कुछ महत्वपूर्ण पदों पर नियुक्ति करता है. विभिन्न कार्यों के लिए जिम्मेदार अधिकारियों को उनके काम के लिए भुगतान किया जाता है.

इस लेख में हमने भारत के राष्ट्रपति के वेतन, सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश के वेतन और एक राज्य के राज्यपाल के वेतन आदि का उल्लेख किया गया है।

◾️वरियता_क्रम - पद - मूल_वेतन + अन्य_भत्ते


♦️राष्ट्रपति

◾️💲र. 500,000 (US $ 7,200) + भारत के राष्ट्रपति के लिए निर्धारित अन्य भत्ते


♦️उप राष्ट्रपति

◾️💲रपये400,000 (US$5,800) + भारत के उपराष्ट्रपति को अन्य भत्ते निर्धारित


♦️परधानमन्त्री

◾️💲रपये 160,000 (यूएस $ 2,300) (संसद सदस्य के रूप में प्राप्त वेतन) + संसद सदस्य के रूप में भत्ते + भारत के प्रधानमंत्री के लिए अन्य भत्ते


♦️राज्य के राज्यपाल

◾️💲र. 3,50,000 + राज्यों के राज्यपालों के लिए निर्धारित अन्य भत्ते


♦️सप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश

◾️💲रपये 280,000 + भारत के मुख्य न्यायाधीश के लिए निर्धारित अन्य भत्ते


♦️सप्रीम कोर्ट के अन्य न्यायाधीश

◾️💲रपये.250,000 + SC के जजों के लिए तय अन्य भत्ते


♦️भारत के मुख्य चुनाव आयुक्त

◾️💲रपये 250,000 + अन्य भत्ते


♦️भारत के नियंत्रक और महालेखा परीक्षक

◾️💲रपये 250,000 + अन्य भत्ते


♦️सघ लोक सेवा आयोग के अध्यक्ष

◾️💲रपये 250,000 + अन्य भत्ते


♦️भारत के कैबिनेट सचिव, भारत सरकार में वरिष्ठतम सिविल सेवक

◾️💲रपये 250,000 + अन्य भत्ते


♦️कद्र शासित प्रदेशों के उपराज्यपाल

◾️💲रपये 110,000 + केंद्र सरकार द्वारा तय अन्य भत्ते


♦️चीफ ऑफ स्टाफ (आर्मी, नेवी, एयर) भारतीय सशस्त्र बलों में जनरल और समकक्ष रैंक के अधिकारी

◾️💲रपये. 250,000 + अन्य भत्ते


♦️उच्च न्यायालयों के मुख्य न्यायाधीश

◾️💲नयायाधीशों के लिए निर्धारित रु. 250,000 + अन्य भत्ते .


♦️उच्च न्यायालयों के न्यायाधीश

◾️💲र. 225,000 + न्यायाधीशों के लिए तय अन्य भत्ते


जाणून घेऊया, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विशेष कार्यांविषयी...


स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. 💐💐


🔰साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी आजच्याच दिवशी सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. 


🔰जोतिबा फुले एक थोर व्यक्तिमत्व होते. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच जोतिबांच्या प्रेरणेने शिक्षणास सुरुवात केली.


🔰 महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजासाठी आयुष्यभर झगडलेल्या सावित्रीबाईंच्या विशेष कार्याविषयी जाणून घेऊया...


🔰सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका असून, त्या महिला मुक्ती आंदोलनाच्या नेत्या होत्या.


🔰 सावित्रीबाईंनी आपले पती जोतिबा फुले यांच्या सोबतीने मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. त्यातील पहिली शाळा त्यांनी पुण्यात सुरू केली होती. 


🔰28 जानेवारी 1853 मध्ये गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बाल हत्‍या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.


🔰सावित्रीबाईंनी 19 व्या शतकात सतीप्रथा, बालविवाह या अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारले.


🔰विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचे  काम केले.


🔰 सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करणाऱ्या विधवा ब्राह्मण महिला काशीबाईंची आपल्या घरामध्ये प्रसुती करून त्यांचा मुलगा यशवंतचा आपला दत्तक पुत्र म्हणून सांभाळ केला. पुढे जाऊन यशवंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाला. 


🔰महात्मा जोतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी त्यांचे अर्धवट राहिलेलं समाजकार्य पूर्ण करण्याचा निर्धार केला.


🔰10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रूग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. 


🔰 सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन महिला आणि दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेचले. त्यांना विनम्र अभिवादन!

नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:


🔶10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर 


      ▪️(10 रु एक सूर्य विकत घेतला)


_____________________________


🔶50 ची नोट - हम्पी रथ


      ▪️(50 घोड्यांनी रथ ओढला)


_____________________________


🔶200 ची नोट - सांची स्तूप


       ▪️ (200किलो तूप घेतले) 

______________________________


🔶500 ची नोट - लाल किल्ला

 

🔶(किल्ला पाहण्यासाठी 500रु  च तिकीट काढलं )

_____________________________

           

🔶2000 ची नोट - मंगळयान


 ▪️(2000km मंगळ ग्रह आहे )

०२ जानेवारी २०२१

विधानपरिषद ट्रिक


🏆  भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत

त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे


🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा   बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे


  🏆 Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी


🏆 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते 


🏆 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो


🏆 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत




☘️ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘️


🏆 T -Telangana ( तेलंगाणा)


🏆 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)


🏆 B- Bihar ( बिहार)


🏆 M- Maharashtra ( महाराष्ट्र)


🏆 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)


🏆 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)


🏆 KAR- Karnatak (कर्नाटक)

जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार



📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला

📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात

📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K

📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात

विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात

📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले


🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬


📌Vitamin A-  Retinol(रेटिनॉल) 

📌Vitamin B-  Thiamine(थयमिन)

📌Vitamin C-  Ascorbic      Acid(असकरबीक ऍसिड)

📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)

📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)

📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)


💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡

रथा एकटी फिरली

VitA  र -रेटिनॉल

VitB  था-थयमिन

VitC  ए-असकरबीक ऍसिड

VitD  क-कॅलसिफेरोल

VitE  टी-टोकॉफेरोल

VitK  फी-फिलॉकवेनॉन

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे


 कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती 

कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. – कायद्यापुढे समानता 

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा कलम 

कलम १८. – पदव्या संबंधी 

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार 

कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी 

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार. 

कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना 

कलम ४४. – समान नागरी कायदा कलम 

कलम ४८. – पर्यावरणाचे सौरक्षण कलम 

कलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम 

कलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग 

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे 

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती 

कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता 

कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही 

कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ 

कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग 

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती 

कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता 

कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग 

कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक 

कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार 

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ 

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. – भारताचा महान्यायवादी 

कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल 

कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य 

कलम ७९ – संसद 

कलम ८० – राज्यसभा 

कलम ८१. – लोकसभा 

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन 

कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते 

कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो 

कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही 

कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो 

कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या 

कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक 

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार 

कलम १२४. – सर्वोच न्यायालय 

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. 

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात 

कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. – राज्यपालाची निवड 

कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ 

कलम १५७. – राज्यपालाची पात्रता 

कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती 

कलम १७०. – विधानसभा 

कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग 

कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक 

कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार 

कलम २१४. – उच्च न्यायालय 

कलम २३३. – जिल्हा न्यायालय 

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये 

कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार 

कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्तआयोग 

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. – निवडणूक आयोग 

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित   जाती-जमातीसाठी राखीव जागा 

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा 

कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची    निर्मिती 

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी 

कलम ३५६. – राज्य आणीबाणी 

कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी 

कलम ३६८. – घटनादुरुस्ती 

कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास  सवलती 

कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे 

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबध

स्पर्धा परीक्षा चालु घडामोडी प्रश्नसंच


⚡️‘द डेथ ऑफ जीसस’ या शीर्षकाखालील पुस्तकाचे लेखक कोण आहे?

A)जे. एम. कोएट्जी

B)अझर नाफीसी

C)रानिया ममौन

D)मार्कस झुसाक

📌उत्तर:- जे. एम. कोएट्जी


⚡️कोणत्या राज्यात ‘प्रग्याम’ अॅप सादर केले गेले?

A)छत्तीसगड

B)मध्यप्रदेश

C)झारखंड

D)पश्चिम बंगाल

📌उत्तर:- झारखंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍महा विश्व आता hello app वर उपलब्ध नक्की जॉईन करा 👇👇

https://m.helo-app.com/al/eQfepcwsj

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


⚡️कोणत्या दिवशी ‘राजस्थान राज्य दिन’ साजरा केला जातो?

A)29 मार्च

B)30 मार्च

C)31 मार्च

D)1 एप्रिल

📌उत्तर:-30 मार्च


⚡️कोणत्या संस्थेनी ‘सनराइज’ मोहीमेची घोषणा केली?

A)नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

B)भारतीय अंतराळ संशोधन संस्था

C)ब्ल्यु ऑरिजिन

D)स्पेसएक्स

📌उत्तर:-नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन


⚡️कोणत्या मंत्रालयाने ‘स्ट्रेन्डेड इन इंडिया’ संकेतस्थळ कार्यरत केले?

A)परराष्ट्र मंत्रालय

B)पर्यटन मंत्रालय

C)नागरी उड्डयण मंत्रालय

D)गृह मंत्रालय

📌उत्तर:-पर्यटन मंत्रालय


⚡️कोणती आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था भारताच्या ‘NIIF फंड ऑफ फंड्स’ यामध्ये 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे?

A)आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

B)जागतिक बँक

C)आशियाई विकास बँक

D)युरोपिय बँक

📌उत्तर:-आशियाई विकास बँक


⚡️कोणत्या संस्थेनी ‘कोरोनटाइन’ आणि ‘सेफ’ अ‍ॅप तयार केले?

A)भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

B)भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

C)भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

D)भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

📌उत्तर:-भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई


⚡️कोणत्या संस्थेनी ‘कामराजर पोर्ट लिमिटेड’ ही संस्था अधिग्रहित केली?

A)रिलायन्स पोर्ट्स

B)अदानी पोर्ट्स

C)मुंबई पोर्ट ट्रस्ट

D)चेन्नई पोर्ट ट्रस्ट

📌उत्तर:-चेन्नई पोर्ट ट्रस्ट


⚡️कोणत्या देशात ‘शुआखेवी जलविद्युत प्रकल्प’ आहे?

A)नॉर्वे

B)जॉर्जिया

C)इटली

D)फ्रान्स

📌उत्तर:-जॉर्जिया


⚡️कोणत्या बँकेनी ‘एन्कासू’ नावाने भारतातले पहिले प्रीपेड कार्ड सादर केले?

A)करुर वैश्य बँक

B)इंडसइंड बँक

C)ICICI बँक

D)HDFC बँक

📌उत्तर:-करुर वैश्य बँक


📌2011 चा साहीत्याचा नोबेल कोणाला प्राप्त झाला होता ?

1)   थॉमस ट्रान्सटॉमर✅✅✅✅

2)   ब्रायन क्रोबीला

3)   मारीयो ल्लोसा

4)   हर्टा म्युलर


📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम

(B) 10 वा

(C) 30 वा

(D) 9 वा✅✅


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.

(A) 10 नोव्हेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 11 ऑक्टोबर

(D) 12 नोव्हेंबर


📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?

(A) आसाम

(B) मणीपूर✅✅

(C) त्रिपुरा

(D) मेघालय


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 9 ऑक्टोबर

(D) 11 ऑक्टोबर


📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम __ येथे आयोजित केला जाणार आहे.

(A) नवी दिल्ली

(B) लखनऊ✅✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?

 A) वर्धा 

 B) गडचिरोली 

 C) चंद्रपूर 

 D) गोंदिया ✅✅



 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?

 A) ६ लिटर 

 B) ५ लिटर 

 C) ४ लिटर ✅✅

 D) ३ लिटर



 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.

 A) प्रथमान्त ✅✅

 B) द्वितीयांत 

 C) चतुर्थ्यांत 

 D) तृतीयान्त


“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

 A) कारणबोधक 

 B) विकल्पबोधक 

 C) न्यूनत्वबोधक 

 D) परिणामबोधक✅✅



नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 A) २ जानेवारी 

 B) २१ एप्रिल ✅✅

 C) २८ फेब्रुवारी 

 D) १४ सप्टेंबर



 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?

 A) PRYW 

 B) ORTW 

 C) NPUH 

 D) ORYH ✅✅



x चे 15% = 900 चे 10% तर x =?

 A) 60 

 B) 600 ✅✅

 C) 700 

 D) 800



भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?

 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 

 B) डायरेक्टर आई. बी. 

 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 

 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅

 



 पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?

 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 

 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅

 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 

 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?

 A) तत्पुरुष ✅✅

 B) अव्ययीभाव 

 C) कर्मधारय 

 D) द्विगु



देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?

 A) अकोदरा ✅✅

 B) रावतभाटा 

 C) बडोदरा 

 D) मानकापूर

हडप्पा/सिन्धु घाटी सभ्यता से संबंधित अन्य परीक्षापयोगी तथ्य –



● इतिहास का पिता किसे समझा जाता है— हेरोडोटस

● जिस काल में मानव की घटनाओं का कोई लिखित वर्णन नहीं होता, उस काल को क्या कहा जाता है— प्रागैतिहासिक काल

● मानव जीवन की घटनाओं का लिखित वर्णन क्या कहलाता है— इतिहास

● आग का अविष्कार किस युग में हुआ— पुरापाषण युग में

● पुरापाषण युग में मानव की जीविका का मुख्य आधार क्या था— शिकार करना

● पहिए का अविष्कार किस युग में हुआ— नवपाषण युग में

● हड़प्पा सभ्यता का प्रचलित नाम कौन-सा है— सिंधु घाटी की सभ्यता

● सिंधु की सभ्यता का काल क्या माना जाता है— 2500 ई. पू. से 1750 ई.पू.

● सिंधु की घाटी सभ्यता में सर्वप्रथम घोड़े के अवशेष कहाँ मिले— सुरकोटदा

● सिंधु की घाटी सभ्यता के लोगों का मुख्य व्यवसाय क्या था— व्यापार

● हड़प्पा की सभ्यता किस युग की सभ्यता थी— कांस्य युग

● सिंधु की घाटी सभ्यता में घर किससे बने थे— ईंटों से

● हड़प्पा के लोग कौन-सी फसल में सबसे आगे थे— कपास

● हड़प्पा की सभ्यता की खोज सर्वप्रथम किसने की— दयाराम साहनी

● सिंधु सभ्यता का प्रमुख बंदरगाह कौन-सा था— लोथल (गुजरात)

● सिंधु की घाटी सभ्यता का स्थल ‘कालीबंगा’ किस प्रदेश में है— राजस्थान में

● हड़प्पा की सभ्यता की खोज किस वर्ष हुई थी— 1921 ई.

● हड़प्पा के लोगों की सामाजिक पद्धति कैसी थी— उचित समतावादी

● नखलिस्तान सिंधु सभ्यता के किस स्थल को कहा गया है— मोहनजोदड़ो

● हड़प्पा की सभ्यता में हल से खेत जोतने का साक्ष्य कहाँ मिला— कालीबंगा

● सैंधव सभ्यता की ईंटों का अलंकरण किस स्थान से प्राप्त हुआ— कालीबंगा

● सिंधु की सभ्यता में एक बड़ा स्नानघर कहाँ मिला— मोहनजोदड़ो में

● सिंधु सभ्यता की मुद्रा पर किस देवता का चित्र अंकित था— आघशिव

● मोहनजोदड़ो को एक अन्य किस नाम से जाना जाता है— मृतकों का टीला

● सैंधव स्थलों के उत्खन्न से प्राप्त मोहरों पर किस पशु का प्रकीर्णन सर्वाधिक हुआ— बैल

● सिन्धु सभ्यता का कौन-सा स्थान भारत में स्थित है— लोथल

● भारत में खोजा गया सबसे पहला पुराना शहर कौन-सा था— हड़प्पा

● भारत में चाँदी की उपलब्धता के साक्ष्य कहाँ मिले— हड़प्पा की संस्कृति में

● मांडा किस नदी पर स्थित था— चिनाब पर

● हड़प्पा की सभ्यता का प्रमुख स्थल रोपड़ किस नदी पर स्थित था— सतलज नदी

● हड़प्पा में एक अच्छा जलप्रबंधन का पता किस स्थान से चलता है— धोलावीरा से

● सिंधु सभ्यता के लोग मिट्टी के बर्तनों पर किस रंग का प्रयोग करते थे— लाल रंग

● सिंधु घाटी की सभ्यता किस युग में थी— आद्य-ऐतिहासिक युग में

● सिंधु घाटी का सभ्यता की खोज में जिन दो भारतीय लोगों के नाम जुड़े हैं, वे कौन हैं— दयाराम साहनी और आर.डी. बनर्जी

● सिंधु घाटी सभ्यता की प्रमुख फसल कौन-सी थी— जौ एवं गेहूँ

● हड़प्पा की समकालीन सभ्यता रंगपुर कहाँ है— सौराष्ट्र में

● हड़प्पा और मोहनजोदड़ो की खुदाई किसने कराई— सर जॉन मार्शल

● सिंधु सभ्यता के लोग सबसे अधिक किस देवता में विश्वास रखते थे— मातृशक्ति

● हड़प्पा की सभ्यता में मोहरे किससे बनी थी— सेलखड़ी से

● किस स्थान से नृत्य मुद्रा वाली स्त्री की कांस्य मूर्ति प्राप्त हुई— मोहनजोदड़ो से

● मोहनजोदड़ो इस समय कहाँ स्थित है— सिंध, पाकिस्तान

● हड़प्पावासियों ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया— ताँबे का

● स्वतंत्रता के बाद भारत में हड़प्पा के युग के स्थानों की खोज सबसे अधिक किस राज्य में हुई—गुजरात

● हड़प्पा के निवासी किस धातु से परिचित नहीं थे— लोह से

● हड़प्पा की सभ्यता किस युग की सभ्यता थी— ताम्रयुग

● हड़प्पा का प्रमुख नगर कालीबंगन किस राज्य में है— राजस्थान में

● हड़प्पा के निवासी किस खेल में रूचि रखते थे— शतरंज

● हड़प्पा के किस नगर को ‘सिंध का बाग’ कहा जाता था— मोहनजोदड़ो को

● मोहनजोदड़ो का शाब्दिक अर्थ क्या है— मृतकों का टीला

● हड़प्पा के निवासी घरों एवं नगरों के विन्यास के लिए किस पद्धति को अपनाते थे— ग्रीड पद्धति को


भारत के प्रमुख शोध – संस्थान

-> भारतीय कृषि अनुसंधान संस्थान - नई दिल्ली

-> केंद्रीय वन अनुसंधान संस्थान - देहरादून

-> केन्द्रीय गन्ना अनुसंधान संस्थान - कोयम्बटूर

-> भारतीय लाह अनुसंधान संस्थान - राँची

-> केंद्रीय तम्बाकू अनुसंधान संस्थान - राजमून्दरी

-> केंद्रीय ईंधन अनुसंधान संस्थान - जलागोड़ा

-> भारतीय चीनी अनुसंधान संस्थान - कानपुर

-> केंद्रीय खनन अनुसंधान केंद्र - धनबाद

-> राष्ट्रीय डेयरी अनुसंधान संस्थान - करनाल

-> भारतीय सर्वेक्षण विभाग - देहरादून

-> केंद्रीय चमड़ा अनुसंधान संस्थान - चेन्नई

-> भारतीय मौसम वेधशाला - पुणे

-> केन्द्रीय औषधि अनुसंधान संस्थान - लखनऊ

-> जीवानु प्रौद्योगिकी संस्थान - चंडीगढ़

-> भारतीय मौसम विज्ञान संस्थान- नई दिल्ली

-> प्लाज्मा अनुसंधान संस्थान - गांधीनगर

-> रमण अनुसंधान संस्थान - बंगलौर

-> भारतीय भु-चुम्बकीय संस्थान - मुम्बई

-> राष्ट्रीय धातु विज्ञान प्रयोगशाला -जमशेदपुर

-> भारतीय खगौल संस्थान - बंगलौर

-> कपड़ा उद्योग अनुसंधान संस्थान -अहमदाबाद

-> राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान - पणजी

-> राष्ट्रीय प्रतिरोध विज्ञान संस्थान - नई दिल्ली

-> डीजल लोकोमोटिव वर्क्स - वाराणसी

-> भाभा परमाणू अनुसंधान केंद्र - नई दिल्ली

-> केंद्रीय सड़क अनुसंधान केंद्र - ट्राम्बे

-> भारतीय पेट्रोलियम संस्थान - देहरादून

-> केंद्रीय ट्रैक्टर संस्थान - नई दिल्ली

-> अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान - नई दिल्ली

-> केन्द्रीय वनस्पति अनुसंधान - लखनऊ

-> टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुम्बई

-> भारतीय रासायनिक जैविकी संस्थान - कोलकाता

-> इंडियन सिक्योरिटी प्रेस - नासिक रोड, पुणे

-> उच्च अक्षांश अनुसंधान संस्थान - मैसूर

-> केंद्रीय खाद्य प्रौद्योगिकी अनुसंधान संस्थान- मैसूर


जन्मदाता/आविष्कारक/खोजकर्ता


1. इंटरनेट के जनक - विन्टन जी. सर्प

2. मोबाइल फोन के जनक - मार्टिन कूपर

3. www वल्र्ड वाइड वेव के जनक- टिम बनर्स

4. क्लोनिंग - इयान विल्मुट

5. जीनोम परियोजना- माइकल कार्लिन्स

6. उपग्रह प्रणाली- आर्थर क्लार्क

7. विश्व के सात नये आश्चर्य - बर्नार्ड बेबर

8. इंटरपोल की स्थापना - जोहान्न स्क्रेबर

9. रेड क्रास की स्थापना - हेनरी डयूनांट

10. नर्सिंग व्यवस्था - फ्लोरेंस नाइटिंगेल

11. स्काऊट एण्ड गाइड- वेडेन पावेल

12. ब्रेल लिपि -लुई बेल

13. ईसाई धर्म - ईसा मसीह

14. मुस्लिम धर्म - मोहम्मद पैगम्बर

15. धर्म सुधार - मार्टिन लूथर किंग

16. पारसी धर्म - जरथुस्त्र (जोरास्टियन)

17. जर्मन साम्राज्य - बिस्मार्क

18. फासिस्टवाद- मुसोलिनी

19. रूसी क्रांति - लेनिन

20. चीनी क्रांति - माओत्से तुंग

21. समाजवाद - कार्ल मार्क्स

22. विकासवाद का सिद्धांत - चार्ल्स डार्विन

23. दासप्रथा की समाप्ति- अब्राहिम लिंकन

24. डाक टिकिट के जनक - रोनोल्ड हिल

25. पुलिस व्यवस्था - अगस्ट्स

26. मोनालिसा - लियोनार्डो-द-विन्सी

27. टेस्ट ट्यूब बेबी तकनीक -डा0 राबर्ट एडवडर्स एवं पैट्रिक स्टेप्टो

28. प्रत्यक्षवाद के जनक- अगस्त काम्टे

29. आधुनिक टुर्की का निर्माता -मुसतफा कमाल पाशा

30. इटली का एकीकरण - कैबूर

31. अमरीका की खोज - कोलम्बस (1492)

32. नेपोलियन को पराजित करने वाला सेनापति- ड्यूक आफ वेलिंगटन

33. इटली में लालकुर्ती दल - गैरीबाल्डी

34. पक्की सड़कों को जन्मदाता - जान लंदन

35. वेदो का अध्ययन - मैक्समूलर

36. राष्ट्रसंघ की स्थापना - बुडरो विल्सन

37. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना- फ्रेकलिन रूजवेल्ट

38. चार बार इंग्लेण्ड का प्रधानमंत्री बनने वाला व्यक्ति - ग्लैडस्टन

39. चार बार अमरीका का राष्ट्रपति बनने वाला व्यक्ति- रूजवेल्ट

40. गुटनिरपेक्ष आन्दोलन के संस्थापक - जवाहर लाल नेहरू कर्नल नासिर एवं मार्शल टीटो

41.फुटबॉल का जादूगर - पेले

42. सामाजिक समझौते का सिद्धांत -हाब्स, लाक, रूसो

43. हरित क्रांति - नार्मन बोरलांग (मैक्सिको)

44. पंचवर्षीय योजना - जोसेफ स्टालिन

45. अमरीकी स्वतंत्रता घोषणापत्र - थामस जैफरसन

46. स्वेज नहर का निर्माता- फर्डीनेण्ड-डी-लेसेप्स

47. जूलियस सीजर का हत्यारा - बू्ट्स

48. अब्राहम लिंकन का हत्यारा- जान विल्कस बूथ

49. जेम्स गारफील्ड का हत्यारा- चार्ल्स टीपू

50. विलियम मैकिन्ले का हत्यारा - लियोन जोलयोश्च

51. जान एफ0 कैनेडी का हत्यारा -ली-हार्वे-आस्वाइल्ड

52. डिजनीलैण्ड के निर्माता - वाल्ट डिजनी

53. द्वितीय विश्व युद्ध में मित्र राष्ट्रों की सेना का कमाण्डर - आइजन हावर

54. अंग्रेजी काव्य के पिता - ज्योफ्रे चौसर

55. जंगल बुक के लेखक - रूडयार्ड किपलिंग

56. के.जी. शिक्षा - फ्रीवेल

57. नरभक्षी शासक- ईदी अमीन

58. प्रसिद्ध भविष्यवेत्ता - नास्त्रोडेमस

59. बंगलादेश के जनक - शेख मुजीबुर रहमान

60. मिस बल्र्ड प्रतियोगिता के जनक- एरिक मोर्ली

61. हिरोशिमा पर परमाणु बम गिराने वाला पायलट - विलियम फिरकी

62. नागासाकी पर परमाणु बम गिराने वाला पायलट - जार्ज स्वीनी

63. जर्मनी में नाजीवाद - हिटलर

64. जापान पर परमाणु बम गिराने का आदेश देने वाले अमरीकी राष्ट्रपति - हेनरी ट्रूमेन

65. राजनीति विज्ञान के जनक- मैकियावेली

66. उत्परिवर्तनवाद के जनक -हयूगो-डी-ब्रीज

67. जीवन का संशलेषण -हरगोविन्द खुराना

68. डी0एन0ए0 की संरचना - वाटसन एवं क्रिक

69. डायनामाइट के अविष्कारक -अल्फ्रेड नोबेल

70. आनुवंशिकता के जनक - ग्रेगर जान मेंडल

71. जनसंख्या सिद्धांत - माल्थस

72. इतिहास के पिता - हिरोडोरस

73. भूगोल के जनक - हिकेटियस

74. माउण्ट एवरेस्ट की खोज- जार्ज एवरेस्ट

75. समाज शास्त्र के जनक - अगस्त काम्टे

76. डी0एन0ए0 फिंगर प्रिंटिंग की खोज - एलेक जेफ्रे

77. एण्डोनेशिया के स्वतंत्रता संग्राम सेनानी-हो-ची-मिन

78. अमरीकी क्रांति के जन्मदाता -जार्ज वाशिंगटन

79. ओलंपिक खेलो के जनक -बैरो-पियरे-द-कूबतीन

80. ऐलोपैथी चिकित्सा के जनक- हिप्पोक्रेट्स

81. होम्योपैथी के जनक- सेम्युअल हेनीमैन

82. टिंवक्ल-टिंवक्ल लिटिल स्टार कविता के लेखक- एन.एण्ड जेन टेलर

83. पृथ्वी का सर्वप्रथम चक्कर लगाया - मैगेलन

84. मानसून हवाओं की खोज - हिप्पेलस

85. चीन की खोज - मार्कोपोलो

86. तस्मानिया एवं न्यूजीलैण्ड की खोज- तस्मान

87. ग्रहों की खोज - कैपलर

88. भारत की समुद्री मार्ग से खोज- वास्कोडिगामा

89. कागज का अविष्कारक - साईलुन

90. फिलीस्तीन मुक्ति संगठन के संस्थापक- महमूद अब्बास

91. वल्र्ड वाइल्ड फंड { WWF } के संस्थापक - पीटर स्काट माउंटफोर्ट एवं मैक्स निकोलसन


डिसेंबरमध्ये विक्रमी ‘जीएसटी’ संकलन


अप्रत्यक्ष कर संकलनाचा सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा ‘जीएसटी’ अर्थात वस्तू व सेवा कररूपी महसूल डिसेंबर २०२० मध्ये प्रथमच १,१५,१७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


वार्षिक तुलनेत १२ टक्क्य़ांची भर टाकणारे सरकारचे कर संकलन प्रणाली सुरू झालेल्या जुलै २०१७ कालावधीनंतर प्रथमच विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. डिसेंबर २०१९ मधील १.०३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ते वाढले आहे.


अप्रत्यक्ष कर संकलनातील वाढ व त्याचा लक्षणीय टप्पा हा करोना आणि टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण मानले जात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये ८७ लाख जीएसटीआर-३बी भरणा झाला आहे.


वस्तू व सेवा कर प्रणाली १ जुलै २०१७ पासून अस्तित्वात आली. २१ महिन्यात डिसेंबरमध्ये प्रथमच १.१५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. यापूर्वी, एप्रिल २०१९ मध्ये १,१३,८६६ लाख कोटी रुपये असे सर्वोच्च कर संकलन झाले होते.


कर प्रणाली लागू झाल्यापासून संकलनाने एप्रिल २०२० मध्ये ३२,१७२ कोटी रुपये असा किमान महसूल मिळविला होता. टाळेबंदीचा हा परिणाम होता. तर सप्टेंबरमध्ये शिथील टाळेबंदीमुळे त्यात प्रथमच वार्षिक वाढ नोंदली गेली.


२०२० मधील लाख कोटीची परंपरा :


डिसेंबर – रु.१,१५,१७४ कोटी

नोव्हेंबर – रु.१,०४,९६३ कोटी

ऑक्टोबर – रु.१,,०५,१५५ कोटी

भारताचे आतापर्यंतचे मुख्य न्यायाधीश

🔰 ०१) हरिलाल जे. कानिया : १९५०-५१

🔰 ०२) एम. पतंजलि शास्त्री : १९५१-५४

🔰 ०३) मेहर चंद महाजन : १९५४-५४

🔰 ०४) बी.के. मुखर्जी : १९५४-५६

🔰 ०५) एस.आर. दास : १९५६-५९

🔰 ०६) भुवनेश्वर प्रसाद सिन्हा : १९५९-६४

🔰 ०७) पी.बी. गजेंद्रगडकर : १९६४-६६

🔰 ०८) ए.के. सरकार : १९६६-१९६६

🔰 ०९) के. सुब्बा राव : १९६६-६७

🔰 १०) के.एन. वांचू : १९६७-६८

🔰 ११) एम. हिदायतुल्लाह : १९६८-७०

🔰 १२) आई.सी. शाह : १९७०-७१

🔰 १३) एस.एम. सीकरी : १९७१-७३

🔰 १४) ए.एन. रे : १९७३-७७

🔰 १५) एम.एच. बेग : १९७७-७८

🔰 १६) वाई.वी. चंद्रचूड़ : १९७८-८५

🔰 १७) पीएन भगवती : १९८५-८६ 

🔰 १८) आर.एस. पाठक : १९८६-८९

🔰 १९) ई.एस. वेंकटरमैया :१९८९-८९

🔰 २०) एस. मुखर्जी : १९८९-९०

🔰 २१) रंगनाथ मिश्र : १९९०-९१

🔰 २२) के.एन. सिंह : १९९१-१९९१

🔰 २३) एम.एच. कानिया : १९९१-९२

🔰 २४) आई.एम. शर्मा : १९९२-१९९३

🔰 २५) एम.एन. वेंकटचलैया : १९९३-९४

🔰 २६) ए.एम. अहमदी : १९९४-९७ 

🔰 २७) जे. एस. वर्मा : १९९७-९८

🔰 २८) एम.एम. पंछी : १९९८-९८

🔰 २९) ए.एस. आनंद : १९९८-२००१

🔰 ३०) एस. पी. भरूचा : २००१-०२

🔰 ३१) बी.एन. कृपाल : २००२-०२

🔰 ३२) जी. बी. पटनायक : २००२-०२

🔰 ३३) वी. एन. खरे : २००२-०४

🔰 ३४) एस. राजेंद्र बाबू : २००४-०४

🔰 ३५) आर. सी. लाहोटी : २००४-०५

🔰 ३६) वाई. के. सब्बरवाल : २००५-०७

🔰 ३७) के. जी. बालकृष्णन : २००७-१०

🔰 ३८) एस. एच. कपाड़िया : २०१०-१२

🔰 ३९) अल्तमस कबीर : २०१२-१३

🔰 ४०) पालानीसामी सदाशिवम : २०१३-१४

🔰 ४१) राजेन्द्र लोढ़ा : २०१४-१४ 

🔰 ४२) एच.एल दत्तु : २०१४-१५

🔰 ४३) तीरथ सिंह ठाकुर २०१५-१७

🔰 ४४) जगदीश सिंह खेहर : २०१७-१७

🔰 ४५) दीपक मिश्रा : २०१७-१८

🔰 ४६) रंजन गोगोई : २०१८-१९

🔰 ४७) शरद अरविंद बोबडे : १८ नोव्हेंबर २०१९ पासून .

एमपीएससी मंत्र : ऐतिहासिक घटनांचे शताब्दी वर्ष : २०२०


✔️ स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या सार्वजनिक निवडणुका, असहकार आंदोलन आणि गांधीजींच्या हाती स्वातंत्र्यलढय़ाची सूत्रे, भारतीय उद्योग जगतात असोचॅमची स्थापना, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगड मुस्लीम विद्यापीठात रूपांतर अशा आधुनिक भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या घटनांचे शताब्दी वर्ष म्हणून २०२० या वर्षांकडे पाहता येईल.


✳️ पहिल्या सार्वजनिक निवडणुका : १९२० ➖


✅ नगरपालिका, जिल्हा मंडळ अशा स्थानिक मंडळांमध्ये पूर्णपणे लोकप्रिय नियंत्रण असावे, प्रांतीय शासनात अंशत: जबाबदार सरकारची स्थापना करावी, केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करून तेथे भारतीयांना अधिक प्रतिनिधित्व द्यावे, प्रांतातील लोकप्रिय शासनावरील भारत सचिवाचे नियंत्रण कमी करावे या १८१८च्या माँटफर्ड अहवालातील शिफारशींना १९१९च्या भारत सरकार कायद्यात कायदेशीर रूप देण्यात आले आणि त्यानुसार प्रांतात दुहेरी शासन (अर्थात प्रांतिक शासन आणि केंद्रीय शासन) पद्धतीचा प्रारंभ झाला. प्रारंभापासूनच या कायद्याला पुरेसे सहकार्य मिळाले नसले तरीही भारतातील पहिली निवडणूक १९२० साली झाली आणि १९२१ ते १९३७ या कालावधीत नऊ प्रांतांमध्ये दुहेरी शासन चालले. बंगालमध्ये मात्र १९२४ ते १९२७ आणि मध्य प्रांतात १९२४ ते १९२६ या काळात दुहेरी शासन नव्हते.


✳️ असहकार चळवळ ➖


✔️ १९१९ मध्ये संमत करण्यात आलेल्या जुलमी रौलट कायद्यामुळे झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांड तसेच खिलाफत वादावरील इंग्रजांची भूमिका, पंजाबमधील लष्करी कायदा आणि त्यानंतर पंजाबमधील घटनांची चौकशी करण्यासाठी सरकारने केलेली हंटर आयोगाची नियुक्ती ही केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केलेली क्लृप्ती आहे असे लक्षात आल्यामुळे १ ऑगस्ट १९२० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. त्याच दिवशी १ ऑगस्टच्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाल्याने त्यांच्या मृत्यूचा दुखवटा व आंदोलनाची सुरुवात देशभरातील जनतेने हरताळ पाळून केली. सप्टेंबर १९२० मध्ये कोलकत्ता येथे खास अधिवेशन बोलावून राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा कार्यक्रम अंगीकारला. डिसेंबर १९२० मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात सरकारी पदव्यांचा त्याग करणे, कायदे मंडळ, न्यायालये, शिक्षण संस्था, परकीय माल यावर बहिष्कार टाकणे तसेच शिस्त राखणे, राष्ट्रीय शिक्षण संस्थांना संरक्षण, खादीचा वापर अशा मार्गाचा वापर करून असहकार आंदोलनाचा मार्ग निश्चित केला. १९२१ मध्ये असहकार चळवळीत जवळजवळ ३०००० लोक तुरुंगात गेले, परंतु चळवळीदरम्यान उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे लोकांनी एका पोलीस चौकीला आग लावली त्यात अनेक पोलीस जळून मृत्युमुखी पडल्यामुळे अहिंसक मार्गाने चालणाऱ्या चळवळीला गालबोट लागले आणि गांधीजींनी या घटनेचा निषेध म्हणून ही चळवळ मागे घेतली. गांधीजींच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली परंतु तत्कालीन एकूण परिस्थिती पाहता आम जनतेची चळवळ दडपून टाकणे सरकारला अवघड नव्हते. जाळपोळीचे निमित्त होऊन जर ही चळवळ दडपली गेली असती तर जनतेची चळवळ दडपली जाऊ शकते असा निष्कर्ष निघाला असता तसेच जवळपास दीड वर्ष चाललेल्या चळवळीमुळे जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत आला होता त्यामुळे गांधीजींनी कठोर आत्मसंयमाशिवाय सत्याग्रहाचा प्रयोग होऊ शकत नाही असे स्पष्ट करून जनतेला रचनात्मक कार्य करण्याचा निर्देश देऊन चळवळ मागे घेतली.


🏢 अलिगड मुस्लीम विद्यापीठ ➖ 


✔️ इस्लाममधील सामाजिक दुष्प्रवृत्ती असणाऱ्या पीर प्रथेला विरोध, गुलामांची प्रथा इस्लामविरोधी आहे अशा आपल्या आधुनिक विचारांचा प्रसार ‘तहजीब उल अखालाक’ या पत्रिकेतून करणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांनी १८७५ साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरु केले. तेथे पाश्चात्त्य विज्ञानाबरोबरच मुस्लीम धर्माचेही शिक्षण दिले जात होते. याच कॉलेजचे रूपांतर १९२० साली अलिगड मुस्लीम विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांवर तसेच इस्लामिक साहित्यावर संशोधन केले जात असल्यामुळे संपूर्ण इस्लामिक जगाबरोबर भारताच्या सांस्कृतिक संबंधांना नवी ऊर्जा मिळत आहे. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठातर्फे सध्या ‘ब्रिज कोर्स’ सुरू करण्यात आला आहे.


02 January 2021 Current Affairs


Q.1. रिवर क्रूज 'ब्रह्मपुत्र मुकुता' का उद्घाटन किस राज्य में किया गया है ?

Ans. असम


Q.2. किसे विश्व संगीत समारोह में तानसेन सम्मान से सम्मानित किया गया है ?

Ans. प. सतीश व्यास


Q.3. रक्षा मंत्रालय ने किस रक्षा कंपनी को 'ग्रीन चैनल का दर्जा' दिया है ?

Ans. L&T डिफेंस


Q.4. महाराष्ट्र के किस आदिवासी शहर ने 'मिनी महाबलेश्वर' का टैग अर्जित किया है ?

Ans. जौहर


Q.5. ग्लोब सॉकर अवार्डस में प्लेयर ऑफ़ द सेंचुरी पुरस्कार किसने जीता है ?

Ans. क्रिस्टियानो रोनाल्डो


Q.6. प्रतिष्ठित इंजीनियर पुरस्कार 2020 से किसे सम्मानित किया गया है ?

Ans. वी. के. यादव


Q.7. किस बैंक ने खुदरा ग्राहकों को लोन देने के लिए डिजिटल लेंडिंग प्लेटफ़ॉर्म शुरू किया है ?

Ans. बैंक ऑफ़ बडौदा


Q.8. केंद्र सरकार ने किसे अगले छः महीने के लिए अशांत क्षेत्र घोषित किया है ?

Ans. नागालैंड


Q.9. किस देश ने 'फाइव आइज' के पांच देशों वाले गठबंधन में शामिल होने के संकेत दिए हैं ?

Ans. जापान


Q.10. भारत के सबसे ऊंचे मौसम विज्ञान केंद्र का उद्धाटन कहाँ किया गया है ?

Ans. लेह

सिंहगड इन्स्टिट्युट ची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप


 देशातील विविधनामांकित कंपनीत सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पितांबरे यांनी माहिती दिली.

“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून “टीसीएस” चा उल्लेख केला जातो.


“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत सिंहगड संस्थेत अंतीम वर्षात( २०२१)मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या “टीसीएस” कंपनीकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीतील मुलाखत घेणारे अधिकारी प्रभावित झाले. कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांकडे दिसुन आल्याने सिंहगड मधील ३८२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली. त्यामधील ३२७ विद्यार्थ्यांची “टीसीएस नॅशनल काॅलिफायर टेस्ट” (एन क्यु टी) परिक्षेमधुन निवड झाली आहे तसेच ५५ विद्यार्थ्यांची “टीसीएस कोड विटा” परिक्षेमधुन निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.


भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन सिंहगड संस्था विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून शिक्षण देत आहे. याशिवाय सिंहगड संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच आज सिंहगड संस्थेमधील विद्यार्थी “टीसीएस” सारख्या नामांकित कंपनीत निवडला जात आहे.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात १०५ वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर



व्याघ्रसंवर्धसाठी आटोकाट प्रयत्न होत असतानाच मागील वर्षी देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात वाघांची राजधानी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६१ टक्के वाघांचे मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.


भारतात २०१८मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या वाढल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये देशात सुमारे २ हजार ९६७ वाघ असल्याची नोंद झाली. ही संख्या जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या सुमारे ७५ टक्के आहे. त्यामुळे व्याघ्रसंवर्धनात केलेल्या कामांना यश आले होते. पण, २०२०मध्ये देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिली आहे. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक २९, तर महाराष्ट्रात १६ मृत्यू झाले आहेत. ६४ वाघांचे मृत्यू देशातील विविध भागातील व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यात शिकारीच्या घटनांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात १६पैकी नऊ मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे.


२०२०मधील व्याघ्रमृत्यू


मध्य प्रदेश २९


महाराष्ट्र १६


कर्नाटक १२


तामिळनाडू ८


उत्तर प्रदेश ८



देशातील वाघांचे पाच वर्षांतील मृत्यू -


वर्ष मृत्यू


२०१६ -१२१

महत्वपूर्ण भारतीय संविधान के Question answer



🔲 किस अधिनियम द्वारा भारत में प्रांतों को स्वायत्तता प्रदान की गई थी

Ans- भारत सरकार अधिनियम, 1935✅✅


🔲 शासन की एकात्मक पद्धति का लाभ हैं

Ans- दृढ़ राज्य✅✅


🔲 जिस संविधान सभा द्वारा भारत के संविधान का अधिनियम किया गया, उसके सदस्य थे

Ans- विभिन्न प्रांतों की विधान सभाओं द्वारा निर्वाचित✅✅


🔲 भारतीय संविधान में आपात उपबंध कहां से लिए गए हैं

Ans- भारत सरकार अधिनियम,1935✅✅


🔲 भारत की संविधान सभा किसके कहने पर बनाई गई थी

Ans- कैबिनेट मिशन✅✅


🔲 भारत का संविधान सभा का अध्यक्ष कौन था

Ans- डाॅ. राजेन्द्र प्रसाद✅✅


🔲 भारतीय संविधान की प्रस्तावना में किस प्रकार के न्याय की बात कही गई हैं

Ans- सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय की बात की गई हैं।✅✅


🔲 सविधान की प्रस्तावना में भारत को किस रूप में घोषित किया गया हैं

Ans- एक प्रभुसत्तासंपन्न, समाजवादी, पंथनिरपेक्ष, लोकतांत्रिक गणराज्य✅✅


🔲 भारत पूर्ण संप्रभु लोकतांत्रिक गणतंत्र कब बना

Ans- 26 नवंबर, 1949✅✅


🔲 सविधान की उद्देशिका का संशोधन कितनी बार किया गया था

Ans- एक बार✅✅


🔲 भारतीय संविधान में ‘संघीय’ शब्द का प्रयोग कहां पर हुआ हैं

Ans- संविधान में कही नही✅✅


🔲 भारतीय संविधान के अनुच्छेद 1 में यह घोषणा की गई हैं, कि ‘‘इंडिया अर्थात भारत’’ ……… हैं

Ans- राज्यों का संघ✅✅


🔲 किस अनुच्छेद में इंडिया को भारत भी कहा गया हैं

Ans- अनुच्छेद 1✅✅


🔲 भारत में किस प्रकार का संघवाद देखा जाता हैं

Ans- संघ बनाकर राज्यों का गठन करना✅✅


🔲 भारतीय संविधान कब लागू हुआ

Ans- 26 जनवरी, 1950✅✅


🔲 भारतीय संविधान की रचना के समय संविधान सभा का संविधानिक सलाहकार कौन था

Ans- बी.एन.राव✅✅


🔲 सरकार की किस प्रणालि में द्विसदन पद्धति एक अनिवार्य लक्षण हैं

Ans- संघीय प्रणाली✅✅


🔲 भारत एक कैसा देश हैं

Ans- लोकतंत्र✅✅


🔲 भारत में, एकल नागरिकता की अवधारणा अपनाई गई हैं

Ans- इंग्लैड से✅✅


🔲 सविधान का कौन सा भाग नागरिकता के प्रावधानों से संबंधित हैं- 

Ans- II ✅✅


🔲 भारतीय संवाद निकट हैं

Ans- कनाडा कें✅✅


🔲 भारतीय संविधान ने भारतीय महासंघ की योजना किसके संविधान से ली थी

Ans- कनाडा✅✅


🔲 भारत के संविधान का निर्माता किसे माना जाता हैं

Ans- बी.आर. अंबेडकर✅✅

मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.


साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.


१) स्थायीभाव - रती


रसनिर्मिती – शृंगार


हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन


उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.


२) स्थायीभाव – उत्साह


रसनिर्मिती - वीर


हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात


उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’


३) स्थायीभाव –शोक


रसनिर्मिती – करुण


हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात


उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!


४) स्थायीभाव – क्रोध


रसनिर्मिती – रौद्र


हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन


उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.


५) स्थायीभाव – हास


रसनिर्मिती – हास्य


हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.


उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.


६) स्थायीभाव – भय


रसनिर्मिती- भयानक


हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.


उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.


७) स्थायीभाव – जुगुप्सा


रसनिर्मिती – बीभत्स


हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.


उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.


८) स्थायीभाव – विस्मय


रसनिर्मिती- अदभुत


हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात


उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


९) स्थायीभाव – शम (शांती)


रसनिर्मिती – शांत


हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.


उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश


👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय .

शनिवारच्या कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड.


🔰 कोरोना लसीकरणाचा ड्राय रन उद्या देशभर होणार असून त्यासाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 


🔰 कद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं.


🔰 ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातली तीन आरोग्य केंद्रं निवडली आहेत. तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडलं जाईल. मात्र प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. पण त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. 


🔰 परत्यक्ष लसीकरणाच्या दृष्टीनं काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याच्या दृष्टीनं या ड्रायरनचा मोठा उपयोग होईल, असं टोपे यांनी सांगितलं.


🔰 लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तिनं कक्ष केले जातील. 


🔰 पण्यातलं जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातलं जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातलं डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचं शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातलं शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

आजपासून काय बदलणार.


🔰नवीन धनादेश देय पद्धती : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत. ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🔰सपर्करहित एटीएम कार्ड मर्यादा : ‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता २०२० मध्ये अंमलात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे. एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली २,००० रुपयांची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.


🔰वहॉट्सअ‍ॅपचे मर्यादित भ्रमणध्वनी व्यासपीठ :अ‍ॅण्ड्रॉईडच्या ओएस ४.०.३ तसेच आय फोनच्या आयओएस ९ मंच सुसज्ज असलेल्या मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा घेता येणार नाही. तसेच निवडक संख्या असलेल्या केएआय २.५.१ तंत्रज्ञानावरील फोनवरही ही संदेश वहन यंत्रणा काम करू शकणार नाही.


🔰लण्डलाईन-मोबाइल कॉलसाठी आता शून्य : स्थिर पद्धतीच्या (लँडलाईन) दूरसंपर्क माध्यमाद्वारे भ्रमणध्वनीवर केले जाणाऱ्या कॉलसाठी आता (एसटीडीप्रमाणे) क्रमांकाआधी शून्य लावावा लागेल. यामुळे दूरसंचार क्रमांकाच्या भाऊगर्दीत सुसूत्रता येईल, असा दूरसंचार विभागाचा दावा आहे.


🔰यपीआय व्यवहार देय : यूपीआयद्वारे होणारे निधी व्यवहारांसाठी आता वाढीव किंमत मोजावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, फोन पेसारख्या देय मंचावरून होणाऱ्या निधी हस्तांतरण रकमेबरोबर काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल.


🔰वाहन खरेदी महागडी : प्रवासी तसेच एसयूव्ही वाहनांच्या किंमत १ जानेवारी २०२१ पासून वाढत आहेत. विदेशी विनिमय चलनातील फरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या किंमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्याने वाहनांच्या एकूण किंमती ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांची त्यांही ही दरवाढीची मात्रा १ जानेवारीपासून लागू करत असल्याचे जाहीर केले आहे.


🔰एलपीजी सिलिंडर गॅस किंमत : स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरच्या किंमती नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासून वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीतील लक्षणीय बदलापोटी गॅस वितरक कंपन्या त्यांच्या सिलिंडरच्या किंमती सातत्याने बदलत असतात. नव्या वर्षांलाही ही परंपरा कायम राहणार आहे.

मुकेश अंबानींना मागे टाकत चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.


🔰चीनचे के झोंग शानशान हे एक असे श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा माध्यमांमध्ये खूपच कमी प्रमाणात उल्लेख होतो. मात्र, शानशान यांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.


🔰बलूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती ७०.९ अब्ज डॉलरपासून ७७.८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. याप्रकारे शानशान जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शानशान यांनी ही संपत्ती खूपच कमी वेळेत कमावली आहे, जो स्वतःच एक विक्रम आहे. काही काळापर्यंत चीनच्या बाहेर जगात त्यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती होती.


🔰६६ वर्षीय शानशान यांचा राजकारणात हस्तक्षेप नाही त्यामुळे त्यांची ‘लोन वोल्फ’ अशीही ओळख बनली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात चांगलं यश मिळवलं आहे. चीनची लस बनवणारी कंपनी बीजिंग वंताई बायोलॉजिकल फार्मेसी इंटरप्रायझेसला त्यांनी एप्रिल महिन्यांत अधिग्रहित केलं. त्यानंतर काही महिन्यांनंतर बाटलीबंद पाणी तयार करणारी कंपनी नोंग्फू स्प्रिंग देखील ताब्यात घेतली. त्यानंतर या कंपनीला त्यांनी बाजारातील मोठी कंपनी बनवलं. शेअर बाजारात नोंग्फूचे शेअर १५५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर वंताईच्या शेअरमध्ये २ हजार टक्के वाढ झालेली पहायला मिळाली.

जपान तयार करतोय जगातील पहिलं ‘लाकडी सॅटलाइट

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या 5 लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत.


🔰तर यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.


🔰तसेच 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.


🔰तर येत्या काळात ‘लाकडी सॅटलाइट’ तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे.

जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे.


🔰तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे.

तसेच यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे.

लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.

Pfizer-BioNTech लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी


🔰जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे.

तर या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


🔰बरिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.


🔰करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

०१ जानेवारी २०२१

मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू.


🍀रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका  ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.


🍀तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🍀तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.


🍀सरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.


🍀एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली  2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

३१ डिसेंबर २०२०

वहाबी आंदोलन


🔹वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते

🔸वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

🔹आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

 🔸पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते 

🔹ह आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

 🔸ज उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते



📚 सय्यद अहमद ची इच्छा 📚

🔹सय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

🔸तयांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

🔹सय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

🔸अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

🔹तयांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

🔸अापल्या नावाचे सिक्के भी चालवले


📚  फाँसी ची शिक्षा 📚

🔸1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

🔹कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

🔸तयांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली


फॉर्वर्ड ब्लाॕक



🔹सभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


 🔸पक्षाचे उद्दीष्ट -


कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना

मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


मुखपत्र-फार्वड ब्लॉक


"नागपुर-पहिली परिषद "


२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.

 परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

ताश्कंद करार



● भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी हा करार झाला.


● भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 


● भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या मध्यस्थीने हा करार झाला.


●या करारान्वये संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.


● २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले.


● एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.


● एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.


● एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.


● एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.


● युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.


● उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.


● अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे. 


● या करारानंतर लगेच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंद येथेच निधन झाले.

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य



●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे


●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.


●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.


●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.


●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे


●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे


●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे


●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले


●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज


●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर


●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे


●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई


●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई 


●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई


●केसरी — लोकमान्य टिळक


●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख


●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे


●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख


●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी


●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर


●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी


●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.


●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.


●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.


●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे


●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे


●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित 


●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.


●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



🎯 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


🎯 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


🎯 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

सटॅच्यू ऑफ युनिटी


✔️मर्तिकार :- शिल्पकार राम सुतार 

✔️ कोठे :-  नर्मदा नदी , गुजरात

✔️ उची :- १८२ मीटर 

✔️ जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात 

      भव्य पुतळा आहे. 

✔️ लोकार्पण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ✔️ पतळ्याचे वजन :-  १७०० टन 

✔️ ह शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प 

      आहे. 

✔️ पायांची उंची :- ८० फूट,

✔️ हाताची उंची :-  ७० फूट

✔️ चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये  

     असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची       

     उंची १५३ मीटर आहे.


✔️  हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच 

       पुतळा मानला जायचा, मात्र 'स्टॅच्यू 

       ऑफ युनिटी'ने त्याचा पुतळ्याचाही 

       रेकॉर्ड मोडला आहे.

✔️  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनण्यास 

        कालावधी :-  ३३ महिने 

✔️ पतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० 

      पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. 

✔️ खर्च :-  २ हजार ९८९ कोटी रुपये 

✔️ सरवात :- ३१ ऑक्टोबर २०१३

✔️ सरदार पटेल यांच्या १३८ व्या 

     जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात 

     आले होते.

✔️ नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री 

      होते

✔️ लोकार्पण सोहळ्यासाठी 'युनिटी ट्रेन' 

      नावाची ट्रेनही धावणार आहे.

✔️ या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर, 

      अलाहबाद,रायबरेलीहून लोक या  

      ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे

आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी

 

♒️आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.


♒️करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.


♒️तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


♒️विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना  यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

ब्रिटन कडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता.


🔰करोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे.

तर यासोबतच ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.


🔰बरिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत.


🔰आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या  करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.

सुबोध जयस्वाल ‘सीआयएसएफ’च्या महासंचालकपदी



पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.


केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी के ंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य के ली होती. त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती के ली आहे. त्यांचा कार्यकाल हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल.

३० डिसेंबर २०२०

2020 नंतरचे स्पर्धा परीक्षा जग



मित्रांनो Mpsc खूप काही महत्वाचे निर्णय घेत आहे. पुढे पण घेत राहील.

आयोगाला 6 महिन्यात बऱ्यापैकी वेळ भेटला आहे 

आयोग webiste बदल करत आहे 

आता आयोग मुख्य परीक्षा online करत आहे .आयोगावर जे दिरंगाइचे आरोप होतात ते कमी होतील. मुख्य परीक्षा निकाल लवकर लागतील.

उमेदवारांच्या उत्तरपत्रिका रेल्वे स्टाफ selection सारख्या ऑनलाइन पाहता येतील.

 Survival of the fittest जो 

डार्विनच्या नियम आहे त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत चला.

प्रत्येक गोष्टीला विरोध करत बसू नका.

स्पर्धा खूप वाढतेय.


उमेदवारांनी स्वतःचा time limit ठरवून घ्या . 

बाकी पण खूप गोष्टी आहेत या जगात  करण्यासाठी. तुम्ही थांबत नव्हता म्हणून शेवटी आयोगाला attmept limit आणावे लागले 

वयाच्या तिशीनंतर पार्ट time जॉब करत तयारी करत चला.

देशातील राज्य आयोगांमध्ये आपले MPSC पारदर्शकतेसाठी देशात एक नंबर आहे हे विसरू नका.


आता सर्वांनी शासनाला लवकरात लवकर पदभरती करण्यासाठी विनंती करावी एवढीच अपेक्षा !!!!!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दशकातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.



पुरस्कार विजेत्यांची यादी

◆ दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 

- विराट कोहली

◆ दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी

◆ दशकातील सर्वोतम कसोटी क्रिकेटपटू 

- स्टीव्ह स्मिथ

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू 

- विराट कोहली 

◆ दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू 

- राशिद खान 

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम दवेन्टी-२० महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू  

- कायले कोएटझर 

◆ दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू 

- कॅथरिन ब्राइस

◆ दशकातील सर्वोत्तम खेलभावनेचा पुरस्कार 

- महेंद्रसिंह धोनी

महासागर किती खोल आहेत?


आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग सपाट नाही. तो अनेक भूखंडांचा बनलेला आहे. या भूखंडांनाच टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात. हे भूखंड स्थिर नसून ते सतत सरकत असतात. त्यामुळे जिथं असे दोन भूखंड एकमेकांना भिडतात तिथं तणावाची परिस्थिती निर्माण होते. भूखंडांच्या त्या टकरीपोटी एखादा भूखंड वर उचलला जातो. त्याचे उंच पर्वत बनतात. दुसरा एखादा भूखंड खाली ढकलला जातो. तिथं खोल विवरं निर्माण होतात. ती पाण्यानं भरली की तिथं खोल खोल महासागर बनतात.


जशी सर्वच पर्वतांची उंची सारखी नाही. एव्हरेस्टसारखं एखादं शिखर उंचच उंच असतं. सह्याद्रीसारख्या पर्वतराजींची उंची त्याच्या पावपटच असते. महासागरांच्या खोलीचीही स्थिती वेगळी नाही. काही महासागर चांगलेच खोल आहेत, तर इतर काही उथळ आहेत. एवढंच काय, पण एखाद्या महासागराची खोलीही सगळीकडे सारखीच नसते. तिच्यातही चढउतार असतात त्यामुळे महासागरांमधला सर्वात खोल प्रदेश कोणता आणि तो किती खोल आहे? असा प्रश्नच आपण विचारू शकतो.


प्रशांत महासागरातला ऑस्ट्रेलिया व पापुआ न्यूगिनीच्या उत्तरेला आणि फिलिपाईन्सच्या पूर्वेला असलेल्या मॅरियाना बेटानजीकचा मरियाना ट्रेंच या नावानं ओळखला जाणारा प्रदेश सर्वात खोल आहे. १९५१ साली इंग्लंडच्या एका सर्वेक्षण जहाजानं त्याची खोली प्रथम मोजली. त्यामुळे त्या खोल भागाला चॅलेंजर डीप' या नावानं ओळखलं जातं. त्याची खोली तब्बल ११,०३३ मीटर आहे. म्हणजेच त्या जागी जर एव्हरेस्ट या जगातल्या सर्वात उंच शिखराला आणून ठेवलं तर त्याच्या माध्यावरून बाहणाच्या पाण्याची खोलीही दीड किलोमीटरपेक्षा जास्त भरेल.


इतक्या खोलावर अर्थात संपूर्ण निर्जीव प्रदेश असेल, अशी कल्पना होती; पण १९६० मध्ये अमेरिकन नौसैनिक जाक पिकार्ड आणि डोनाल्ड वॉल्श हे 'प्रत्रिएस्त' या जहाजातून तिथं पोहोचले. त्यानंतर बँथीस्कोप नावाच्या एका उपकरणात शिरून ते त्या खोलीवर उतरले आणि त्यांनी त्या प्रदेशाचे सर्वेक्षण केलं. तिथं त्यांना अनेक पाणवनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा संचार असलेला दिसून आला. त्यांच्या या मोहिमेतही त्या प्रदेशाची खोली मोजली गेली. त्यातूनच आता ११.०३ किलोमीटर  महासागरांची सर्वात जास्त खोली आहे, हे सर्वमान्य झालं आहे.

महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न



1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

राज्यतील सर्व प्रदेशिक परिवहन कार्यालय क्रमांक



◾️आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.


◾️ या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो. 


◾️उदाहर्णार्थ रायगडमधील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या गाड्यांचा क्रमांक MH-06 ने सुरु होतो. या क्रमांकाने सुरु होणारी गाडी ही महाराष्ट्रातील (MH) सहाव्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे असा अर्थ होतो. 


◾️दिवसोंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याने अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्रमांकाची यादी आता ५६ वर जाऊन पोहचली आहे. 


◾️अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात आता MH-56 पर्यंतच्या गाड्या पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शहरातील गाड्यांसाठी कोणता क्रमांक वापरला जातो…


MH-01 – मुंबई (दक्षिण)

MH-02 – मुंबई (पश्चिम)

MH-03 – मुंबई (पूर्व)

MH-04 – ठाणे

MH-05 – कल्याण

MH-06 – रायगड

MH-07 – सिंधुदूर्ग

MH-08 – रत्नागिरी

MH-09 – कोल्हापूर

MH-10 – सांगली

MH-11 – सातारा

MH-12 – पुणे

MH-13 – सोलापूर

MH-14 – पिंपरी चिंचवड

MH-15 – नाशिक

MH-16 – अहमदनगर

MH-17 – श्रीरामपूर (अहमदनगर)

MH-18 – धुळे

MH-19 – जळगाव

MH-20 – औरंगाबाद

MH-21 – जालना

MH-22 – परभणी

MH-23 – बीड

MH-24 – लातूर

MH-25 – उस्मानाबाद

MH-26 – नांदेड

MH-27 – अमरावती

MH-28 – बुलढाणा

MH-29 – यवतमाळ

MH-30 – अकोला

MH-31 – नागपूर

MH-32 – वर्धा

MH-33 – गडचिरोली

MH-34 – चंद्रपूर

MH-35 – गोंदिया

MH-36 – बुलढाणा

MH-37 – वाशिम

MH-38 – हिंगोली

MH-39 – नंदूरबार

MH-40 – वाडी (नागपूर)

MH-41 – मालेगाव (नाशिक)

MH-42 – बारामती (पुणे)

MH-43 – वाशी (सानपाडा)

MH-44 – अंबेजोगाई (बीड)

MH-45 – आकलूज (सोलापूर)

MH-46 – पनवेल

MH-47 – बोरिवली

MH-48 – वसई

MH-49 – नागपूर (पूर्व) भंडारा रोड

MH-50 – कराड

MH-51 – संगमनेर (अहमदनगर)

MH-52 – परभणी (ग्रामीण)

MH-53 – पुणे (दक्षिण)

MH-54 – पुणे (उत्तर)

MH-55 – मुंबई (मध्य)

MH-56 – ठाणे (ग्रामीण)

महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार (Crops of Maharashtra)



🔸तणधान्य :


Eg.ज्वारी ,बाजरी ,तांदूळ ,गहू


🔸कडधान्य :


Eg. तूर मूग उडीद मटका हरभरा


🔸गळीत धान्य:

 

Eg.भुईमूग ,तीळ, सूर्यफूल ,करडई.


🔸नगदी पिके:

 सर्वात जास्त पैसा इथून मिळतो.


Eg.कापूस, ऊस ,हळद ,तंबाखू


🔸वन पिके 


Eg.बाभूळ, नेम सारा ,चिंच ,निलगिरी.


🔸चारा-पिके :


Eg.नेपियर गवत ,मक्का ,लसूण घास ,चवळी


महाराष्ट्र जमीन वापर 2015- 16 2011 आकडेवारी


▪️एकूण भौगोलिक क्षेत्रफळ तीन लाख सात हजार 58 लाख हेक्टर कारण आपण शेती हेक्टर मध्ये करतो


वने 52.0 5 हेक्टर 16.9 % तसे पाहिले तर 33% वने राहिले पाहिजे


▪️महाराष्ट्रातील पेरणी क्षेत्र 68 लाख हेक्टर निवड पेरणी क्षेत्र 56. 4% पडीक जमिनीखालील क्षेत्र 25. 93 लाख हेक्टर 8.4%


▪️महाराष्ट्रातील अन्नधान्य उत्पादन 2014- 15


◆ 1960 – 61 – 70. 44 लाख टन


◆ 2014-15 – 109.48 लाख टन


◆ 2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे प्रमुख जिल्ह्यांच्या उतरता क्रम.


● सर्वाधिक क्षेत्र (2014- 15)


●अहमदनगर> सोलापूर> बीड> उस्मानाबाद >पुणे


●विदर्भातून एकही जिल्हा नाही आहे.


◆2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकांचे सर्वाधिक उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे


●जळगाव >अहमदनगर> नाशिक> सांगली >पुणे

जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती



🔹 वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश



▪️ तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.



▪️ गहू - चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.


▪️ मका - अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.



▪️ कापूस - चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.


▪️ ताग - बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.


▪️ कॉफी - ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.


▪️ चहा - भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.


▪️ जवारी-बाजारी - भारत, चीन, रशिया.


▪️ बार्ली - रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.


▪️ रबर - मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.


▪️ ऊस - भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.


▪️ तबाखू - अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त


▪️ कोको - घाना, ब्राझिल, नायजेरिया.

भारतातील प्रमुख जमाती


❇️जमात                 ❇️ राज्य


अबोर                  अरुणाचल प्रदेश

आपातनी             अरुणाचल प्रदेश

आओ                  नागाल्यांड

अंगामी                 नागाल्यांड

कोल                   छत्तीसगढ

कोटा                   तामिळनाडू

मुंडा                    झारखंड 

कोलाम                आंध्र प्रदेश

छुतीया                आसाम

चेंचू                     आंध्र प्रदेश

गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड

बैगा                     छत्तीसगढ,झारखंड

भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ

बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू

भोट                    हिमाचल प्रदेश

लेपचा                  सिक्कीम

वारली                  महाराष्ट्र

चकमा                  त्रिपुरा

गड्डी                     हिमाचल प्रदेश

जयंती                  मेघालय

बोदो                    आसाम

खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड

गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ

लुशिया                 त्रिपुरा

मोपला                  केरळ

भुतिया                  उत्तरांचल

जारवा                   छोटे अंदमान

कुकी                    मणिपूर

कुरुख                  झारखंड, ओरीसा

अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश

डाफला                अरुणाचल प्रदेश

कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र

हो                       छोटा नागपूर

मुरीया                  बस्तर छोटा नागपूर

संथाल                  वीरभूम,झारखंड

गुज्जर                  हिमाचल प्रदेश

खोंड                     ओरिसा

मिकिर                  आसाम

उरली                  केरळ

मीना                    राजस्थान

ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड

तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

राज्यपाल मंत्रिपरिषदेणे शिफारस केलेली नामनिर्देशित सदस्यांची नावे फेटाळू शकतात का ?



👉घटनात्मक तरतुद :- कलम 171( 3, 5 ) कलमानुसार राज्यपालास विधान परिषदेत साहित्य, विज्ञान, कला सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेषज्ञान असलेल्या व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.

  अर्थातच या नेमणुका नेहमीच वादग्रस्त ठरतात व यातून सरकार व राज्यपाल असा नवावाद  उद्भवतो. केंद्र आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारे असतील तर हा वाद अधिक तीव्रपणे दिसून येतो.सध्या अशीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे.


 ♦️ इतर घटनात्मक मुद्दे व पेचप्रसंग.

📌कलम 167 नुसार मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या प्रशासकीय व कायदेशीर बाबी संबंधी माहिती मागविणे हा राज्यपालांचा घटनात्मक

स्वेचछाधिन अधिकार आहे. याच कलमांतर्गत नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागण्याचा अधिकार राज्यपालांना मिळतो.परंतु नामनिर्देशित सदस्यांच्या नावांना मंजुरी देणे हा राज्यपालांचा  स्वेचछाधिन अधिकार आहे का/नाही याबाबत स्पष्टपणे तरतुद आढळत नाही.

 👉 आरंभी उच्च न्यायालयांचे सुद्धा याबाबत एकमत नव्हते.


📌163(1) कलमानुसार घटनात्मक 

स्वेचछाधिन अधिकार वगळता राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्री परिषदेची तरतूद आढळते. परंतु हा सल्ला राष्ट्रपती प्रमाणे राज्यपालांवरती बंधनकारक नाही. याआधारे राज्यपाल नावांची यादी फेटाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.(रामनाईक यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकारने दिलेली यादी नामंजूर केली होती) 


 ♦️राज्यपाल काय आक्षेप घेतील ?


📌शिफारस केलेल्या यादीतील काही ठराविक नावे वगळली तर इतर नावांना राजकीय पार्श्वभूमी आहे.


📌अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय:-

 एखाद्या व्यक्तीने राजकारणात तसेच प्रशासनात दीर्घकाळ भाग घेतला असेल तर तिला समाजसेवेचा व्यावहारिक अनुभव आहे असे गृहीत धरता येईल.

(याच व इतर निर्णयांच्या आधारे राज्यपालांचा आक्षेप न्यायालयीन लढाईमध्ये खोडून काढला जाईल )


📌 1974 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्यपालाचे स्वेचछाधिन अधिकार वगळता त्याला आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल. (या आधारे राज्यपालांना शिफारस केलेल्या नामनिर्देशीत सदस्यांची यादी नामंजूर करता येणार नाही).


♦️तात्पर्य :- वरील सर्व चर्चेवरून असे दिसते की घटनात्मकदृष्ट्या सरकारने दिलेली नामनिर्देशित सदस्यांची यादी मंजूर करणे राज्यपालांवर बंधनकारक आहे की नाही हा मुद्धा विवादास्पद आहे परंतु नावांची शिफारस घटनात्मक तरतुदींना अनुसरून नसेल तर राज्यपाल अशी यादी नामंजूर करू शकतात हे मात्र फिक्स.


सीमा रेखाएं - प्रमुख अंतर्राष्ट्रीय सीमाएँ


√√ रेखा का नाम – डूरंड रेखा (Durand Line)

● किसके बीच – पाकिस्तान तथा अफगानिस्तान

● 1886 में सर मार्टिमर डूरंड द्वारा निर्धारित।

-----------------------

√√ रेखा का नाम – मैकमोहन रेखा (Macmahon Line)

● किसके बीच – भारत तथा चीन

● 1120 किमी. लंबी यह रेखा सर हेनरी मैकमोहन द्वारा निर्धारित की गई थी। लेकिन चीन इसे स्वीकार नहीं करता।

-----------------------

√√ रेखा का नाम – रेडक्लिफ रेखा (Radcliffe Line)

● किसके बीच – भारत तथा पाकिस्तान

● 1947 में भारत-पाकिस्तान सीमा आयोग के अध्यक्ष सर सायरिल रेडक्लिफ द्वारा निर्धारित।

------------------------

√√ रेखा का नाम – 17 वीं समानांतर रेखा (17th Parallel)

● किसके बीच – उत्तरी वियतनाम तथा द. वियतनाम

● वियतनाम के एकीकरण के पहले यह देश को दो भागों में बांटती थी।

-----------------------

√√ रेखा का नाम – 24 वीं समानांतर रेखा (24th Parallel)

● किसके बीच – भारत तथा पाकिस्तान

● पाकिस्तान के अनुसार कच्छ क्षेत्र का यह रेखा सही निर्धारण करती है लेकिन भारत इस रेखा को स्वीकार नहीं करता है।

-----------------------

√√ रेखा का नाम – 38 वीं समानांतर रेखा (38th Parallel)

● किसके बीच – उत्तर कोरिया तथा दक्षिण कोरिया

● कोरिया को दो भागों में बांटती है।

------------------------

√√ रेखा का नाम – 49 वीं समानांतर रेखा (49th Parallel)

● किसके बीच – अमेरिका तथा कनाडा

● अमेरिका तथा कनाडा को दो भागों में बांटती है।

-----------------------

√√ रेखा का नाम – हिंडनबर्ग रेखा (Hindenburg Line)

● किसके बीच – जर्मनी तथा पोलैंड

● प्रथम विश्व युद्ध में जर्मनी की सेना यहीं से वापस लौटी थी।

------------------------

√√ रेखा का नाम – ओडरनास रेखा (Order-Neisse Line)

● किसके बीच – जर्मनी तथा पोलैंड

● द्वितीय विश्व युद्ध के बाद निर्धारित की गई।

-----------------------

√√ रेखा का नाम – मैगिनाट रेखा (Maginot Line)

● किसके बीच – जर्मनी तथा फ्रांस

● जर्मनी के आक्रमण से बचाव के लिए फ्रांस ने यह रेखा बनाई थी।

------------------------

√√ रेखा का नाम – सीजफ्राइड रेखा (Seigfrid Line)

● किसके बीच – जर्मनी तथा फ्रांस

● जर्मनी ने यह रेखा बनाई थी।

कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर



💮तीन आठवड्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत मंजूरी मिळाल्यानंतर कर्नाटकच्या कॅबिनेटने सोमवारी ‘गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक 2020’  मंजूर केले.


💮तर आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी त्यावर मोहोर उठवल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

तसेच या नव्या विधेयकानुसार, गायींची अवैध विक्री, अवैध वाहतूक दंडनीय अपराध असणार आहे.


💮जर गायीला एखादा संसर्गजन्य आजार जडला ज्यामुळे इतर गुरांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, अशाच वेळी त्या गायीची कत्तल केली जाऊ शकते, असं कर्नाटकचे कायदा मंत्री जे. सी. मधूस्वामी  यांनी म्हटलं आहे.


💮तर या विधेयकातील सेक्शन 1 (2) नुसार, गुरं म्हणजे गाय, गायीचं वासरु आणि बैल तसेच 13 वर्षांखालील म्हैस किंवा रेडा यांचा समावेश आहे.

या विधेयकानुसार, जर गोहत्या घडून आल्यास गुन्हा दाखल होऊन तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.


💮तसेच या शिक्षेसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 50,000 ते 5 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.

भारताला सर्वात आधी मिळणार ‘कोविडशिल्ड’चे पाच कोटी डोस - अदर पुनावाला


🧨सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारी एक दिलासादायक बातमी दिली. करोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी डोस सर्वात आधी भारतात दिले जातील.


🧨पनावाला म्हणाले, “आमच्याजवळ कोविशिल्डचे चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करु.”


🧨२०२१ च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.

ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना राज्य सरकारचे अर्थसाहाय्य


⛺️टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंना सोमवारी राज्य सरकारद्वारे प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. राज्यातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.


⛺️या खेळाडूंमध्ये नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे तसेच पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. वर्षां येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘खेळाडू हे राज्याचे वैभव आहेत. टोक्यो ऑलिम्पिकसाठी राज्यातील पाच खेळाडू पात्र ठरले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवावी लागतात, त्यासाठी कठोर परिश्रमासह एकाग्रता महत्त्वाची असते. राज्यातील हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून राज्यासह देशाची मान उंचावतील, अशी आशा आहे.’’


⛺️नमबाज राही सरनोबत हिने सांगितले की, ‘‘आम्ही सर्व खेळाडू पदक जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत. सरकारच्या पाठिंब्यामुळे आम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यशस्वी होऊन राज्याचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करू.’’

करोना आर्थिक मदत योजनेवर ट्रम्प यांची स्वाक्षरी


🧩अमेरिकी लोकांना करोना काळात येत असलेल्या अनेक अडचणी पाहून ९०० अब्ज डॉलर्सच्या मदतीचा समावेश असलेले २.३ लाख कोटी डॉलर्सचे खर्च विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यावर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर स्वाक्षरी केली, अन्यथा अमेरिकेवर आर्थिक टाळेबंदीची नामुष्की येण्याचा धोका होता. कारण अनेक सेवांवरचा खर्च सरकारने मंजूर करणे गरजेचे असते अन्यथा त्या ठप्प होऊ शकतात.


🧩टरम्प यांनी सुरुवातीला या विधेयकास मंजुरी देण्यास नकार दिला होता. यातील तरतुदी अपुऱ्या असून हे विधेयक ‘अपमानास्पद’ आहे असे सांगून ते मंजूर करण्यास ट्रम्प यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली होती. ट्रम्प हे २० जानेवारीला व्हाइट हाऊस सोडणार असून त्यांनी अखेर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर हे विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव होता.


🧩टरम्प यांनी निवेदनात म्हटले आहे, की बेरोजगार लोकांना आर्थिक लाभ मिळावेत तसेच भाडय़ासाठी मदत मिळावी यासाठी आपण हे विधेयक मंजूर करीत आहोत. आमचे हवाई सेवेतील कर्मचारी परत कामावर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लस वितरणासाठी निधी लागणार आहे.

साताऱ्यातील शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार.


‼️टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील  शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


‼️जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे.


‼️बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना टाळेबंदीतही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात. आई-वडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी दूरसंवादाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला. मोठय़ा मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला.


‼️जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली. या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह अ‍ॅवॉर्डस पुरस्कारा जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा



☄️विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र



 महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.


विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना नूतन वर्ष 2021 साठी शुभेच्छा दिल्या असून पत्रात म्हटले आहे की, आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.


आपणास विदित आहेच की, महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1, वर्ग-2 आणि वर्ग-3 विभागातील सेवाभरतीच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.


कोविड-19 महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्ष 2021 पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी, त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी. अशी सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी मांडल्या आहेत

दक्षिण कोरियानं विकसित केलेल्या ‘कृत्रिम सूर्या’चा जागतिक विक्रम; जाणून घ्या याचं महत्व

✍🏻_ दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा 'कृत्रिम सूर्य' म्हणजे एक उपकरण आहे, ज्याला KSTAR (Korea Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात.


✍🏻_ सूर्य हा अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र, या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक विविध प्रयोग करत आहेत. त्यानुसार, आण्विक आणि न्यूक्लियर ऊर्जेला एक चांगला स्त्रोत मानून सूर्याप्रमाणे पृथ्वीवर न्यूक्लियर फ्युजनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरु केला आहे. या प्रयत्नातूनच दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवला असून या सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा २० सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे. कारण या कृत्रिम सूर्याचं तापमान १०० मिलियन (१० कोटी) डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. याची खऱ्या सूर्याशी तुलना केल्यास सूर्याच्या गाभ्याचे तापमान हे केवळ १५ मिलियन (१.५ कोटी) डिग्री सेल्सिअस आहे.



पहिल्यांदाच झाला असा विक्रम


दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा कृत्रिम सूर्य म्हणजे एक उपकरण आहे, ज्याला KSTAR (Korea Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात. या उपकरणाने १० कोटी डिग्री सेल्सिअस तापमान २० सेकंदांपर्यंत कायम ठेवलं. जे यापूर्वी १० सेकंदांपर्यंतही कायम ठेवलं जाऊ शकत नव्हतं.


दक्षिण कोरिया आणि अमेरिकाचा संयुक्त प्रयत्न


गेल्या महिन्यांत कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जी येथील KSTAR रिसर्च सेंटरने घोषणा केली होती की, सियॉल नॅशनल युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त संशोधनातून त्यांनी प्लाझ्माचं तापमान १० कोटी डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक राखण्यात यश मिळवले आहे.


असं वाढलं वेळेतील अंतर


यापूर्वी सन २०१९ मध्ये KSTAR प्लाझ्मा मोहिमेत प्लाझ्माच्या तापमान वाढीचा वेळ केवळ ८ सेकंद होता. जो त्यावेळचा नवा जागतिक विक्रम होता. तर सन २०१८ मध्ये झालेल्या प्रयोगात पहिल्यांदा प्लाझ्मा आयनचं तापमान १० कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. मात्र, ते केवळ १.५ सेंकंदांसाठीच कायम राहिलं होतं.


प्लाझ्माचं महत्व काय?


पृथ्वीवर सूर्याप्रमाणे न्यूक्लिअर फ्जुजन निर्माण करण्यासाठी प्लाझ्माची अवस्था तयार करणे अत्यंत गरजेचे असते. जे KSTAR सारख्या न्यूक्लिअर फ्युजनच्या उपकरणात हायड्रोजन आयसोटोपद्वारे निर्माण केलं जाऊ शकतं. या अवस्थेत आयन आणि इलेक्ट्रॉन विभक्त होतात आणि आयन अधिक तापमानावर गरम करुन त्याच तापमान कायम ठेवावं लागतं. आजवर दुसऱ्या प्लाझ्मा उपकरणांनी खूपच कमी कालावधीसाठी प्लाझ्माचं उच्च तापमान कायम ठेवलं होतं. पण कोणीही १० सेकंदापेक्षा जास्त वेळ गाठला नव्हता.


जगाला दिली जाणार माहिती


न्यूक्लियर फ्युजनच्या या उपकरणातून मिळवलेली ऊर्जा व्यावसायिक कारणांसाठी खूपच महत्वाची उपलब्धता आहे. KSTAR आपल्या प्रयोगातील प्रमुख निकाल हे जगभरातील संशोधकांसोबत शेअर करणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा असोसिएशनच्या फ्यूजन एनर्जी कॉन्फरन्समध्ये वैज्ञानिक आपल्या यशाची माहिती देणार आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...