२० डिसेंबर २०२०

Online Test Series

विश्व द्रव्याचे


🌷🌷वस्तुमान (m) –


प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.


एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.


वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.


🌷आकारमान (v) –🌷


भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.


🌷घनता –🌷


घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.


घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)


🌿🌿गणधर्म –🌿🌿


 द्रव्य जागा व्यापते.


द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.


 द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.


🍁🍁दरव्याच्या अवस्था –🍁🍁


🌺सथायुरूप


🌺दरवरूप


🌺वायुरूप


🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷


स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.


जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.


स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.


स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.


स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.


उदा. रबर, लाकूड, हिरा इ.


🌷🌷2. द्रव अवस्था :🌷🌷


द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.


द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.


द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.


द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.


उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.


🌷🌷3. वायु अवस्था :🌷🌷


वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.


वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.


उदा. हवा, गॅस इ.


🌷🌷अवस्थांतर :🌷🌷


स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.


द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.


वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.


मेंदू चे प्रमुख भाग



🔥अग्र मस्तिष्क:-


👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात


👉मदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे


✍️मख्य एक्षिक क्रिया करते


⏩गध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात


🔥मध्य मस्तिष्क:-


👉अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो


🔥पश्न मस्तिष्क:-


✍️अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग


✍️अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते


👉लबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो


👉तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो


राष्ट्रपती महाभियोग


🔘कलम:-61


🔘कारण:-घटनाभंग


🔘आरोप स्थान:-संसद सभागृहात


⏩अट:-1/4 सदस्यची लेखी नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते


✍️एकूण सदस्य च्या 2/3 बहुमताने ठराव पास होणे आवश्यक


🔘दसरे सभागृहात अन्वेषण नंतर 2/3 बहुमताने ठराव पास मग पदावरून दूर केले जाते


✍️परक्रिया:-समन्यायिक


👉महाभियोगमध्ये भाग घेणारे सदस्य


1)संसदचे निर्वाचित सदस्य


2)संसदचे सर्व नामनिर्देशीत सदस्य


🎯आज पर्यंत एकदाही महाभियोग राष्ट्रपती वर लावण्यात आला नाही

महत्वाचे खटले


🌻कशवानंद भारती खटला 1973:-


👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे


👉परास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले


👉मलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


🌻मिनर्व्हा मिल खटला 1980:-


👉भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे


👉घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही


👉राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


🌻बरुबारी युनियन खटला 1960:-


👉परास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


🌻ए के गोपालन खटला 1950:-


👉कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


🌻मनका गांधी खटला1978:-


👉कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


🌻आय आर कोहेल्लो खटला 2007:-


👉नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


🌻एस आर बोंमई खटला 1994:-


👉घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.


लोकसभेच्या सभापतींचा इतिहास


१) सभापती आणि उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आली.


 २) त्या वेळी सभापती व उपसभापती यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटले जात होते आणि हीच नामाभिधान 1947 पर्यंत होती.


३) सन 1921 पूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल केंद्रीय विधीमंडळ परिषदांच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी असे. 


४) सन 1921 मध्ये गव्हर्नर जनरलने फेडरिक व्हाईट आणि सच्छितानंद सिन्हा यांची केंद्रीय विधीमंडळाचे अनुक्रमे पहिले सभापती आणि उपसभापती या पदांवर नियुक्ती केली.


 ५) सन 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय विधिमंडळ परिषदेचे पहिले भारतीय व पहिले निर्वाचित सभापती बनले.


६) मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याचा मान जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार यांना मिळाला.


 ७) जी व्ही मावळणकर हे संविधान सभेचे तसेच हंगामी संसदेचे सभापती होते.


 ८) ते 1946 ते 1956 असे सलग दशकभर लोकसभेचे सभापती होते.


गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)

- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात

- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 


2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)

- कमी गुणसूत्रामुळे

- स्त्रीयांमध्ये आढळतो


3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)

- जास्त गुणसूत्रामुळे 

- पुरूषांमध्ये आढळतो 


● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती


1. वर्णकहीनता (Albinism)

- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे


2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)

- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.

- आनुवांशिक आजार

भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती



🔶भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


🔶मळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


🔶आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.

वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.


🔶२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.

ज्ञानातील महत्वाचे

कर्बोदके व मेद ह्यांना ऊर्जा देणारे पोषणतत्वे म्हणून ओळखले जातात


🔶कर्बोदके 2 प्रकारात विभागली जातात

1. शर्करा - सामान्य कर्बोदके

2. स्टार्च - जटील कर्बोदके



🔶 प्रथिने - शरीरबांधणी करणारे अन्न म्हणून ओळखले जातात.


प्राणिज आणि वनस्पती अश्या दोन्ही स्रोतांपासून प्रथिने मिळतात.



🔶 जीवनसत्वे - संरक्षक अन्न म्हणून ओळखले जातात.

शरीराचे रोगांपासून बचावाचे कार्य करतात.


♦️जीवनसत्वांचे कार्य♦️


जीवनसत्व अ - डोळे व त्वचा आरोग्य


जीवनसत्व ब - ऊर्जा उत्सर्जन व लाल रक्तपेशींची निर्मिती


जीवनसत्व क - दात , त्वचा आरोग्य


जीवनसत्व ड - अस्थीचे आरोग्य


जीवनसत्व इ - त्वचा , केस ह्यांची वाढ


जीवनसत्व के - रक्त गोठवणे


जीवनसत्त्व क


» याचे रासायनिक नाव अॅस्कॉर्बिक आम्ल आहे. 

» लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, कोबी, बीट व गाजर यांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. 

» रोजची गरज ९० मिग्रॅ. असते. संयोजी ऊतीमधील कोलॅजेन तंतूंच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. 

» ते प्रतिऑक्सिडीकारक म्हणून कार्य करते. क जीवनसत्त्व त्रुटीमुळे होणाऱ्या विकारास स्कव्र्ही म्हणतात. 

» या विकारात मनुष्याचे वजन घटते, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो आणि सौम्य स्पर्शानेही हिरड्यांमधून रक्त येते. परिणामी दात सैल होतात. 

» या जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

जीवनसत्त्व के

 

» या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव मिथिल नॅप्थोक्विनोन आहे. 

» एच्. डाम आणि ई. ए. डॉइझी या वैज्ञानिकांना के जीवनसत्त्वावर केलेल्या संशोधनासाठी १९४३ सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

» के जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांत, विशेषत: पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. 

» कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते. 

» लहान आतड्यातील जीवाणू अन्नपदार्थातील पूर्वगामी घटकांपासून हे जीवनसत्त्व तयार करतात. 

» प्रौढ व्यक्तीला दररोज सु. १२० मायक्रोग्रॅम के जीवनसत्त्व आवश्यक असते. 

» रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी प्रोथ्राँबिन या प्रथिनाची गरज असून ते यकृतात तयार होते. यकृतात प्रोथ्राँबिन तयार होत असताना के जीवनसत्त्व विकराचे काम करते. प्रोथ्राँबिन हा थ्राँबिन या प्रथिनाचा पूर्वगामी आहे. 

» या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. 

» अतिरक्तस्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूती आधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.

» जलविद्राव्य जीवनसत्त्वाच्या  गटात ब समूह जीवनसत्त्वे आणि क जीवनसत्त्वाचा समावेश होतो.


जीवनसत्त्व अ


» याचे रासायनिक नाव रेटिनॉल आहे. 

» ते घन स्वरूपातील अल्कोहॉल असून पिवळे असते. 

» लालसर व पिवळ्या फळांत अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. 

» शार्क, हॅलिबट, ट्यूना, सील, व्हेल, ध्रुवीय अस्वले यांच्या यकृतात विपुल असते. 

» माशांच्या यकृतापासून काढलेल्या तेलातून ते मिळविता येते. 

» दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते. 

» प्राणिज तेलात अ जीवनसत्त्व रेटिनॉल व डीहायड्रोरेटिनॉल या स्वरूपात आढळते. 

» वनस्पतिज पदार्थात ते कॅरोटीन या रंजकद्रव्य स्वरूपात असते. 

» कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी आहे. शरीरात त्याचे रूपांतर रेटिनॉलमध्ये होते. 

» प्रौढ व्यक्तीला रोज ९०० मायक्रोग्रॅम अ जीवनसत्त्व लागते.

» अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो. 

» या जीवनसत्त्वाचे अतिसेवन विषाक्त होते. त्यामुळे यकृत आणि प्लीहेची अतिरिक्त वाढ होते तसेच त्वचा कोरडी होऊन डोके, भुवया व पापण्यांचे केस गळून पडतात.

यशाचा राजमार्ग Tricks

 महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?



Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा

सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

जा- जालना (१मे१९८१)

ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

मुबा- मुंबई  (१९९०)

वा- वाशिम (१जुलै१९९८)

न- नंदूरबार (१जुलै१९९८)

हि- हिंगोली (१मे१९९९)

गो- गोंदिया (१मे१९९९)

पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)



भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही

अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

माझी- मिझोराम(५२)

सक्की- सिक्किम(८६)

मा- मणिपुर(११५)

ना- नागालँड(११९)

ही- हिमाचल प्रदेश(१२३)




जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेली देश/100% शहरीकरण झालेली शहरे


Tricks:- मसिहा

म- मकाऊ(२२१३४)

सि- सिंगापूर(८०७८)

हा- हाँगकाँग(६६०६)


 

मृदेची धूप रोखणारी पिके : 


Tricks:- वाट जा बर हरीच्या.

वाट- वाटाणा 

जा- ज्वारी 

बर- बाजरी

हरी- हरभरा 



मृदेची धूप वाढविणारे पीक :


Tricks:- तबक मका

त- तंबाखू 

ब- बटाटा

क- कापूस 

मका- मका

महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकीय पक्ष


* इंडियन नॅशनल पक्ष - हा पक्ष १८८५ मुंबई मध्ये स्थापन झाला.


* राष्ट्रवादी काँग्रेस - मूळ इटालयीन असलेल्या सोनिया गांधी यांना शरद पवार, संगमा, अन्वर तारिक यांचा विरोध होता. तर शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.


* भारतीय कम्युनिस्ट पक्ष - या पक्षाची स्थापना १९२५ साली झाली.


* मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत फूट पडून १९६४ मध्ये या पक्षाची स्थापना केली.


* समाजवादी पक्ष - १९४८ मध्ये समाजवादी पक्ष स्थापन केला.


* भारतीय जनता पक्ष - भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळच्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली.


* शिवसेना - १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.


* भारतीय रिपब्लिकन पक्ष - १९५७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली.

३ री पंचवार्षिक योजना



◆ कालावधी: इ.स. १९६१ - १९६६


◆ प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)


◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


°°°°°°>>> प्रकल्प <<<°°°°°


◆ Intensive Agriculture Area programme-1964-65 


◆ . दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)


 ◆ .Food Corporation of India (१९६५) 


◆ १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.


◆◆◆◆महत्वपूर्ण घटना ◆◆◆◆


 १. १९६२ चे चीन युद्ध.

२. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.


   ◆◆◆◆ मूल्यमापन ◆◆◆◆


◆ तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. 


◆ अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. 


◆ भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले.


◆ १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.


पहिली पंचवार्षिक योजना


>> कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

>> अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.

>> अग्रक्रम: कृषी विकास

>> प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर


पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली


◆◆◆◆ प्रकल्प ◆◆◆◆


१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)

>>  २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)

>> ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 

>>४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)

>> ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

>> ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

>> ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

>> ८. HMT- बँगलोर 

>> ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक


◆ महत्वपूर्ण घटना : - 

१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू. 


२. community development programme 1952 


३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना. 


४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनु इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले. 


५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)


◆ मूल्यमापन : 


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली. अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले. आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. 

 पाच तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आल्या.

1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी



👉  दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 


👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 


👉  लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल


👉 झांशी - सर ह्यु रोज 


👉 बनारस- कर्नल जेम्स नील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🎯सवदेशी चळवळीचे नेतृत्व


👉पणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक


👉 पजाब - लाला लजपतराय , अजित शिंह


👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा 


👉मद्रास - चिदम्बरम पिलई


भारतीय रेल्वे-महत्वपुर्ण माहिती-

1)  16 एप्रिल 1853 ला  बोरीबंदर ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. भारतभर रेल्वेची 7,500 स्थानके आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील सर्वात व्यस्त स्थानक दिल्ली किंवा मुंबई नसून ते लखनऊ आहे. 



2) दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेला 1999 मध्ये  युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. रेल्वेचे सर्वात जुने इंजिन फेअरी क्वीन आहे. ते 1855 मध्ये वापरात आले आहे.



3) नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे एक्सप्रेस असून सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे गाडी मेतूपालायम-उटी निलगिरी ही आहे. 



4) देशात सर्वाधिक लांबीचा रूट विवेक एक्स्प्रेस ही गाडी पार करते. ती आसाममधील दिब्रुगड पासून कन्याकुमारी पर्यंत 4273 कि.मी.चे अंतर पार करून येते. तर सर्वात छोटा रूट नागपूर-अजनी आहे. हा मार्ग केवळ 3 कि.मी.चा आहे.



5) रेल्वे स्टेशनमधील सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन चेन्नईतील वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे आहे तर सर्वात लहान नावाचे स्टेशन आहे ओरिसातील आयबी व गुजराथेतील ओडी. 



6) तिरूअनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला फक्त दोन थांबे आहेत व हे अंतर आहे 528 कि.मी. तर अमृतसर हावडा एक्स्प्रेसला तब्बल 115 थांबे आहेत.



7) गुवाहाटी तिरूअनंतपुरम ही दीर्घ अंतर तोडणारी रेल्वे नेहमीच 10 ते 12 तास लेट असते. तिच्या नियमित प्रवासाची वेळ 65 तास 5 मिनिटे आहे. 



8) रेल्वेमार्गावरील सर्वात मोठा बोगदा पीर पंजाल हा असून तो 11.215 कि.मी. लांबीचा आहे. 2012 मध्ये तो जम्मू काश्मीर मार्गावर बांधला गेला आहे. 



9) रेल्वेचा सर्वाधिक उंचीवरचा पूल चिनाब नदीवर 1180 फुटांवर बांधला गेला असून ही उंची कुतुबमिनारच्या पाचपट आहे. 



10) सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर येथे असून तो 1.35 कि.मी. लांबीचा आहे.                      



11)भारतातील पहिली मोनोरेल चेंबूर ते वडाळा(मुंबई )दरम्यान धावली ती 2014 मध्ये अंतर 8.8 km.                                        


12)भारतात सध्या रेल्वे विभाग एकुण 17 आहेत त्यापैकी महाराष्ट्रात दोन रेल्वे विभाग आहेत.1.मध्य रेल्वे विभाग-मुंबई सी.एस.एम.टी. 2.पश्चिम रेल्वे विभाग -मुंबई चर्चगेट.                                               


13)भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण 1951 यावर्षी करण्यात आले.     

इस्रोची यशोगाथा


★भारताच्या अनुविज्ञान कार्यक्रमाचे जनक:- डॉ. होमी भाभा

★1965 :-अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी साराभाईंनी थुंम्बा येथे अंतराळ व तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले.

★1963 :- या केंद्रातून पहिला अग्निबाण🗼 परक्षेपित केला.

🍁15 ऑगस्ट 1969 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना(ISRO : Indian Space Research Organization)

⛪️मुख्यालय :- अंतरिक्ष भवन ,नवीन बेल मार्ग,बंगुळूर भारत

🎯ब्रीदवाक्य :- मानवी सेवेसाठी अंतराळ विज्ञान.

♦️अध्यक्ष :

1)विक्रम साराभाई :- 1963-1972

2)एम जी के मेनन  :-Jan1972-Sept 1972

3)सतीश धवन :- 1972-1984

4)यु आर राव :- 1984-1994

5)के कस्तुरीरंगन:-1994 ते 27 ऑगस्ट2003

6)जी माधवन नायर :- 

Sept 2003 ते 29 Oct 2009

7)के राधाकृष्णन :- 30 Oct 2009 ते 31 Dec 2014

8)शैलेश नायक :- 1 Jan 2015 ते 12 Jan 2015

9)ए एस किरणकुमार :- 14 Jan 2015 ते आतापर्यंत


■19 एप्रिल 1975 :- आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावला.

■1979 :- भास्कर 1

■1981 :-भास्कर  2


🗼ASLV-3 प्रक्षेपक 


-- 10 Aug 1979 रोजी अयशस्वी उड्डाण

-- 18 July  1980 रोजी यशस्वी उड्डाण

 --त्याद्वारे 'रोहिणी' उपग्रह अवकाशात प्रक्षेपित


🗼ASLV D-3


 --24 मार्च 1987 -अपयशी प्रक्षेपण

 --जुलै 1918 -अपयशी प्रक्षेपण

 --यु आर राव यांनी एस सी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

 --20 मे 1992 - यशस्वी प्रक्षेपण


🗼 GSLV प्रक्षेपक 

 --28 मार्च 2001 - उड्डाण(अपयशी) श्रीहरिकोटा येथून

 --18 एप्रिल 2001 - यशस्वी उड्डाण

 (जी सॅट 1 उपग्रह प्रक्षेपित झाला.)


प्रथिनांचे स्रोत


 *प्राणीज साधने* 

- दूध, अंडी, मांस, मासे.


 *वनस्पतीज साधने* 

- डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन 

- धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

- तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.


- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 20-25% असते.

- सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 43.2% (सर्वाधिक)

- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

- अंडी प्रथिनांचे प्रमाण - 13%

- मासे प्रथिनांचे प्रमाण - 15-23%

- मांस प्रथिनांचे प्रमाण - 18-26%


- प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा 'उच्च दर्जाचे'असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.


महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते


1. देवेंद्र फडणवीस (भाजप)  

4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019 


2. पी के सावंत (काँग्रेस) - 

10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963

 

3. नारायण राणे (शिवसेना) - 

259 दिवस, 1 फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999

 

4. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) - 

277 दिवस, 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

 

5. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 370 दिवस, 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर1963

 

6. बाबासाहेब भोसले (काँग्रेस) - 377 दिवस, 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

संस्थानांचे विलिनीकरण


फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती


फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली


उरली ५५२ संस्थाने


५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली.


उरली ३ संस्थाने (ज.काश्मीर ,जुनागड,हैदराबाद)


ज.काश्मीर :- करारान्वये सामील

जुनागड     :- सार्वमताने सामील

हैदराबाद    :- पोलीस कारवाईने सामील

महत्त्वाच्या संस्था



📌G7 (Group of 7)

☄️सथापना 1975

☄️अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

☄️सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


📌BRICS

☄️सथापना: 2006

☄️ मख्यालय :~ शांघाई (चीन)

☄️सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


📌Asian Development Bank (ADB)

☄️सथापना: 19 डिसेंबर 1966

☄️मख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स


📌SAARC

☄️SAARC : South Asian Association for Regional Cooperation

☄️ सथापना: 16 जानेवारी 1987

☄️मख्यालय: काठमांडू, नेपाळ 

☄️सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


📌ASEAN

☄️ASEAN : Association of South East Asian Nation

☄️सथापना: 8 ऑगस्ट 1967

☄️मख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

☄️सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


📌BIMSTEC


☄️BIMSTEC : Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation

☄️सथापना: 6 जून 1997

☄️मख्यालय: ढाका, बांगलादेश

☄️सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


📌OPEC 

☄️OPEC : Organization of Petroleum Exporting Countries

☄️सथापना: 1960

☄️मख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

☄️सदस्य संख्या: 13


 📌IBSA

☄️सथापना: 6 जून 2003

 ☄️मख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

☄️सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका



📌SCO

☄️SCO : Shanghai Cooperation Organisation

☄️ सथापना :~ 2001

☄️मख्यालय :~  बिजींग (चीन)

☄️ सदस्य :~ चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान

--------------------------------------------------------------

राष्ट्रीय सभा चे 2 वेळा आद्यक्ष होणारे व्यक्ती



🔘व्योमेश्चंद्र बॅनर्जी:-


1885: मुंबई

1892:अलाहाबाद


🔘विल्यम वेडर्नबर्ग:-


1889:मुंबई

1910:अलाहाबाद


🔘सुरेंद्रनाथ बॅनर्जी:-


1895:पूणे

1902:अहमदाबाद


🔘रासबिहारी बोस:-


1907:सुरत

1908:मद्रास


🔘मदन मोहन मालवीय:-


1909:लाहोर

1918:दिल्ली


🔘मोतीलाल नेहरू:-


1919:अमृतसर

1928:कलकत्ता


🔘जवाहरलाल नेहरू:-


1929:लाहोर

1936:फैजपूर


🔘सुभाषचंद्र बोस:-


1938:हरिपुरा

1939:त्रिपुरी


👉 8 व्यक्तीनि काँग्रेस चे 2 वेळा अद्यक्ष पद भूषवले


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे


▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व

त्याच्या परस्परांशी असलेला संबंध

ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.


▪️वर्ण विचार :


ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


▪️ सवर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .


ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .


दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.


▪️सवरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:


▪️सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .


▪️विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .


▪️सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .


▪️ वयंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .


▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.


▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.


▪️सपर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प


▪️अतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.


उष्ण व्यंजन :श ,ष ,स


▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .


📚 वर्णाची उच्चार स्थाने :


कंठ्य :क,अ,आ.


तालव्य :च,इ,ई,


मूर्धन्य :ट ,र,स.


दंत्य : त,ल,स


ओष्ठ्य :प,उ,ऊ .


अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,


कंठ तालव्य :ए ,ऐ.


कंठ ओष्ठ :ओ,औ.


दंन्तोष्ठ : व .

---------------------------

नेपाळमधील ओली सरकार बरखास्त; नव्या वर्षात होणार निवडणुका


नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्या शिफारसीनंतर मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता, अशी माहिती नेपाळचे ऊर्जामंत्री बर्समान पून यांनी दिली होती. यादरम्यान नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षानं यावा विरोध केला असल्याचं वृत्तही एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाचा संसद बरखास्तीचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांन स्वीकारला असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.



पुढील वर्षी ३० एप्रिल ते १० मे दरम्यान नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांनी केली असल्याचंही राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. ओली यांच्या निर्णयावर कम्युनिस्ट पक्षाकडूनच विरोध करण्यात आला आहे. नेपाळमधील सत्तारूढ पक्षे कम्य़ुनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायणजी श्रेष्ठ यांनी हा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचं म्हटलं आहे. रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री उपस्थित नव्हते. हे लोकशाहीच्या विरोधातील असून यामुळे राष्ट्राचीही पिछेहाट होणार आहे, असंही ते म्हणाले होते.



पंतप्रधान के.पी.ओल शर्मा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सर्व निर्णय हे सर्वांच्या संमतीनं आणि चर्चा करूनच घेतले जातील असं यापूर्वी ठरवण्यात आलं होतं. परंतु ओली हे निर्णय सर्वांच्या संमतीनं घेत नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळेचा या दोघांमधील तणावरही वाढत गेल्याचं सांगण्यात येत होतं. दहल यांच्या समर्थकांनी ओली हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला होता. ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या बैठकीदरम्यान दोघांमधील संबंध अधिक ताणले गेल्याचं दिसून आलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांची वेगळी बैठकही बोलावली होती.

मसुदा समिती



🔳सथापना:-29 ऑगस्ट 1947

🔳सदस्य:- सात

🔳अद्यक्ष:-डॉ बाबासाहेब आंबेडकर

❇️सदस्य:-

1)एन गोपालस्वामी अयंगर

2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

3)सईद अहमद सादुल्ला

4)के एम मुन्शी

5)एन माधव राव (बी एल मित्तर अनारोग्य मुळे त्यांच्या जागी)

6)टी टी कृष्णमाचारी (डी पी खेतन यांच्या मृत्यू मुळे)

Online Test Series

चालू घडामोडी प्रश्नसंच

 बिनविरोध निवडणूक येणा·या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण. 

A. विजयालक्ष्मी पंडित 

B. इंदिरा गांधी 

C. शीला दिक्षित 

D. मीरा कुमार

Answer: मीरा कुमार


भारतातील पहिली महानगरपाहिका कोणती. 

A. मुंबई 

B. कलकत्ता 

C. मद्रास 

D. दिल्ली

Answer: मद्रास


लोकप्रतिनिधित्व ( संशोधित ) अधिनियम 2010 चा कायदा 10 फेब्रुवारी 2011 पासून लागू करण्यात आला तो खालीलपौकी कशाशी संबंधित आहे 

A. स्त्रियांना विधानमंडळामध्ये आरक्षण 

B. अनूसुचित जाती जमातीकरीता विधानमंडळामध्ये आरक्षण 

C. अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार 

D. मतदान कराताना फोटो ओळखपत्र अनिवार्य

Answer: अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार


जानेवारी 2012 पासून सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात किती परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाली 

A. 0.75 

B. 0.5 

C. 1 

D. 0.3

Answer: 1


जून 2012 मधील युरो चषक फुटर्बाल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले 

A. स्पेन 

B. इटली 

C. ब्राझील 

D. अर्जेटिना

Answer: स्पेन


यशवंत पंचायत राज अभियान' पुरस्काराअंतर्गत, तृतीय क्रमांकाचे रु. 10 लाखाचे पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्र्टातील जिल्हा कोणता 

A. अमरावती 

B. गडचिरोली 

C. चंद्रपूर 

D. गोंदिया

Answer: चंद्रपूर


खालीलपौकी कोणती जोडी जूळत नाही. 

A. पंडित नेहरु - अलिप्तवादी धोरण 

B. लाल बहादूर शास्त्री - ताश्कंद करार 

C. इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना 

D. वल्लभभाई पटेल - संस्थानांचे विलीनीकरण

Answer: इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना


खालीलपौकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही. 

A. दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे 

B. प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे 

C. दक्षिण आशियातील देशाच्या एकत्रित स्वालंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे 

D. एकमेंकाचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे


Answer: दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे


कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला. 

A. मनोहर सिंग गील 

B. टी. एन. शेषन 

C. जे. एम. लिंगडोह 

D. जी. व्ही. कृष्णमूर्ती

Answer: टी. एन. शेषन


महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ.स 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे. 

A. श्री. ग. मावळणकर 

B. श्री. त्र्यं. शि. भारदे 

C. श्री. स. ल. सिलम 

D. श्री. शे. कृ. वानखेडे

Answer: श्री. स. ल. सिलम


17 वी सार्क शिखर परिषद कोठे भरली होती. 

A. अडडू शहर, मालदीव 

B. काठमांडू, नेपाळ 

C. ढाका, बांगलादेश 

D. कोलंबो, श्रीलंका

Answer: अडडू शहर, मालदीव


49 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला 

A. देऊळ 

B. बालगंधर्व 

C. शाळा 

D. जन गण मन

Answer: शाळा


जगात लोकपाल सारखी संस्था स्थापन करणा·या पहिल्या देशाचे नाव सांगा 

A. ब्रिटन 

B. स्वीडन 

C. रशिया 

D. अमेरिका

Answer: स्वीडन


. . . . . . ही भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी दूरसंचार कंपनी बनली आहे 

A. आयडिया 

B. बी. एस. एन. एल 

C. व्होडाफोन 

D. एअरटेल

Answer: एअरटेल


प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणा·या राजीव गांधी ्प्रशासकीय गतिमानता ( प्रगती ) अभीयानाचा कालावाधी कोणता आहे 

A. 1 मार्च ते 31 मार्च 

B. 1 एप्रिल ते 31 मे 

C. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 

D. 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर

Answer: 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर


आई. पी. एल. 2012 मध्ये " प्ले ऑफ " चा अर्थ काय होता 

A. ज्या टीम खेळल्या नाहीत त्या 

B. ज्या टीम मौदानाबाहेर खेळल्या त्या 

C. ज्या टीम हारल्या त्या 

D. ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या

Answer: ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या


कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला. 

A. संध्याकाळच्या कविता 

B. कावळे उडाले स्वामी 

C. वा·याने हालते रान 

D. चर्चेबेल

Answer: वा·याने हालते रान


ओडिशा येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले ब्राह्योस क्षेपणास्त्र कशा पध्दतीचे आहे 

A. जमिनीवरुन हवेत 

B. हवेतून हवेत 

C. जमिनीवरुन जमिनीवर 

D. जमिनीवरुन पाण्यात

Answer: जमिनीवरुन जमिनीवर


युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात माठ¶ा विद्यापीठाचा दर्जा दिला 

A. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 

B. राहूरी विद्यापीठ 

C. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 

D. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ

Answer: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ


2012 चा फेमिना मिस इंडिया अर्थ हा किताब खालीलपौकी कोणाला मिळाला आहे. 

A. वान्या मिश्रा 

B. रोशेल मारिया राव 

C. प्राची मिश्रा 

D. इवियन सारकोस

Answer: प्राची मिश्रा


‘मिस इंडिया 2019’ या स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?

(A) शिवानी जाधव

(B) श्रेया शंकर

(C) सुमन राव

(D) अनामिका कश्यप

Ans:-C


ईशान्येकडील कोणत्या राज्याने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला?

(A) मेघालय

(B) आसाम

(C) मणीपूर

(D) सिक्किम

Ans:-B



वित्तीय कृती कार्यदल (FATF) हे ...... आहे.

(A) आंतरराष्ट्रीय दहशतवादाला होणार्‍या वित्तपुरवठ्याचा तपास करणारी संस्था

(B) आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार संस्था

(C) विकास बँक

(D) यापैकी काहीच नाही

Ans:-A



कोणता दक्षिण आशियाई देश वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये अपयशी ठरला आहे?

(A) बांग्लादेश

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans:-B



नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे ........ येथे सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.

(A) मेक्सिकोची खाडी

(B) ओमानची खाडी

(C) लाल समुद्र

(D) आर्कटिक समुद्र

Ans:-A


कोणत्या उद्देशाने भारतीय पंतप्रधानांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली?

(A) दर पाच वर्षांनंतर लोकसभा, राज्य विधानसभा, पंचायती आणि नागरी स्थानिक संस्था यांच्या एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(B) लोकसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(C) लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(D) यापैकी कोणतेही नाही

Ans:-A



अलीकडेच, जगभरात ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) याबाबत चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 

I. मानवी आरोग्य आणि पशू-आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत.

II. ‘वन हेल्थ कंसेप्ट’ म्हणजे मानवी-आरोग्य, पशू-आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातला परस्पर संबंध असा होतो.

III. अमेरिकेचे सायमन वुड्स यांनी ‘वन हेल्थ’ ही एक नवीन संकल्पना सादर केली.


(A) केवळ I

(B) केवळ I आणि II

(C) केवळ II आणि III

(D) केवळ III

Ans:-B



कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय केळी महोत्सव 2018’ आयोजित करण्यात आले?

(A) थिरुवनंतपुरम

(B) मुंबई

(C) भुवनेश्वर

(D) लखनऊ



Ans:-A


कोणत्या साली पाकिस्तानी अतिरंक्यांनी 30 डिसेंबर 2011 रोजी थडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते. 


A. 2003 

B. 2005 

C. 2008 

D. 2010

Answer: 2008


गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली. 

A. नरेंद्र मोदी 

B. लाल कृष्ण आडवाणी 

C. केशुभाई पटेल 

D. शंकरसिंह वाघेला

Answer: केशुभाई पटेल


शाश्वत पाणी पुरवठा पाणलोट क्षेत्र भूजल व्यवस्थापन इत्यादी वौशिष्टयोनी परिपूर्ण असलेली आपलं पाणी प्रकल्प खलीलपौकी कोणत्या जिल्ळयात कार्यरत नाही 


A. नाशिक 

B. पुणे 

C. अहमदनगर 

D. औरंगाबाद

Answer: नाशिक


गरिबानी, गरिबाची, गरिबासाठी चालवलेली योजना असे कोणत्या योजनेचे वर्णन करता येईल 

A. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 

B. राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन 

C. संचार शक्ती योजना 

D. राजीव आवास योेजना

Answer: राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन


तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्य रेषेखालील जीवन जगतात 

A. 37 

B. 27 

C. 17 

D. 47

Answer: 37


2012 मध्ये आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या बहूमोल कामगिरीबद्दल जॉन टेम्पल्टन फाउंडेशनकडून . . . . .यांचा टेम्पल्टन पुरस्काराने गौरव करण्यात आला 

A. बाबा आमटे 

B. दलाई लामा 

C. नाना धर्माधिकारी 

D. रामदेव बाबा

Answer: दलाई लामा


कमांडर ऑफ द ऑर्डर अॅकॅडमिक फ्रान्स हा फ्रन्सचा पुरस्कार कोणत्या भारतीय नागरिकास मिळाला 

A. डॉ. मनमोहन सिंग 

B. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया 

C. डॉ. नरेंद्र जाधव 

D. डॉ. भालचंद्र मुणगेकर

Answer: डॉ. नरेंद्र जाधव


आग्रा शिखर परिषदेत सहभागी झालेले नेते कोण 

A. अटलबिहारी वाजपेयी-नवाझ शरीफ 

B. नवाझ शरीफ-नटवर सिंग 

C. अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ 

D. परवेझ मुशर्रफ-डॉ. मनमोहन सिंग

Answer: अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ


नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत. 

A. कवी ग्रेस 

B. बाल गंधर्व 

C. कुमार गंधर्व 

D. छोटा गंधर्व

Answer: बाल गंधर्व


चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2011 च्या . . . . . . ने सन्मानीत करण्यात आले. 

A. पद्मभूषण 

B. पद्मविभूषण 

C. पद्मश्री 

D. भारतरत्न

Answer: पद्मभूषण


कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

(A) नेपाळ

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) इराक

Ans:-B


ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

(A) भारत आणि म्यानमार

(B) भारत आणि नेपाळ

(C) भारत आणि बांग्लादेश

(D) भारत आणि थायलँड

Ans:-A


लोकसभेचे नवे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) गिरीराज सिंग

(B) ओम बिर्ला

(C) स्मृती ईरानी

(D) यापैकी कोणीच नाही

Ans:-B


कोणते राज्य सरकार सहज प्रवासासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करण्याची योजना तयार केली?

(A) बिहार

(B) उत्तरप्रदेश

(C) तेलंगणा

(D) राजस्थान

Ans:-C


भारत सरकारने पुढच्या 42 महिन्यांमध्ये पाच राज्यांमधले नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. कोणते राज्य या प्रायोगिक प्रकल्पाचा भाग नाही?

(A) मध्यप्रदेश

(B) हरियाणा

(C) नागालँड

(D) आसाम

Ans:-D


कोणत्या डिजिटल सामाजिक माध्यमाने ‘लिब्रा’ ही क्रिप्टोकरन्सी चलनात आणणार आहे?

(A) ट्विटर

(B) लिंक्डइन

(C) फेसबुक

(D) गूगल+

Ans:-C


कोणत्या आर्थिक क्षेत्राला भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या ‘डेटा लोकलायझेशन नियम-2018’ अन्वये भारतात स्थानिक पातळीवर माहिती साठविण्यास निर्देश दिले आहेत?

(A) परदेशी बँका

(B) देयके विषयक कंपन्या

(C) ई-वाणिज्य विषयक कंपन्या

(D) प्रवास विषयक संस्था



Ans:-B

कषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत, तर…: पंतप्रधान मोदी.



💠नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात या महासंमेलनाला जमलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले. तसंच यावेळी पंतप्रधानांनी एमसपी, बाजार बंद होणार नाही.


🌐असा जो प्रचार केला जात आहे तो खोटा असल्याचं सांगत नव्या कृषी कायद्यांविरोधातील भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. कृषी कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. यावर गेल्या २०-३० वर्षांपासून राज्यांशी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.


🌐“तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हतं. परंतु आम्ही आता देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, आता शेतकऱ्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचं आव्हान केलं आहे,” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2020.


🔰यंदाचा 6 वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF-2020) CSIR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज (NISTADS) या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित केला जाणार आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰महोत्सव 22 डिसेंबर 2020 रोजी सुरू होणार आणि 25 डिसेंबर 2020 रोजी जगातले प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी महोत्सवाची सांगता होणार.


🔰IISF 2020 ची संकल्पना: “आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान" (सायन्स फॉर सेल्फ रिलायंट इंडिया अँड ग्लोबल वेलफेअर).


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, चर्चा आणि वादविवादाचे अनोखे मिश्रण असून विविध प्रात्यक्षिकांसह तज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक नाट्य, संगीत आणि कविता वाचन अश्या विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. IISF-2020 यात 41 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) देशातली सगळ्यात मोठी तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रदर्शनी आहे. हा कार्यक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो. महोत्सव जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करण्यासाठी तसेच युवा वैज्ञानिकांना आपले अनुभव आणि ज्ञान वाटण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते.

E20 इंधन.


🔰भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘E-20 इंधन’ स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आणि त्याबाबत नागरिकांकडून मते आमंत्रित केली आहेत.


🔰‘E-20 इंधन’ म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय.‘E-20 इंधन’मुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार.


🔰‘E-20 इंधन’च्या वापरामुळे तेलाची आयात कमी केली जाऊ शकते. त्यामधून विदेशी चलन वाचणार आणि ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार.


🔰इथॅनॉल (आण्विक सूत्र: ‘C2H5OH’) हा एक अल्कोहोल प्रकार आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण गंधसह एक स्पष्ट, रंगहीन द्रव आहे. शिवाय, इथॅनॉल एक ज्वलनशील द्रव आहे. त्याचे वितळण बिंदू ‘-114.1’ अंश सेल्सियस   आहे, आणि उकळण बिंदू ‘78.5’ अंश सेल्सियस आहे.


🔰 इथॅनॉल एक ध्रुवीय कंपाऊंड आहे. झिमेझ एंजाइमचा वापर करून साखर किण्वन प्रक्रियेद्वारे इथॅनॉल सहज मिळवता येते.


🔰पय म्हणून इथॅनॉल उपयुक्त आहे. इथॅनॉलच्या टक्केवारीनुसार, वाइन, बिअर, व्हिस्की, ब्रॅन्डी, अरॅक इत्यादींसारखे विविध प्रकारचे पेये आहेत.ते पेय म्हणून वापरण्याशिवाय आपण सूक्ष्मजीवांपासून पृष्ठभाग साफ करण्यासाठी एंटीसेप्टिक म्हणून इथॅनॉल देखील वापरू शकता येते. तसेच, वाहनांमध्ये इंधन आणि इंधन जोड म्हणून उपयुक्त आहे.

Railway Ntpc Special Question Bank


Que : Railway को कितने जोन में बांटा गया है

Ans : 17 जोन


Que : रेल व्हील फैक्टरी कहां पर स्थित है

Ans : यालाहकां (बैंगलुरू)


Que : पी. आर. एस. की फुल फार्म क्या है

Ans : पैसेजंर रिजर्वेशन सिस्टम


Que : भारत में सबसे लम्बा रेलमार्ग कौनसा हैं?

Ans : डिब्रूगढ़ से कन्याकुमारी


Que : भारतीय रेलवे बोर्ड की स्थापना कब की गई थी?

Ans : मार्च 1905 में


Que : भारत के किन राज्यों में railway सुविधा नही है

Ans : मेघालय और सिक्किम


Que : भारतीय रेलवे का सबसे ऊँचा रेलवे स्टेशन कौनसा हैं?

Ans : सिमिलीगुड़ा


Que : इंटिगर्ल कोच फैक्टरीआई. सी. एफ. कहां पर स्थित है

Ans : चेन्नई


Que : स्टेशन टिकट का वर्तमान मूल्य क्या है?

Ans : 5 रुपया


Que : आई. आर. एस. की फुल फार्म क्या है

Ans : इंडियन रेलवे स्टैंडर्ड


Que : भारत की पहली मैट्रो ट्रेन कहाँ चली

Ans : कोलकाता


Que : देश की सबसे लम्बी दूरी तय करने वाली रेलगाड़ी हैं

Ans : विवेक एक्सप्रेस


Que : भारत का सबसे बडा railway यार्ड कहां पर स्थित है

Ans : मुगल सराय


Que : रेलवे बोर्ड कब स्थापित किया गया था

Ans : 1905 मे


Que : Railway staff collage कहाँ पर स्थित है

Ans : वडौदरा में


Que : भारतीय Railway पर किसका एकाधिकार है

Ans : भारत सरकार का


Que : भारतीय रेलवे में सबसे बड़ी आमदनी का जरिया क्या हैं?

Ans : माल भाड़ा


Que : पी. एन. आर. की फुल फार्म क्या है

Ans : पैसेजंर नेम रिकार्ड


Que : भारत में सबसे छोटी रेलवे दूरी है-

Ans : नागपुर से अजनी ( 3 किमी. )


Que : किस रेल का रूट सबसे लम्बा है

Ans : विवेक एक्सप्रेस


ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान


⚜️ पतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील.


⚜️ असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती. या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत. ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

१९ डिसेंबर २०२०

Online Test Series

आचारसंहिता म्हणजे काय ?



महाराष्ट्रासह हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महासंग्रामाची घोषणा केली. २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. पण, आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितामध्ये काय करू नये? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देणार आहोत.


निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो, तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या तत्त्वांना आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जाऊ लागलं आणि निवडणुकांच्या काळात त्यांचा वापर होऊ लागला.


🔷 कोणत्या गोष्टींचं पालन होणं आवश्यक आहे?


शेवटच्या ४८ तासांदरम्यान प्रचारावर प्रतिबंध- निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.


मतदारांना आमिष देणं किंवा धमकावणं, हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरू शकतं.


राजकीय धोरणावर टीका करण्याची मुभा असते. पण मतं मिळवण्यासाठी ते एकमेकांची जात किंवा धर्म काढू शकत नाहीत.


बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं.


एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं, हेही नियमात बसत नाही.


आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत. त्यासाठी निधी जाहीर करता येत नाहीत.


मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची परवानगी नसते.


मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.


जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते.


पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग ठरतं. सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षाची जाहिरात करता येत नाही.

जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०



जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन केल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचं कारण दिलं असलं तरी केंद्र सरकारच्या या कृतीमुळे काश्मीरमधील राजकारण ढवळून निघालं आहे.


लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तेत आल्यास ३७० कलम रद्द करण्यात येईल असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं होतं. आता शहाच केंद्रीय गृहमंत्री झाले असून त्यातच काश्मीरमध्येही ३८ हजार अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आल्याने जम्मू- काश्मीरमधील ३५ अ आणि ३७० ही दोन्ही कलमे हटविण्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहेत ही कलमं त्याविषयीची ही माहिती... 


▪️कलम ३५ अ 


तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये महाराजा हरिसिंग यांच्या काळातील; कायमस्वरूपी नागरिकांची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे. 


▪️कलम ३७० 


शेख अब्दुल्ला यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे तसेच पंतप्रधान नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलेल असल्यामुळे या कलमाची आणि काश्मीर भारतात यावे यासाठी काय पावले उचलावीत असा पेच निर्माण झाला होता. अशावेळी सरदार पटेल यांनी ‘इन्स्ट्रमेंट ऑफ अ‍ॅक्सेशन’ अर्थात ‘सामीलनामा’ ही संकल्पना मांडली. (अन्य संस्थानांबाबत ‘विलीननामा’ ही संकल्पना आहे.) आणि या पेचातून यशस्वी तोडगा काढला. काश्मीरी जनतेचे काही अधिकार अबाधित ठेवत तसेच त्यांच्या सार्वमताची हमी देत काश्मीर भारतात सामील झाले. सदर कलमाच्या ‘अधिकारक्षेत्रात’ वेळोवेळी बदल झाले. मात्र भारतीय संविधानातील नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्यातील उच्च न्यायालयाची कार्यकक्षा, निवडणूक प्रक्रिया आदी बाबी काही अपवादात्मक तरतुदींद्वारे या राज्यास लागू होतात. राष्ट्रपती- संसद यांचे अधिकार, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, महालेखापालांचे कार्यक्षेत्र (कॅग), सर्वोच्च न्यायालयाची अधिकार व्याप्ती या बाबी भारताच्या मूळ राज्यघटनेत ‘जशा आहेत तशा’ स्थितीत काश्मीरलाही लागू होतात. मात्र, राज्य लोकसेवा, राज्यांतर्गत आणिबाणी लागू करणे, राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे राज्यघटनेतील मुद्दे काश्मीरला ‘जसेच्या तसे’ लागू होत नाहीत. म्हणजे नेमके काय तर, अशा मुद्यांचा अवलंब करण्यापूर्वी काश्मीरच्या राज्य विधानसभेची सहमती घेणे अनिवार्य होते. 


▪️कलम ३५ अ कशामुळे चर्चेत?

वी द सिटिझन या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. 


▪️विरोध का?

३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

ग्रामप्रशासन



· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.


· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला. 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959 


· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र


· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

बलवंतराय मेहता समिती


· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.


· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला. 


· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव. 

यासमितीने केलेल्या शिफारशी 


· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.


· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.


· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.



· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.



· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी. 


· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे. 


· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा. 


· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)


· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती




कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)


कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17



लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :


लोकसंख्या :


1. 600 ते 1500 - 7 सभासद


2. 1501 ते 3000 - 9 सभासद


3. 3001 ते 4500 - 11 सभासद


4. 4501 ते 6000 - 13 सभासद


5. 6001 ते 7500 - 15 सभासद


6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


कार्यकाल - 5 वर्ष


विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


आरक्षण :


1. महिलांना - 50%


2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात


3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)



ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :


1. तो भारताचा नागरिक असावा.


2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.


3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.


सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.


सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


राजीनामा :


सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

उपसरपंच - सरपंचाकडे


निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :


सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


अविश्वासाचा ठराव :


सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.


बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)


अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच


तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.


अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.


आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.



ग्रामसेवक / सचिव :


निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.


नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी


नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी


कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा


कामे :


1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.


2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे


3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.


4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.


5. व्हिलेज फंड सांभाळणे.


6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.


7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.


8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.


9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.


ग्रामपंचातीची कामे व विषय :


1. कृषी


2. समाज कल्याण


3. जलसिंचन


4. ग्राम संरक्षण


5. इमारत व दळणवळण


6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा


7. सामान्य प्रशासन


ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.


बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)


सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.


अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच


ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

महत्वाच्या घटना दुरुस्त्या


४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.

मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले

सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट

५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट

मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक

४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.

१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]

५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]

७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]

७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]

२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट

७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट

९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट

२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]

२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत

२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द

३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा

५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा

५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा

६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.

८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट

८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)

९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.

९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद

९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले

९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]

१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना

१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]

११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी

११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी

११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

99 वी घटनादुरूस्ती



(100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)


- वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होता रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.


- राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून ही घटनादुरूस्ती National Judicial Appointment Commission (NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.


- ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.


- 124अ या कलमात NJAC ची रचना (Composition) , 124ब या कलमात NJACची कार्ये (Functions) तर 124क मध्ये NJAC च्या कार्यपद्धती (Power of Parliament to make law on procedures) समावेश करण्यात आला आहे.

124 वे घटनादुरुस्ती विधेयक

 


- उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण


- 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर


- खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचे 10% आरक्षण सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्क्यांच्या वर असेल. 


- या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून 60 टक्के होईल. 


- संविधानातील कलम 15 आणि 16 मध्ये दुरूस्ती केली जाईल.


- यापूर्वी 1990 च्या दशकात आर्थिक निकषांवर दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते.

(आर्थिक निकषांवर आरक्षण देता येत नाही व राज्यघटनेत तशी तरतूद नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.)

रेल्वेची महत्त्वाची योजना.


🔰भारतीय रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) 2030’अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित (कन्फर्म) करण्यात येणार आहेत.


🔰‘एनआरपी 2030’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे.


🔰‘एनआरपी 2030’मध्ये पायाभूत सुविधांची उभारणी आणि महसूलनिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ होईल.तर देशातील एकूण मालवाहतुकीत 47 टक्के हिस्सेदारी मिळविण्याची रेल्वेची योजना आहे.


🔰रल्वे आणखी चार समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर 2030 पर्यंत उभारणार आहे. नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी-खाजगी भागीदारीत (पीपीपी) उभारले जातील. त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ कमालीचा कमी होईल.

२८,००० कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी.


🔰सरक्षण मंत्रालयानं तिन्ही सैन्य दलांसाठी २८,००० कोटी रुपयांच्या शस्त्रे आणि सैन्य उपकरणांच्या खरेदीला गुरुवारी मान्यता दिली. विशेष म्हणजे स्थानिक क्षेत्रातूनच ही खरेदी केली जाणार आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर या खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.


🔰सरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘दी डिफेन्स अॅक्वॅझिशन काउन्सिल’ने (डीएसी) २७,००० कोटी रुपयांच्या सैन्य उपकरणांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. स्थानिक कंपन्यांकडूनच ही खरेदी केली जाणार आहे.


🔰अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व शस्त्रे आणि सैन्य उपकरणांची खरेदी ही स्थानिक कंपन्यांकडून केली जाणार आहे. यासंदर्भातील एकूण सात प्रस्ताव डीएसीने मंजूर केले आहेत. या सातपैकी सहा प्रस्ताव हे २७,००० कोटी रुपयांचे आहेत. तर उरलेला एक प्रस्ताव हा १,००० कोटी रुपयांचा आहे. ही उपकरणं ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेंतर्गत खरेदी केले जाणार आहेत.

रॉबर्ट लेवांडोस्कीने कोरले‘फिफा’च्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव.



🦚 अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले.


🦚 तर महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.


🦚 तसेच 32 वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक 55 गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.

१८ डिसेंबर २०२०

भारत - बांगलादेश यांच्यात ७ सामंजस्य करार.


🔰 भारत - बांगलादेश यांच्यात काल ७ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्र, सामुदायिक विकास, सीमापार हद्दी संवर्धन, घनकचरा विल्हेवाट, शेती अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.


🔰 या वेळी जिलाहाटी-हल्दीबारी रेल्वेमार्ग तब्बल ५५ वर्षांनी सुरू केला. आसामला पश्चिम बंगाल तर्फे बांगलादेशला जोडणार.


भारतीय गुणवत्ता परिषद देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार.



🔰भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांनी ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) अर्थात ‘आरोग्यपूर्ण स्वच्छता मानांकन परीक्षण केंद्र’ योजनेची घोषणा केली आहे.


🔰या योजनेच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छतेला मापण्यासाठी देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार आहे.  


🔰मान्यताप्राप्त HRAA केंद्र FSSAIने ठरविलेल्या अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा प्रक्रियेच्या अनुपालनाची पडताळणी करण्यासाठी आणि स्वच्छता मानांकन देण्यासाठी जबाबदार असणार.


🔰अन्न-व्यवसायांसाठी ही एक प्रमाण प्रणाली आहे. ग्राहकांना अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत माहिती पुरवून ते निवडीबाबत निर्णय घेण्यास सक्षम करणे हा या योजनेचा हेतू आहे. ही योजना हॉटेल, उपहारगृह, कॅफेटेरिया, ढाबा, मिष्ठान दुकाने, बेकरी, मांस विक्री दुकाने अश्या सर्व ठिकाणी लागू असणार आहे.

करोनामुळे परीक्षा देता न आलेल्या UPSC उमेदवारांना मिळणार पुन्हा संधी? केंद्र सरकार म्हणतं…



अचानक उद्भवलेल्या करोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. शैक्षणिक परीक्षांबरोबरच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱ्या विविधा स्पर्धा परीक्षांनाही याचा फटका बसला होता. अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागले होते. परीक्षा देता न आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


करोनामुळे युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थींना पुन्हा संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परीक्षार्थींना पुन्हा एक देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. या याचिकेवर ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.


यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार व युपीएससी आयोगाला सल्ला दिला. करोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा

Online Test Series

त्रिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र

 🟥🟥 तरिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र 🟥🟥


🔴 योग सूत्र

➭ Sin(A+B) = SinACosB+CosASinB

➭ Sin(A-B) = SinACosB-CosASinB

➭ Cos(A+B) = CosACosB-SinASinB

➭ Cos(A-B) = CosACosB+SinASinB


🔴 अन्तर सूत्र

➭ tan(A+B) = tanA+tanB/1-tanAtanB

➭ tan(A-B) = tanA-tanB/1+tanAtanB


🔴 C-D सूत्र

➭ SinC+SinD = 2Sin(C+D/2) Cos(C-D/2)

➭ SinC-SinD = 2Cos(C+D/2) Sin(C-D/2)

➭ CosC+CosD = 2Cos(C+D/2) Cos(C-D/2)

➭ CosC-CosD = 2Sin(C+D/2) Sin(D-C/2)

➭ CosC-CosD = -2Sin(C+D/2) Sin(C-D/2)


🔴 रपांतरण सूत्र

➛ 2SinACosB = Sin(A+B)+Sin(A-B)

➛ 2CosASinB = Sin(A+B)-Sin(A-B)

➛ 2CosACosB = Cos(A+B)+Cos(A-B)

➛ 2SinASinB = Cos(A-B)-Cos(A+B)


🔴 दविक कोण सूत्र 

➛ Sin2A = 2SinACosA

➛ Cos2A = Cos²A-Sin²A = 2Cos²-1 = 1-2Sin²A

➛ tan2A = 2tanA/1-tan²A

➛ Sin2A = 2tanA/1+tan²A

➛ Cos2A = 1-tan²A/1+tan²A


🔴विशिष्ट सूत्र

➛ Sin(A+B)Sin(A-B) = Sin²A-Sin²B 

                                 = Cos²B-Cos²A

➛ Cos(A+B)Cos(A-B) = Cos²A-Sin²B = Cos²B-Sin²A


🔴 तरिक कोण सूत्र

➛ Sin3A = 3SinA-4Sin³A

➛ Cos3A = 4Cos³A-3CosA

➛ tan3A = 3tanA-tan³A/1-3tan²A


🔴 महत्वपूर्ण सर्वसमिकाएं

➛ Sin²θ+Cos²θ = 1

➭ Sin²θ = 1-Cos²θ 

➭ Cos²θ = 1-Sin²θ

➛ 1+tan²θ = Sec²θ

➭ Sec²θ-tan²θ = 1

➭ tan²θ = Sec²θ-1

➛ 1+Cot²θ = Cosec²θ

➭ Cosec²θ-Cot²θ = 1

➭ Cot²θ = Cosec²θ-1

चालू घडामोडी प्रश्नसंच


66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

(A) अंधाधुन

(B) उरी: द सर्जिकल स्ट्राईक

(C) पद्मावत

(D) बधाई हो

Ans:-A


कोणत्या ब्रिटिश विनोदी अभिनेत्याला लॉस एंजेलिसमधील ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?

(A) जॉर्ज कार्लिन

(B) स्टीव्ह कूगन

(C) रसेल हॉवर्ड

(D) जोसेफ हॉवर्ड

Ans:-B


जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(A) समग्र जल सुरक्षा

(B) समग्र जल शिक्षा सुरक्षा

(C) समग्र जल-जीवन सुरक्षा

(D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा

Ans:-D


खालीलपैकी कोणत्या राज्याने 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी ‘स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम’ सादर केली?

(A) पश्चिम बंगाल

(B) तामिळनाडू

(C) ओडिशा

(D) महाराष्ट्र

Ans:-C


भारतातली पाण्याखालून जाणारी पहिली रेलगाडी कुठे धावणार?

(A) हुसेन सागर तलाव, हैदराबाद

(B) हुगळी नदी, कोलकाता

(C) ब्रह्मपुत्र नदी, गुवाहाटी

(D) अपोलो वॉटरफ्रंट बंदर क्षेत्र, मुंबई

Ans:-B


कोणत्या लघू वित्त बँकेला 8 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला?

(A) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

(B) फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

(C) एयू स्मॉल फायनान्स बँक

(D) जन स्मॉल फायनान्स बँक

Ans:-D


कुठे इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) तर्फे तिसरी आंतरराष्ट्रीय विद्युत-क्षम वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली?

(A) गुरुग्राम

(B) नवी दिल्ली

(C) मुंबई

(D) गुवाहाटी

Ans:-A


CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे?

(A) प्रथम

(B) द्वितीय

(C) तृतीय

(D) चतुर्थ

Ans:-D


CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, कोणता देश युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरीका

(B) ब्रिटन

(C) चीन

(D) जापान

Ans:-A


कोण 2018-19 या सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता आहे?

(A) मारिओ मॅन्डझुकिक

(B) लिओनेल मेस्सी

(C) क्रिस्टियानो रोनाल्डो

(D) यापैकी कुणीही नाही

Ans:-B


कोणती व्यक्ती लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019 अंतर्गत स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष असणार?

(A) भारताचे राष्ट्रपती

(B) पंतप्रधान

(C) अर्थमंत्री

(D) भारताचे प्रधान न्यायाधीश

Ans:-D



कोणत्या फिन-टेक स्टार्टअप कंपनीने 'फ्रीडम कार्ड' सादर केले आहे जे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी भारतातले पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे?

(A) लेन्डिंगकार्ट

(B) मशरेक ग्लोबल

(C) एनकॅश

(D) क्याश

Ans:-C


कोणत्या खासगी बँकेने हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले?

(A) बंधन बँक

(B) इंडसइंड बँक

(C) फेडरल बँक

(D) RBL बँक

Ans:-D


‘रॉजर्स चषक 2019’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?

(A) रॉजर फेडरर

(B) राफेल नदाल

(C) डॅनिल मेदवेदेव

(D) यापैकी नाही

Ans:-B


रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक ___ स्पर्धा आहे.

(A) बॅडमिंटन

(B) टेबल टेनिस

(C) टेनिस

(D) स्क्वॅश

Ans:-C


कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत?

(A) घोटू राम मीना

(B) अरुण कुमार सिंग

(C) गायत्री कुमार

(D) संजय कुमार वर्मा

Ans:-A


प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक ___ यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते.

(A) प्रकाश महापात्रा

(B) प्रत्यूश दाश

(C) दयानिधी नायक

(D) अमित कुमार

Ans:-C


भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा.

(A) वाइस प्रेसिडेंट नायडू

(B) लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग

(C) व्हॉट शुड डू अॅज लीडर

(D) लिडिंग इंडिया

Ans:-B


ऑगस्ट 2019 महिन्यात कोणत्या भारतीय क्रिडा मंडळाने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येण्यास मान्य केले?

(A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

(B) भारतीय नौदल क्रिडा नियामक मंडळ

(C) भारतीय सैन्य क्रिडा नियामक मंडळ

(D) भारतीय स्क्वॉश नियामक मंडळ

Ans:-A


संरक्षण मंत्र्यांनी सेवेत असलेल्या कुटुंबातल्या एकट्या पुरुष पालक कर्मचार्‍यांना बाल देखरेख रजा (CCL) सुविधेचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

I. 40 टक्के अपंगत्व असलेल्या बालकांच्या बाबतीत CCL रजा घेण्यासाठी बालकासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

II. CCL रजेचा कमीतकमी कालावधी जो एका वेळी मिळू शकेल तो 5 दिवस एवढा कमी करण्यात आला आहे.

(A) केवळ I

(B) केवळ II

(C) I आणि II दोन्ही

(D) ना I, ना II

Ans:-C


ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली?

(A) सँड्रा टॉरेस

(B) जिमी मोरालेस

(C) अलेजान्ड्रो मालडोनाडो

(D) अलेजान्ड्रो गियामॅटी

Ans:-D


इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी (INSA) याच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

(A) चंद्रिमा शहा

(B) देविका लाल

(C) सुब्रत बॅनर्जी

(D) कविता देसाई

Ans:-A


भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमधील सांस्कृतिक आणि लोकसंबंध अधिक दृढ करण्यासाठी __ करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.

(A) पाच

(B) दोन

(C) चार

(D) तीन

Ans:-C


ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या ज्येष्ठ वकिल आणि अतिरिक्त महाधिवक्ता राहिलेल्या व्यक्तीचे नाव काय होते?

(A) संजय जैन

(B) अमरेंद्र शरण

(C) देवेंद्र यादव

(D) विपुल नगर

Ans:-B


रिलायन्स जियो कंपनीने भारतभर क्लाऊड डेटा सेंटरांची स्थापना करण्यासह  डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी ___ सोबत दीर्घकालीन भागीदारी केली आहे.

(A) मायक्रोसॉफ्ट

(B) गुगल

(C) इन्फोसिस

(D) विप्रो

Ans:-A


मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

(A) ऐश्वर्या पिसे

(B) अरमान इब्राहिम

(C) आदित्य पटेल

(D) समीरा सिंग

Ans:-A


कोणते शहर फिजी या देशाची राजधानी आहे?

(A) हेलसिंकी

(B) हवाना

(C) सुवा

(D) ओस्लो

Ans:-C


कोणती व्यक्ती आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाची सदस्य बनली?

(A) दुती चंद

(B) पी. टी. उषा

(C) पी. व्ही. सिंधू

(D) मेरी कोम

Ans:-B


12 ऑक्टोबरपासून तीन दिवस चालणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2019’ ही परिषद कुठे भरणार आहे?

(A) श्रीनगर

(B) जयपूर

(C) कोचीन

(D) मुंबई

Ans:-A


कॅब-सेवा देणारी ओला या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राशी संबंधित कोणत्या स्टार्टअप कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली?

(A) Ridder.ai

(B) Stack.ai

(C) Yolo.ai

(D) Pikup.ai

Ans:-D


कोण फ्रान्सच्या सरकारकडून 'शेवेलीएर डी आय’ऑरड्रे ड्यू मेरीट एग्रीकोलेटो' हा सन्मान प्राप्त करणारा पहिला भारतीय आचारी ठरला?

(A) अर्जुन देसाई

(B) सुभाष गर्ग

(C) प्रियम चटर्जी

(D) दिपक मिश्रा

Ans:-C


फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

(A) न्या. मदन लोकूर

(B) न्या. कमल कुमार

(C) न्या. ए. के. मिश्रा

(D) न्या. टी. एस. ठाकूर

Ans:-A


‘टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) बांग्लादेश

(D) इंग्लंड

Ans:-A

आजचे प्रश्नसंच

 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Jp⤵️


गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


JEE Main परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात होणार परीक्षा.


🔰‘आयआयटी’सह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर ४ ते ५ दिवसात निकाल जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.


🔰करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. मात्र, नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याची माहिती दिली.


🔰जईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात (सत्रात) घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल लगेच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं.

UNDP मानव विकास अहवाल 2020.


🔰सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 

2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


🔴ठळक बाबी....


🔰निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🔰गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🔰दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.

आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🔰मानव विकास निर्देशांक हा आकडागातल्या देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🔰1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण.


🔰भारतातील दरडोई उत्पन्न, जीवनशैलीचा दर्जा, आरोग्य आणि शैक्षणिक स्थिती यांच्या घसरलेल्या आलेखामुळे मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे.


🔰तर 189 देशांच्या यादीत भारत 131 व्या स्थानी  असल्याचे संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी)ने जाहीर केलेल्या अहवालत स्पष्ट झाले आहे.


🔰दशाची आरोग्य, शौक्षणिक स्थिती तसेच राहणीमानाचा दर्जा यावर मानवी विकास निर्देशांक (एचडीआय) मोजला जातो.


🔰भारताचे एचडीआय मूल्य 0.645 इतके नोंदवले गेले. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास वर्गवारीत झाली आहे.


🔰मध्यम मानवी विकास वर्गवारीसह मानवी विकास निर्देशांकात भूतान 129, बांगलादेश 133, नोपाळ 142 आणि पाकिस्तान 154 स्थानावर आहे.

इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण.



🅾️भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताचा  42 वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात  सोडला.


🅾️तर हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे. कोविड-19च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे.

श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटने अवकाशात झेप  घेतली.


🅾️तसेच हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.


🅾️तर सीएमएस-01, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे 52 वे अभियान आहे.

१७ डिसेंबर २०२०

'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM



कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याने त्यांच्या व्यासपीठावर 'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM नामक एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंच स्थापित केला आहे. BSE इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या त्याच्या सहाय्यक कंपनीमार्फत BEAM मंचाचे व्यवस्थापन केले जाणार आहे.


हा मंच उत्पादक, मध्यस्थ, ग्राहक तसेच सहाय्यक सेवांचा समावेश असलेल्या मूल्यवर्धित साखळीमधला व्यवहार सुलभ करणार.


वैशिष्टे


यात व्यापारी व शेतकर्‍यांना तसेच भागधारकांना विविध कृषी वस्तूंची जोखीम मुक्त खरेदी व विक्री सुलभ करून देण्याच्या हेतूने सोयीस्कर उपाययोजना उपलब्ध करुन देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे.


मंच कमी खर्चाची मध्यस्थी, उत्पादकांची वर्धित प्राप्ती, सुधारित खरेदी कार्यक्षमता आणि अधिक प्रतिस्पर्धात्मक किंमती याची खात्री देणार. तसेच खरेदी आणि व्यापाराशी संबंधित अडथळे दूर करण्यात देखील मदत करणार.


शेतकरी देशभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकणार आणि त्यांच्या उत्पन्नाचा लिलाव करू शकणार. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित कृषी-उत्पन्नाला उत्कृष्ट किंमत मिळण्यास मदत होणार.

RRB NTPC Mumbai official notice

 


🔰 परीक्षा 28.12.2020 ते 13.01.2021 दरम्यान होतील.


🔰 प्रवेशपत्र परीक्षेच्या 4 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील.


🔰 रजिस्ट्रेशन नंबर विसरला असाल तर forget रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करून उमेदवार आपला रजिस्ट्रेशन नंबर पुन्हा मिळवू शकतील. ( सुविधा परीक्षेच्या 4 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल )

सवच्छ सर्वेक्षण २०२०


🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे


१) इंदूर - मध्यप्रदेश 

२) सुरत - गुजरात 

३) नवी मुंबई - महाराष्ट्र 

४) अंबिकापूर - छत्तीसगड 

५) म्हैसूर - कर्नाटक 

६) विजयवाडा - आंध्रप्रदेश 

७) अहमदाबाद - गुजरात 

८) नवी दिली शहर - दिल्ली 

९) चंद्रपूर - महाराष्ट्र

१०) खारगोन - मध्यप्रदेश 

१८) धुळे - महाराष्ट्र

२५) नाशिक - महाराष्ट्र


 मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर


 प्राचीन पवित्र नगरी वाराणसीला गंगा नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान


 कराड नगरपरिषदेनं एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे


 सासवड दुसऱ्या तर लोणावळा तिसऱ्या क्रमांकावर आहे .

बायडेन यांचा व्हाईट हाऊसचा मार्ग मोकळा.



जुने पान उलटून आता नव्याने एकत्र येत जखमांवर फुंकर घालण्याची ही वेळ आहे, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. प्रतिनिधी वृंदानेही त्यांच्या विजयार शिक्कामोर्तब केले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पराभव मान्य करण्यास नकार देतानाच निकालाविरोधात अनेक न्यायालयांत आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.


अमेरिकेतील ५३८ जणांच्या प्रतिनिधिवृंदाने सोमवारी बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असून आता  व्हाइट हाऊसकडे जाण्याचा बायडेन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकी अध्यक्षीय प्रक्रियेत प्रतिनिधी वृंदाचे शिक्कामोर्तब हा अंतिम टप्पा असतो. पुढील वर्षी जानेवारीत बायडेन हे देशाची सूत्रे हाती घेतील. अमेरिकी निवडणूक पद्धतीत मतदार हे प्रतिनिधी निवडीसाठी मतदान करीत असतात व ते प्रतिनिधी एक आठवडय़ानंतर अध्यक्षीय उमेदवारांसाठी प्रत्यक्षात मतदान करतात.


डेलावेअरमधील विमिंग्टन येथून केलेल्या भाषणात बायडेन यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाने अमेरिकेतील इतिहासाचे एक नवे पान उघडले गेले आहे. या आधीच्या राजवटीत लोकशाहीच पणाला लागली होती. पण निवडणुकीतील निकालानंतर आता ही लोकशाही पुन्हा मजबूत होणार आहे. कायद्याचे राज्य, राज्यघटना व लोकांची इच्छा यांचाच विजय झाला असून  ट्रम्प यांनी निवडणूक निकालास आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न फसला आहे.


लोकशाहीची ज्योत अनेक वर्षांंपूर्वी पेटवली गेली ती कुणीच विझवू शकत नाही. सत्तेचा गैरवापर, कुठल्या रोगाची साथ किंवा अन्य कशाचाही परिणाम न होता ही ज्योत तेवत राहणार आहे. अमेरिकी लोकशाहीच्या मूल्यांचा यात विजय झाला असून ज्या लोकांनी मतदान केले. ज्यांनी लोकशाही संस्थांवर विश्वास टाकला त्यांचा हा विजय असून यातून देशातील एकजूट दिसून आली आहे. आता आपण जुने पान उलटून नव्या पानावर आहोत, सर्वाची एकजूट करु. पूर्वीच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम करावे लागणार आहे.

यकेच्या पंतप्रधानानी स्वीकारलं प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचं निमंत्रण; मोदींनाही ‘रिटर्न गिफ्ट’



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे निमंत्रण स्वीकारलं असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.


ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. यावर्षी ब्रिटनमध्ये जी ७ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.


बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रणही दिलं आहे. 

"चलेजाव चळवळ १९४२"



नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)


२अधिवेशने-

१-वर्धा -प्रस्ताव संमत

२-गवालिया टँक,मुंबई-सुरु


◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२


◾️कारण-

क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या

जपाण आक्रमण

महागाईचा भडका

महायुध्द


◾️घोषणा-

चले जाव (युसुफ मेहेरअली)

करा अथवा मरा(गांधी)


◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे

नेहरु-अल्मोडा

जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह


◾️असहभागी घटक-

मुस्लीम लीग,

हिंदु महासभा

लिबरल पार्टी

भारतीय कम्युनीस्ट पक्ष


◾️पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा

उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )

बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)

बिहार -पुर्णिया


◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो

INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद


◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.

भारतातील व्यापारी कंपनीची स्थापना

  


1 ) पोर्तुगीज इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1498


2) ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1600


3 ) डच  इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1602


4 )  डेन इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1616


5 ) फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1664


6 ) ओस्टेंड इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1722


7 ) स्वीडिस इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1731 

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

अफजल खान वध


◾️सथान:- प्रतापगड


◾️अफजलखान शिवाजी महाराज व संभाजी कावजी कडून ठार


◾️12000 घोडदळ

11500 पायदळ/ बंदूकधारी

85 हत्ती 1000 उंट

80-90 तोफा घेऊन निघाला


◾️खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला,पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती


◾️भटीची वेळ 10 नोव्हेंबर 1659 रोजी ठरली


◾️परत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल.


◾️निःशस्त्र भेटायचे ठरले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताच्या शक्यतेमुळे शिवाजींनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यासारखी सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती


◾️खानाने महाराजांना अलिंगनादरम्यान काखेत दाबून बिचव्याचा वार केला पण चिलखतामुळे महाराज बचावले. खानाने दगा केला म्हणून महाराजांनी लपवलेल्या वाघनखाने खानाची आतडी बाहेर काढली


◾️सय्यद बंडाने शिवाजीवर वार केला परंतु जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम भोईंचे पाय तोडले.

🔺"होता जिवा म्हणून वाचला शिवा"


इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट:- 1908

🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष


2) नाशिक कट:- 1910

🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर


3) दिल्ली कट:- 1912

🔶 रासबिहारी बोस


4) लाहोर कट:- 1915

🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस


5) काकोरी कट:- 1925

🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


6) मीरत/मेरठ कट:- 1928

🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे


7) लाहोर कट:- 1928

🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद


8) चितगाव कट:- 1930

🔶 सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...