🔴 वांचू समिती:-प्रत्यक्ष कर
🔴 राज समिती:-कृषी कर
🔴 एल के झा समिती:-अप्रत्यक्ष कर
🔴 चोक्सी समिती:-प्रत्यक्ष कर
🔴 रेखी समिती:-अप्रत्यक्ष कर
🔴 राजमन्नार समिती:-केंद्र राज्य कर
🔴 केळकर समिती:-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
🔴 वांचू समिती:-प्रत्यक्ष कर
🔴 राज समिती:-कृषी कर
🔴 एल के झा समिती:-अप्रत्यक्ष कर
🔴 चोक्सी समिती:-प्रत्यक्ष कर
🔴 रेखी समिती:-अप्रत्यक्ष कर
🔴 राजमन्नार समिती:-केंद्र राज्य कर
🔴 केळकर समिती:-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर
१. १३ मार्च २०२० रोजी संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या संघाने प्रथमच सहभाग घेतला होता
१. चंदीगड
२. नागालँड
३. जम्मू-काश्मीर
४. सेनादल
2. 5 मार्च 2020 रोजी विद्यार्थी आरोग्य कार्ड योजना कोणत्या केंद्र शासित प्रदेशात सुरू करण्यात आली?
1. लडाख
2. जम्मू आणि काश्मीर
3. लक्षद्वीप
4. पुडुचेरी
३. 5 मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी - 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कोणत्या योजनेवर आधारीत आहे.
१. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
२. पंतप्रधान पीक विमा योजना
३. प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजना
४. बेटी पढाओ बेटी बचाओ योजना
४. उत्तराखंड राज्यसरकारने 4 मार्च 2019 रोजी ................. या शहराला राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केले
१. नैनीताल
२. उधमसिंह नगर
३. गरसेन
४. हल्द्वानी
५. मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे 4 बँकांमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली. विलीनीकरणासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
१. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे पंजाब नॅशनल बँकेत विलीन
२. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन.
३. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन
४. अलाहाबाद बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन
६. 4 मार्च 2020 रोजी खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू 500 टी -20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला
१. ड्वेन ब्राबो
२. विराट कोहली
३. ख्रिस गेल
४. केरॉन पोलार्ड
७. रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा ........... हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला?
१. विनय कुमार
२. व्ही. कौशिक
३. जयदेव उनाडकट
४. उमेश यादव
८. टायगर स्पीक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे
१.विमल त्रिपाठी
२.मयंक भारद्वाज
३.हरिओम तिवारी
४.महिपालसिंग
९. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धां २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले
१. पंजाब विद्यापीठ, पंजाब
२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र
३. पंजाबी विद्यापीठ, पटियाला
४. मंगलोर, विद्यापीठ, कर्नाटक
१० भारताचा दौरा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे ....................... वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले.
१. सहावे
२. पाचवे
३. सातवे
४. आठवे
११. . २१ जून २०२० रोजी साजरा होणारा सहावा आंतराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम ------------------ येथे होणार आहे
१. पुणे
२. लेह
३. श्रीनगर
४. भोपाळ
१२. . ----------------- या राज्य सरकारने करोना हा साथीचा रोग असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले
१. केरळ
२. हरियाणा
३. महाराष्ट्र
४. दिल्ली
१३ .................. या फुटबॉलपटूने आपला 1000 वा सामना खेळला
१. लिओनेल मेसी
२. ख्रिस्तीयानो रोनाल्डो
३. नेमार जूनियर
४. आंद्रे इनिएस्टा
१४. एकीकृत नोंदणी कार्ड सादर करणारे ............. हे देशातील पहिले राज्य ठरले
१. मध्य प्रदेश
२. उत्तर प्रदेश
३. महाराष्ट्र
४. तामिळनाडू
१५. रशियाने खालीलपैकी कोणता ह्यूमनाॅइट रोबो आंतरळात पाठवला होता.
१. स्काईबोट B-830
२. स्काईबोट C-730
३. स्काईबोट A-803
४. स्काईबोट F-850
उत्तरे:-
१:- , २:- २, ३:- ४, ४:-३,५:- ४,६:-४,
७:- ३, ८:- ३, ९:- १, १०:-३, ११:२,
१२: २, १३:-२, १४ :- १ ,१५:- ४
१. भारत हा .............नंतर दुसरा सर्वात मोठा उदयोन्मुख हरित रोखे बाजारपेठ असलेला देश आहे.
१. चीन
२. अमेरिका
३. फ्रान्स
४. इंग्लंड
२. भारताने सर्वात जास्त आयात खालीलपैकी कोणत्या देशातून केली आहे
१. चीन
२. अमेरिका
३. संयुक्त अरब अमिराती
४. सौदी अरेबिया.
३. जागतिक बँकेनुसार नवीन कंपन्यांच्या निर्मितीत भारत ....................स्थानावर आहे. 2018 मध्ये 1.24 लाख नवीन कंपन्या उभारण्यात आल्या.
१. पहिल्या
२. तिसऱ्या
३. पाचव्या
४. सहाव्या
४. आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० च्या अह्वाआलानुसार 2018-19 मध्ये भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे प्रवासी वाहक आणि ............सर्वात मोठे मालवाहतूक करणारी वाहक बनली आहे.
१. प्रथम
२. दुसरी
३. चौथे
४. पाचवे
५. जागतिक आर्थिक मंचाच्या वैश्विक स्पर्धात्मक अहवाल 2019 नुसार विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारत ................क्रमांकावर आहे.
१. सातव्या
२. सहाव्या
३. चौथ्या
४. दुसऱ्या
६.आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा जगातील ..............मोठा ऊर्जा वापरकर्ता देश आहे.
१. पहिला
२. दुसरा
३. तिसरा
४. पाचवा
७. आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार सेवा क्षेत्रात सर्वाधिक उद्योजकता खालीलपैकी कोठे सर्वात जास्त आढळून आली आहे.
१. दिल्ली
२. गुजरात
३. महाराष्ट्र
४. तामिळनाडू
८.आर्थिक सर्वेक्षण 2019-20 च्या अह्वाआलानुसार जागतिक स्तरावरील १०० बँकाच्या यादीत सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक ही पहिल्या सहा बँकांमधील एक बँक म्हणून ओळखल्या जाऊ शकते जी आजमितीला जागतिक पातळीवर .............व्या स्थानावर आहे.
१. ५५
२. ६
३. ४६
४. ६०
९. २०२०- २१ च्या अर्थसंकल्पात कृषी कर्ज वितरणासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे
१. १२ लक्ष कोटी
२. १३ लक्ष कोटी
३. १४ लक्ष कोटी
४. १५ लक्ष कोटी
१०. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करण्यावर जोर देण्यात आला आहे.
१. भ्रष्टाचार मुक्त शासन
२. नीतीनीर्देशीत व सक्षम शासन
३. स्वच्छ व मजबूत आर्थिक क्षेत्र
४. वरील पैकी सर्व
११. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जीवन सुगमता कोणत्या विषयांसाठी महत्व देण्यात आले आहे.
अ. शेतीसिंचन आणि ग्रामीण विकास
ब. आरोग्य पेयजल आणि स्वच्छता
क. शिक्षण आणि कौशल्यविकस
ड. गृहनिर्माण आणि उद्योग सुगमता
१.:- अ, ब,क
२. अ, ब,
३. ब,क
४. अ, ब, क, ड
१२. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जबाबदार समाज ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या घटकावर लक्ष केंद्रीत करणार आहे
१. महिला आणि बालके
२. समाजकल्याण
३. संसकृती आणि पर्यटन
४. वरील पैकी सर्व
१३:- २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणत्या प्रमाणातील वार्षिक उलाढाल असलेल्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी लेखापरीक्षण अनिवार्य नसेल
१. ५० लाख
२. १ कोटी
३. २.५ कोटी
४. पाच कोटी
१४. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरासाठीच्या वैकल्पिक योजनेमध्ये करनिर्धारन करण्यासाठीचे किती टप्पे निश्चित केले आहे.
१. ३
२. ५
३. ७
४. ९
१५. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात टीबी हरेगा देश जीतेगा या अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्टे निश्चित केले आहे.
१. २०२२
२. २०२३
३. २०२४
४. २०२५
१६. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पशुधनविकासाठीच्या कोणत्या योजनेचा समावेश करण्यात आलेला नाही
१. दुग्धप्रकिया क्षमता दुप्पट करणे
२. कृत्रिम रेतन सुविधा ७०% पर्यंत वाढवणे
३. कुरणविकास कार्यक्रम मनरेगा बरोबर जोडणे
४. वराह पालनला उत्तेजन देणे
उत्तरे :-
१:- १, २:- १, ३:-२, ४:- ३, ५:- १, ६:- ३, ७:- १, ८:- १,९ : ४ १० :- ४ ,११ :- १ १२ :- ४ १३:-४ १४ :- ३ १५:- ४ १६:- ४
१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?
1) युरो डॉलर
2) एस. डी. आर.
3) पेट्रो डॉलर
4) जी. डी. आर.
उत्तर :- 2✔️✔️
२) खालील विधाने विचारात घ्या.
अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.
ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.
क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 2✔️✔️
३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
1) नाबार्ड
2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
3) स्टेट बँक ऑफ इंडिया
4) वरील सर्व
उत्तर :- 1✔️✔️
४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?
1) कच्च्या मालाचा अभाव
2) अपु-या पायाभुत सुविधा
3) आधुनिकीकरण
4) कामगारांची अनुपलब्धता
उत्तर :- 2✔️✔️
५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
अ) शेती उत्पादनाच्या किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे.
ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.
क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.
ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ फक्त
2) अ आणि ब फक्त
3) अ, ब आणि क
4) अ, ब आणि ड
उत्तर :- 3✔️✔️
1.महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी को किस राज्य का अतिरिक्त प्रभार दिया गया है?
a. बिहार
b. झारखंड
c. गोवा✔️
d. कर्नाटक
2.शास्त्रीय संगीत के किस प्रसिद्ध गायक का हाल ही में अमेरिका में 90 वर्ष की उम्र में निधन हो गया है?
a. पंडित जसराज✔️
b. अरुण भादुड़ी
c. बिरजू महाराज
d. भीमसेन जोशी
3.केंद्रीय गृह मंत्रालय ने हाल ही में किस रेलवे स्टेशन का नाम बदलकर बनारस करने को मंजूरी प्रदान कर दी है?
a. तारी घाट रेलवे स्टेशन
b. मंडुआडीह रेलवे स्टेशन✔️
c. अमौसी रेलवे स्टेशन
d. बलरामपुर रेलवे स्टेशन
4.सीबीआई के किस पूर्व विशेष निदेशक को सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) का नया महानिदेशक नियुक्त किया गया है?
a. ऋषि कुमार शुक्ला
b. एनके सिंह
c. राकेश अस्थाना✔️
d. जावीद अहमद
5.निम्न में से किस देश ने बांग्लादेश की तीस्ता नदी परियोजना के लिए 01 बिलियन कर्ज देने की घोषणा की है?
a. नेपाल
b. रूस
c. जापान
d. चीन✔️
6.'मदारी' और 'दृश्यम' फिल्म के किस निर्माता का हाल ही में निधन हो गया?
a. निशिकांत कामत✔️
b. कमल हासन
c. अनील सूरी
d. टीनू आनंद
7.हाल ही में किस IPS अधिकारी को गृह मंत्रालय के आंतरिक मामलों के लिए विशेष सचिव नियुक्त किया गया है?
a. सुधीर कुमार पोरिका
b. प्रमोद कुमार मंडल
c. वीएसके कौमुदी✔️
d. हरकिशोर राय
8.यूनाइटेड किंगडम ने भारत में कितने मिलियन पाउंड का इनोवेशन चैलेंज फंड लॉन्च किया है?
a. 3 मिलियन पाउंड✔️
b. 2 मिलियन पाउंड
c. 1 मिलियन पाउंड
d. 7 मिलियन पाउंड
9.हाल ही में मेघालय का राज्यपाल किसे नियुक्त किया गया है?
a. सत्यपाल मलिक✔️
b. भगत सिंह कोश्यारी
c. गिरीश चंद्र मुर्मू
d. फागु चौहान
10.भारतीय रेलवे किस राज्य में दुनिया का सबसे लंबा पियर ब्रिज का निर्माण कर रहा है?
a. कर्नाटक
b. बिहार
c. तमिलनाडु
d. मणिपुर✔️
वैदिक गणिताचे महत्वपूर्ण अंग काय आहे ?
A. शतपत ब्राहण
B. शुल्व सूत्र ✅️
अथर्ववेद
D. छान्दोग्य उपनिषद
वेदांची संख्या किती आहे ?
A. 3
B. 5
C. 4 ✅️
D. 1
सर्वात प्राचीन वेद कोणते आहे ?
A. सामवेद
B. ऋ ग्वेद ✅️
C. अथर्ववेद
D. यजुर्वेद
कोणत्या वेदा द्वारे वैदिक संस्कृती बद्दल माहिती मिळते ?
A. यजुर्वेद
B. सामवेद
C. अर्थवेद
D. ऋ ग्वेद ✅️
भारताच्या राजचिन्ह मध्ये लिहलेले सत्यमेव जयते कोणत्या उपनिषदा मधून घेतले आहे ?
A. छांदोग्य उपनिषद
B. बृहदारण्यक उपनिषद
C. मांडूक्य उपनिषद
D. मुंडकोपनिषद ✅️
Q1) कोणत्या संस्थेनी "द वर्ल्ड्स वुमन 2020: ट्रेंड्स अँड स्टॅटिस्टिक्स" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?
----- संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग
Q2) खालीलपैकी कोण निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांवर होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत बदल करण्याच्या हेतूने मुद्दयाची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य आहेत?
-------- हरीश कुमार आणि उमेश सिन्हा
Q3) कोणत्या राज्यात "आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी" हा दर्जा देण्यात आलेला ‘असन संवर्धन प्रकल्प’ आहे?
------ उत्तराखंड
Q4) कोणत्या संस्थेनी कमी खर्चाचे 'कोविरॅप' नामक कोविड-19 निदान चाचणी यंत्र विकसित केले?
------ IIT खडगपूर
Q5) कोणते औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकासाठी कामगार मंत्रालयाकडून ठरविण्यात आलेले आधारभूत वर्ष आहे?
------- 2016
Q6) कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला प्रतिष्ठित ‘ब्रुनेल पदक’ बहाल करण्यात आले?
-------- मांगदेछू जलविद्युत प्रकल्प
Q7) कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?
------ अपूर्व चंद्रा
Q8) कोणत्या संस्थेनी ‘नाग’ नामक रणगाडा-भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राचा (ATGM) विकास केला?
--------- संरक्षण संशोधन व विकास संस्था
Q9) कोणता शास्त्रज्ञांनी नोंदवलेला सर्वात कमी कालावधी आहे?
------ 247 झेप्टोसेकंद
Q10) कोणत्या राज्यात “स्मार्ट ब्लॅक बोर्ड” योजना लागू केली गेली आहे?
------- तामिळनाडू
● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?
उत्तर : राकेश अस्थाना
● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?
उत्तर : लेविस हॅमिल्टन
● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?
उत्तर : 2000 साली
● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?
उत्तर : गृह मंत्रालय
● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?
उत्तर : युरोपीय संघ
● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
उत्तर : इजाई
● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?
उत्तर : छत्तीसगड सरकार
● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : 140 दे
Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?
उत्तर :- गुजरात
Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :- सोमा मोंडल
Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?
उत्तर :- मुंबई
Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?
उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन
Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन
Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?
उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज
Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर :- भारतीय उद्योग संघ (CII)
Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- प्रमोद भसीन
Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?
उत्तर :- मनसुख मांडवीया
Q1) कोणत्या देशाने नागरी अणुऊर्जा, अंतराळ, सागरी विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी शोध घेऊन हिंद-प्रशांत भागीदारीला बळकटी देण्यासाठी भारताला समर्थन दिले?
उत्तर :- व्हिएतनाम
Q2) कोणती बँक खर्च कमी करण्याच्या हेतूने कृषीकर्ज देण्यासाठी उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचा वापर करणारी प्रथम बँक ठरली आहे?
उत्तर :- ICICI बँक
Q3) दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना व्यवसाय संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?
उत्तर :- माय IAF
Q4) कोणत्या शहरातल्या रेल्वेप्रणाली प्रकल्पासाठी भारताने अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) सोबत 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार केला?
उत्तर :- मुंबई
Q5) कोणत्या देशाने ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020’ या स्पर्धांमध्ये ‘मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीप’ गटातले पहिले सुवर्णपदक जिंकले?
उत्तर :- भारत
Q6) कोणत्या संघाने ‘UEFA चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा जिंकली?
उत्तर :- बायर्न म्युनिच
Q7) कोणत्या दिवशी “उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार”चे वितरण केले जाते?
उत्तर :- 31 ऑक्टोबर
Q8) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाच्या ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- अनिता कुंडू
Q9) कोणता देश सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना तयार करीत आहे?
उत्तर :- बांगलादेश
Q10) कोणत्या देशासोबत भारताने संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक घेतली?
उत्तर :- उझबेकिस्तान
1) प्रश्न :- संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?
उत्तर :- सात
2) प्रश्न :- कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘DGNCC मोबाइल ट्रेनिंग’ अॅप तयार करण्यात आले?
उत्तर :- संरक्षण मंत्रालय
3) प्रश्न :- नीती आयोगाकडून आरंभ करण्यात आलेल्या “नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्यूशन्स (NDC)-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (TIA)” याच्या भारतीय घटकाचे उद्दीष्ट काय आहे?
उत्तर :- कार्बन-विरहित वाहतुक
4) प्रश्न :- कोणते अॅप नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी NeGD आणि CSC E-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला?
उत्तर :- उमंग
5) प्रश्न :- कोणत्या बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली?
उत्तर :- अॅक्सिस बँक
6) प्रश्न :- कोणत्या प्रशिक्षकाच्या जीवनावर ‘क्रिकेट द्रोणा’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले गेले आहे?
उत्तर :- वासुदेव जगन्नाथ परांजपे
7) प्रश्न :- कोणता देश आणि IIT अल्युमनी काऊंसिल यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान हायब्रीड क्वांटम महासंगणक तयार करण्यासाठी भागीदारी करार झाला?
उत्तर :- रशिया
8) प्रश्न :- कोणती व्यक्ती ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकणारा सर्वात तरुण लेखक ठरला/ली?
उत्तर :- मारिएक लुकास रिसनेवेल्ड
9) प्रश्न :- कोणत्या राज्यात केंद्रीय रस्ते मंत्री यांच्या हस्ते सुमारे 11000 कोटी रुपये खर्चाच्या 45 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले?
उत्तर :- मध्यप्रदेश
10) प्रश्न :- कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर :- सोम प्रकाश
✅आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड (NMPB) यांनी आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषध प्रणालींमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या औषधांच्या संदर्भात प्रदेशनिहाय रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) यांची स्थापना करण्याची योजना तयार केली आहे.
🔴रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) उभे करण्यामागची मुख्य उद्दिष्टे
✅परत्येक प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या आणि वापरल्या जाणार्या कच्च्या औषधी मालाचे एक संग्रह केंद्र म्हणून कार्य करणे.
कच्च्या औषधांच्या प्रमाणीकरणासाठी अधिकृत संदर्भ साठा म्हणून कार्य करणे.
✅हर्बल उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या औषधाच्या प्रमाणीकरणासाठी मानक शिष्टाचार प्रस्थापित करणे.
✅कच्च्या औषधांच्या उपयुक्ततेबद्दल सामान्य जागरूकता पसरविण्यासाठी शैक्षणिक केंद्र म्हणून कार्य करणे.
प्रस्तावित RRDR
✅हिमालयी विभाग (उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर).
✅पश्चिम विभाग (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात)
✅उत्तर विभाग (उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड)
मध्य विभाग (मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड).
✅पर्व विभाग (पश्चिम बंगाल, ओरिसा, सिक्कीम)
✅पर्वोत्तर विभाग (आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, मणीपूर).
✅दक्षिणी (अ) विभाग (कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा).
✅दक्षिणी (ब) आणि बेट विभाग (तामिळनाडू, केरळ, पांडिचेरी, अंदमान आणि निकोबार.
🖋पर्यटकवगळता सर्व परदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा निर्बंध गुरुवारी शिथिल केले. करोनामुळे फक्त परदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांना देशात येण्याची मुभा होती.
🖋आता व्यापारीभेट, परिषदा, नोकरी, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय उपचार आदी कारणांसाठी व्हिसा दिले जातील.
🖋विमान वा जलवाहतुकीच्या मार्गाने विदेशी नागरिक, परदेशस्थ भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारतात येता येईल. भारताचा अन्य देशांशी झालेला विमान करार (एअर बबल), वंदे भारत मोहीम, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर बिगरव्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या विमानफेऱ्या याद्वारे परदेशातून प्रवाशांना भारतात येणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या करोनासंदर्भातील सूचनांचे पालन करणे सक्तीचे असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.
🖋कद्र सरकारने जूनमध्ये अल्पवयीन परदेशी मुला-मुलींना भारतात येण्याची मुभा दिली होती मात्र, परदेशस्थ भारतीय नागरिक वा भारतीय नागरिक असलेल्या किमान एका पालकाचे मुलांबरोबर असणे सक्तीचे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर 2020 रोजी ‘सतर्कता (दक्षता) व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी एका राष्ट्रीय परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.
"सतर्क भारत, समृध्द भारत" (Vigilant India, Prosperous India) या या कार्यक्रमाचा विषय असणार आहे.
📌 ठळक बाबी :
केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागृती सप्ताह’ साजरा करीत असतो आणि ही परिषद याच सप्ताहात आयोजित केली जात आहे.
परिषदेत सतर्कता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यायोगे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी करीत भारताच्या सार्वजनिक जीवनातली अस्मिता आणि सत्यनिष्ठा या संकल्पनांचे सबळीकरण हा या परीषदेचा हेतू आहे.
या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत परदेशी कायद्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कक्षांमुळे तपास करण्यात येणारी आव्हाने, भ्रष्टाचार विरोधात कार्यरत नियंत्रणासाठी सतर्कता प्रक्रिया, आर्थिक घोटाळे समाविष्ट असणाऱ्या कार्यप्रणालीतल्या सुधारणा आणि बँकांमधल्या फसवणूकींना प्रतिबंध, लेखा परीक्षण प्रभावीपणे करुन त्याने विकास घडवून आणणे, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात नव्या सुधारणा करत भ्रष्टाचार विरोधात लढणे, क्षमता विस्तार आणि प्रशिक्षण, त्वरित आणि प्रभावीपणे तपास करण्याकरता बहुआयामी समन्वय, आर्थिक अपराध करणाची प्रवृत्ती, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या उत्तम कार्यपध्दतींचे एकमेकांत आदानप्रदान या सारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.
👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*
– केंट
👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*
– स्वित्झर्लंड
👉🏾 *वादळी शहर*
– शिकागो
👉🏾 *पीत नदी*
– हो हँग हो
👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*
– काश्मीर
👉🏾 *लवगांचे बेट*
– झांजीबार
👉🏾 *गुलाबी शहर*
– जयपूर
👉🏾 *खड़काळ शहर*
– अँबरडीन
👉🏾 *पायाखालील प्रदेश*
– ऑस्ट्रेलिया
👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*
– पंजाब
👉🏾 *हजार तळ्यांचा देश*
– फिनलँड
👉🏾 *निर्जनतम बेट*
– ट्रिस्टन डी क्यूबा
👉🏾 *भारताचे व्हेनीस*
– अलेप्पी
👉🏾 *पाचूंचे बेट*
– श्रीलंका
👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*
– न्यूझीलंड
👉🏾 *भारताचे उद्यान*
– बंगलोर
👉🏾 *भूकंपाचे शहर*
– फिलाडेल्फिया
👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*
– स्टॉकहोम
👉🏾 *कमलपुष्पांचा देश*
– फ़्रान्स व कॅनडा
👉🏾 *अमर शहर*
– रोम
👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*
– बनारस
👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*
– कॅनडा
👉🏾 *काळा खंड*
– आफ्रिका
👉🏾 *श्वेत शहर*
– बेलग्रेड
👉🏾 *जगाचे छप्पर*
– पामीरचे पठार
👉🏾 *भारताचा मसाला मळा*
– केरळ
👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*
– जिब्राल्टर
👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*
– गिनीचा किनारा
👉🏾 *मोत्यांचे बेट*
– बहारीन
👉🏾 *राजवाडयांचे शहर*
– वॉशिंगटन
👉🏾 *अज्ञात खंड*
– आफ्रिका
👉🏾 *उंच इमारतीचे शहर*
– न्यूयार्क
👉🏾 *भव्य अंतराचे शहर*
– कोलकाता
👉🏾 *कांगारूंचा देश*
– ऑस्ट्रेलिया
👉🏾 *सूर्यास्ताचा देश*
– ब्रिटन
👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*
– जपान
👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*
– नॉर्वे
👉अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.
👉चतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.
👉पराणी :
वयोमान
घरमाशी - 1 ते 4 महिनेकुत्रा - 16 ते 18 वर्षशहामृग - 50 वर्ष हत्ती - 70 ते 90 वर्ष
वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.
👉बरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.
👉वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.
👉वदिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
👉वार्षिक वनस्पती -सूर्यफूल, झेंडू, ज्वारी,बाजरी, मका.
👉जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस
👉 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर
👉वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.
👉पर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.
👉जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.
👉 वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.
👉MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.
👉 गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.
👉सथिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.
👉मगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.
👉घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
👉 घर्षनामुळे वीज निर्माण होणार्या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.
👉एका दिशेने जाणार्या गतीला रेषीय गती असे म्हणतात.
👉जया गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
👉आधाराभोवती हालणार्या आणि न वाकणार्या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.
👉कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.
👉पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.
👉गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.
👉पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल
👁🗨9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक
👁🗨11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड
👁🗨13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली
👁🗨22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला
👁🗨25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली
👁🗨22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला
🔻24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले
🔻29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन
🔴26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली
🔴24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या
👉26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला
🔥नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत. हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.
🔥दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले. तेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने २०२३ पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून ३२१ दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.
🔥अब्जावधी वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली होती. त्यावेळी विखुरलेल्या घटकातून पृथ्वीवर जीवसृष्टीची बिजे रोवली गेली असावी असे नासाचे म्हणणे आहे. मंगळवारी यानाच्या यांत्रिक बाहूने ‘टच अँड गो’ म्हणजे ‘टॅग’ उपक्रमात या लघुग्रहावरील खडक, माती गोळा केली असून आता हे यान मार्च २०२१ मध्ये पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे. कदाचित जानेवारीत लघुग्रहावर यान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न केला जाऊ शकतो.
🎯भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे.
🛑साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम पाच राज्य खालीलप्रमाणे सांगता येतील.
1) केरळ (93.91%),
2) लक्षद्वीप (92.28%),
3) मिझोराम(91.58%),
4) त्रिपुरा(87.75%),
5) गोवा(87.40%),
🛑साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्ये
1) बिहार (63.82 टक्के )
2) तेलंगणा (66.5 टक्के )
3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के )
4) राजस्थान (67.06 टक्के )
5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)
6) झारखंड (67.63 टक्के)
7) जम्मू आणि कश्मीर (68.74 टक्के)
8) उत्तर प्रदेश ( 69.72 टक्के )
9) मध्य प्रदेश (70.63 टक्के)
10) छत्तीसगड (71.04 टक्के)
लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.
हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतेच मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील. या विधेयकाच्या अंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-1955’ मध्ये बदल करण्यात येणार.
बदल करण्यामागची पार्श्वभूमी
जुलै 2018 मध्ये आसाममधील सुमारे दोन कोटी नागरिकांची नावे असलेला ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens -NRC) या दस्तऐवजाचा अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. या मसुद्यात राज्याच्या 2,89,83,677 नागरिकांच्या नावांची नोंद आहे. NRC अद्ययावत करावयाच्या प्रक्रियेतून एकूण 3,29,91,384 व्यक्तींनी यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी मसुद्यामध्ये 40,07,707 लोकांची नावे यात नव्हती. 2.48 लक्ष शंकास्पद मतदार आणि त्यांचे वारस आणि असे व्यक्ती ज्याचे संदर्भ परराष्ट्र तंटा न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत अश्यांना यातून वगळण्यात आले होते.
✍️भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे.
✍️याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
✍️भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत कार्य करतो.
✍️भारतातील लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती,
उपराष्ट्रपती, राज्य विधानसभा इत्यादी
निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
✍️निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात.
✍️सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर करतात.
✍️सकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या ओमप्रकाश रावत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (२२वे) आहेत.
व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव
1. मार्श गॅस - मिथेन
2. खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट
3. धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट
4. मीठ - सोडीयम क्लोराइड
5. व्हाईट व्हिट्रीऑल -झिंक सल्फेट
6. ब्ल्युव्हिट्रीऑल -कॉपर सल्फेट
7. ग्रीन व्हिट्रीऑल -फेरस सल्फेट
8. जलकाच -सोडीयम सिलिकेट
9. फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड
10. जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट
11. ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट
12.बेकिंग सोडा -सोडीयम बाय कार्बोनेट
13.फेरस अमोनियम सल्फेट -मोहर सॉल्ट
14. ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट
15. संगमवर - कॅल्शियकार्बोनेट
16. मोरचूद- - कॉपरसल्फेट
देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)
देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य- उत्तराखंड
देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज - काटेवाडी
देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे
देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर - झारखंड
देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू
देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर
देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)
देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र - हडपसर (पुणे)
देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
• मनुष्य का वैज्ञानिक नाम क्या है?- होमो सैपियंस
• मेढक का वैज्ञानिक नाम क्या है?- राना टिग्रिना
• बिल्ली का वैज्ञानिक नाम क्या है?- फेलिस डोमेस्टिका
• चूहा का वैज्ञानिक नाम क्या है?- Rattus
छिपकली का वैज्ञानिक नाम क्या है?- Lacertilia
• कुत्ता का वैज्ञानिक नाम क्या है?- कैनिस फैमिलियर्स
• गाय का वैज्ञानिक नाम क्या है?- बॉस इंडिकस
• भैँस का वैज्ञानिक नाम क्या है?- बुबालस बुबालिस
• बैल का वैज्ञानिक नाम क्या है?- बॉस प्रिमिजिनियस टारस
• बकरी का वैज्ञानिक नाम क्या है?- केप्टा हिटमस
• भेँड़ का वैज्ञानिक नाम क्या है?- ओवीज अराइज
• सुअर का वैज्ञानिक नाम क्या है?- सुसस्फ्रोका डोमेस्टिका
• शेर का वैज्ञानिक नाम क्या है?- पैँथरा लियो
• बाघ का वैज्ञानिक नाम क्या है?- पैँथरा टाइग्रिस
• चीता का वैज्ञानिक नाम क्या है?- पैँथरा पार्डुस
• भालू का वैज्ञानिक नाम क्या है?- उर्सुस मैटिटिमस कार्नीवेरा
• खरगोश का वैज्ञानिक नाम क्या है?- ऑरिक्टोलेगस कुनिकुलस
• हिरण का वैज्ञानिक नाम क्या है?- सर्वस एलाफस
• ऊँट का वैज्ञानिक नाम क्या है?- कैमेलस डोमेडेरियस
• लोमडी का वैज्ञानिक नाम क्या है?- कैनीडे
• लंगूर का वैज्ञानिक नाम क्या है?- होमिनोडिया
• बारहसिंगा का वैज्ञानिक नाम क्या है?- रुसर्वस डुवाउसेली
• मक्खी का वैज्ञानिक नाम क्या है?- मस्का डोमेस्टिका
• मोर का वैज्ञानिक नाम क्या है?- पैवो क्रिस्टेटस
• हाथी का वैज्ञानिक नाम क्या है?- एफिलास इंडिका
• डॉल्फिन का वैज्ञानिक नाम क्या है?- प्लैटिनिस्ट गैंगेटिका
• घोड़ा का वैज्ञानिक नाम क्या है?- ईक्वस कैबेलस
• गधा का वैज्ञानिक नाम क्या है?- इक्विस असिनस
• आम का वैज्ञानिक नाम क्या है?- मैग्नीफेरा इंडिका
• अंगुर का वैज्ञानिक नाम क्या है?- विटियस
• संतरा का वैज्ञानिक नाम क्या है?- साइट्रस सीनेन्सिस
• नारियल का वैज्ञानिक नाम क्या है?- कोको न्यूसीफेरा
• सेब का वैज्ञानिक नाम क्या है?- मेलस प्यूमिया/
डोमेस्टिका
• अनानास का वैज्ञानिक नाम क्या है?- आननास कॉमोजस
• पपीता का वैज्ञानिक नाम क्या है?- कैरीका पपीता
• नाशपाती का वैज्ञानिक नाम क्या है?- पाइरस क्यूमिनिस
• केला का वैज्ञानिक नाम क्या है?- म्यूजा पेराडिसिएका
• लीची का वैज्ञानिक नाम क्या है?- लीची चिन्नीसिस
• इमली का वैज्ञानिक नाम क्या है?- तामार इंडस इंडिका
• खीरा का वैज्ञानिक नाम क्या है?- कुसुमिस सैटिवस
• बेर का वैज्ञानिक नाम क्या है?- ज़िज़ीफस मौरीतियाना
• चुकंदर का वैज्ञानिक नाम क्या है?- बीटा वाल्गारिस
• जामुन का वैज्ञानिक नाम क्या है?- शायजियम क्यूमिनी
• गन्ना का वैज्ञानिक नाम क्या है?- सुगरेन्स औफिसीनेरम
• मक्का का वैज्ञानिक नाम क्या है?- जिया मेज
• बाजरा का वैज्ञानिक नाम क्या है?- पेनिसिटम अमेरीकोनम
• धान का वैज्ञानिक नाम क्या है?- औरिजया सैटिवाट
• गेहूँ का वैज्ञानिक नाम क्या है?- ट्रिक्टिकम एस्टिवियम
• कपास का वैज्ञानिक नाम क्या है?- गैसीपीयम
• सरसोँ का वैज्ञानिक नाम क्या है?- ब्रेसिका कम्पेस्टरीज
• कॉफी का वैज्ञानिक नाम क्या है?- कॉफिया अरेबिका
• चाय का वैज्ञानिक नाम क्या है?- थिया साइनेनिसस
• तुलसी का वैज्ञानिक नाम क्या हैं?- ऑक्सीमेन्ट टेन्यूफ़्लोरम
• एलोविरा का वैज्ञानिक नाम क्या हैं?- एलोविरा
• अफीम का वैज्ञानिक नाम क्या है?- पपवर सोम्निफेरुम
• काजू का वैज्ञानिक नाम क्या है?- एनाकार्डियम अरोमैटिकम
• बादाम का वैज्ञानिक नाम क्या है?- प्रुनस अरमेनिका
• मुंगफली का वैज्ञानिक नाम क्या है?- एरैकिस हाइजोपिया
• लालमिर्च का वैज्ञानिक नाम क्या है?- कैप्सियम एनुअम
• कालीमिर्च का वैज्ञानिक नाम क्या है?- पाइपर नाइग्रम
• केसर का वैज्ञानिक नाम क्या है?- क्रोकस सैटिवियस
• सौफ (Fennel) का वैज्ञानिक नाम क्या है?- फ़ीनिकुलम वल्गेरे
• जीरा का वैज्ञानिक नाम क्या है?- क्यूमीनियम सिमिनियम
• हल्दी का वैज्ञानिक नाम क्या है?- कुरकुमा लोँगा
• नीबू का वैज्ञानिक नाम क्या है?- साइट्रस लिंबोन
• आंवला(gooseberry) का वैज्ञानिक नाम क्या है?- फ़िलेन्थस इम्ब्लिका
• धनिया का वैज्ञानिक नाम क्या है?- कोरियेंडम सटिवुम
• टमाटर का वैज्ञानिक नाम क्या है?- लाइकोप्रेसिकन एस्कुलेँटम
• पालक का वैज्ञानिक नाम क्या है?- स्पिनिया ओलेरसाइए
• बैगन का वैज्ञानिक नाम क्या है?- एकोनिटियम हेटरोफिलम
• फूलगोभी का वैज्ञानिक नाम क्या है?- ब्रासिका औलिरेशिया
• अदरक का वैज्ञानिक नाम क्या है?- जिँजिबर ऑफिसिनेल
• लहसून का वैज्ञानिक नाम क्या है?- एलियम सेराइवन
• गाजर का वैज्ञानिक नाम क्या है?- डाकस कैरोटा
• मूली का वैज्ञानिक नाम क्या है?- रेफेनस सैटाइविस
• कटहल का वैज्ञानिक नाम क्या है?- आर्टोकारपस हेटेरीफिलस
• मटर का वैज्ञानिक नाम क्या है?- पिसम सेटिवियम
· स्वातंत्र्यचळवळीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा 1919 मध्ये सुरु झाला. त्यावेळी प्रथमच जनआंदोलनांनी सुरवात झाली.
· पहिल्या महायुध्दकाळात ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हया दोस्त राष्ट्रांनी जाहीर केले होते की, जागतिक महायुध्द हे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीच लढले जात आहे.
· पण युध्दात विजी झाल्यानंतर वसाहतवादी साम्राज्यसत्ता नाहीशी करण्यास ते फारसे उत्सुक दिसेनात. भारतीयांनी युध्दप्रयत्नात सर्व सहकार्य दिले होते एवढेच नव्हे तर युध्दाची झळ मोठया प्रमाणात सोसली होती. त्याचे योग्य चीज होईल, अशी त्यांना आशा होती.
· पण त्याचा लवकरच भाषांतरांवरूनरमनिरास झाला.
· ब्रिटिशांनी घटनात्मक सुधारणांचे थातुरमातुर प्रयत्न केले असले तरी खरी राजकीय सत्ता सोडण्याची त्यांची बिलकूल तयारी नव्हती आणि आता एक नवे नेते श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी लढयाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
· पूर्वीच्या नेतृत्वातील मूलभूत उणिवा हेरुन त्या दूर करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यांनी लढयाची एक नवीनच पध्दत रुढ केली, ती म्हणजे असहकार.
· तसेच लढयाचे एक नवे तंत्र सत्याग्रह त्यांनी अंमलात आणले. त्यामुळे लढा हा केवळ एक कार्या न राहता तो प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ लागला.
· या नव्या तंत्रांची गांधीजींनी दक्षिण आफ़्रिकेत यशस्वीरित्या चाचणी केली होती.
· गांधीजींनी चंपारण चे शेतकीर व अहमदाबाद चे कामगार हयांचे प्रश्नही हाती घेतले होते.
· या काळात देशाच्या वेगवेगळया भागांत महागाई एकदम वाढली आणि साथीचे रोग पसरले.
· जागतिक युध्द संपताच गांधीजींनी भारतीय जनतेच्या मनातील वाढत्या प्रक्षोभाला व लढाऊ प्रवृत्तीला प्रतिसाद देताना एका नव्या संघटनेची व तंत्राची निर्मिती केली. त्यामुळे त्या आंदोलनास जनतेच्या पाठिंब्याचा भक्कम आधार निर्माण झाला.
▪️ मार्च 1919 मध्ये रौलट कायदा संमत करण्यात आला त्याद्वारा खटला न भरता कोणालाही तुंरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले, त्यामुळे भारतीय जनतेचा मोठा अपमान झाला.
▪️ फब्रुवारी 1919 मध्ये गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरु केली.
· हा कायदा मोडावयाचा व स्वत:ला अटक करवून घ्यायची अशी या सभेच्या सदस्यांची प्रतिज्ञा होती.
· अशा रीतीने राष्ट्रीय चळवळ म्हणजे केवळ एक आंदोलन न ठेवता जनतेच्या शक्तीचे प्रत्यक्ष राजकीय कृतींत रुपांतर करण्याच्या दृष्टीने गांधीजींनी पहिले पाऊल उचलले.
· त्याचबरोबर आता शेतकरी व कारागीरांवर अधिक विसंबून राहावयास हवे असा काँग्रेसने आग्रह धरला .
· खादी म्हणजेच हाताने कातलेल्या सुताचे हातमागावर विणलेले कापड वापरण्यावर भर हे त्याचेच एक प्रतिक होते.
· त्याच वेळी अमृतसरला कुप्रसिध्द जलियाॅंवाला बाग हत्याकांड घडले.
▪️ 13 एप्रिल 1919 रोजी चहूबाजूंनी बंदिस्त असलेल्या या बागेत शांततापूर्ण जमावाला ब्रिटिश लष्कराच्या एका तुकडीने घेतले व बंदुका आणि मशिनगन्सच्या सहाय्याने अमानुष गोळीबार केला.
· त्याच वेळी युध्दानंतर तुर्कस्तानला औदार्याचे वागणूक देण्याचे आश्र्वासन ब्रिटिशांनी मोडले तुर्कस्तानच्या सुलतानाला खलिफा म्हणजे मुसलमानांचा धार्मिक प्रमुख मानण्यात येत असे.
· पण तेच धोक्यात आल्याने भारतीय मुसलमानांत तीव्र तिरस्कार निर्माण झाले
· रासबिहारी बोस यांनी जपानमधील पौर्वत्य देशातील निवडक लोकांची नागासाकी येथे बैठक घेतली.
· ज्ञानेश्र्वर देशपांडे देवनाथ दास यांनी प्रमुख कार्य केले.
· रसबिहारी बोस यांनी हिंदी लोकांची एक परिषद 28 ते 30मार्च 1942 मध्ये टोकियो येथे भरवली जपान, मलाया,चीन, थायलंड, या देशातून अनेक हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापना केली.
· कोणत्याही प्रकारे परकियांचे अधिकार नसणारे स्वातंत्र्य हिंदुस्थानला प्राप्त करु देणे हा संस्थेचा उद्देश होता.
· लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून रासबिहारी बोस यांची निवड करण्याल आली रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अनेक शाखा स्थापन केल्या.
· स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करण्यासाठी रास बिहारी बोस यांनी टोकियो येथे आझाद हिंद फौजेची इंडियन नॅशनल आर्मी स्थापना केली.
· कॅप्टन मोहन सिंग हे सरसेनापती झाले.
· 15 फेब्रुवारी 1942 रोजी जपानचे पंतप्रधान जनरल टोजो व रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्याची घोषणा केली.
· आझाद हिंद फौज आणि इंडियन इंडिपेन्डन्स लीगने ऑगस्ट 1942 पर्यत सिंगापूर बॅकॉक, रंगून जिंकलीे आझाद हिंद फौजेचे आणि हिंदी स्वातंत्र्य संघाचे मुख्य ठाणे बॅकॉकहून सिंगापूरला आणले.
· आझाद हिंद फौजेच्या अधिकारावरुन मोहन सिंगला कमी करून जगन्नाथाराव भोसले यांना मेजर जनरल आणि सुप्रीम कमांडर म्हणून नियूक्त केले.
· सुभाषचंद्र बोस 20 जून 1943 ला टोकियोला आले. रास बिहारी यांनी त्यांचे स्वागत केले.
· त्यांनतर सिंगापूरला गेले. आझाद हिंद फौजेच्या निरनिराळया घटकांच्या भेटी घेतल्या.
· 5 जूलै 1943 रोजी सिंगापूर येथे नव्याने फौजेची स्थापना केली.
· आठ दिवसातच राणी ऑफ झाशी रेजिमेंट ही स्त्री शाखा स्थापन केली.
· 25 ऑगस्ट 1943 रोजी आझाद हिंद सेनेचे अधिकृत नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारले.
· स्वातंत्र्य लढयामध्ये आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी केली. परंतु अखेरीस अपयश आले.
👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*
– केंट
👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*
– स्वित्झर्लंड
👉🏾 *वादळी शहर*
– शिकागो
👉🏾 *पीत नदी*
– हो हँग हो
👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*
– काश्मीर
👉🏾 *लवगांचे बेट*
– झांजीबार
👉🏾 *गुलाबी शहर*
– जयपूर
👉🏾 *खड़काळ शहर*
– अँबरडीन
👉🏾 *पायाखालील प्रदेश*
– ऑस्ट्रेलिया
👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*
– पंजाब
👉🏾 *हजार तळ्यांचा देश*
– फिनलँड
👉🏾 *निर्जनतम बेट*
– ट्रिस्टन डी क्यूबा
👉🏾 *भारताचे व्हेनीस*
– अलेप्पी
👉🏾 *पाचूंचे बेट*
– श्रीलंका
👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*
– न्यूझीलंड
👉🏾 *भारताचे उद्यान*
– बंगलोर
👉🏾 *भूकंपाचे शहर*
– फिलाडेल्फिया
👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*
– स्टॉकहोम
👉🏾 *कमलपुष्पांचा देश*
– फ़्रान्स व कॅनडा
👉🏾 *अमर शहर*
– रोम
👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*
– बनारस
👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*
– कॅनडा
👉🏾 *काळा खंड*
– आफ्रिका
👉🏾 *श्वेत शहर*
– बेलग्रेड
👉🏾 *जगाचे छप्पर*
– पामीरचे पठार
👉🏾 *भारताचा मसाला मळा*
– केरळ
👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*
– जिब्राल्टर
👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*
– गिनीचा किनारा
👉🏾 *मोत्यांचे बेट*
– बहारीन
👉🏾 *राजवाडयांचे शहर*
– वॉशिंगटन
👉🏾 *अज्ञात खंड*
– आफ्रिका
👉🏾 *उंच इमारतीचे शहर*
– न्यूयार्क
👉🏾 *भव्य अंतराचे शहर*
– कोलकाता
👉🏾 *कांगारूंचा देश*
– ऑस्ट्रेलिया
👉🏾 *सूर्यास्ताचा देश*
– ब्रिटन
👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*
– जपान
👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*
– नॉर्वे
_*1. भारतात, राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो?*_
[ए] डिसेंबर 17
[बी] 8 मार्च
[क] जानेवारी 17
[डी] जानेवारी 25
_*बरोबर उत्तर: डी [जानेवारी 25]*_
_*2. भारतात, राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो?*_
[ए] डिसेंबर 17
[बी] 8 मार्च
[क] जानेवारी 17
[डी] जानेवारी 25
_*बरोबर उत्तर: डी [जानेवारी 25]*_
_*3. खालीलपैकी कोणत्या तारखा, जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो?*_
[ए] इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 10
[बी] 15 जानेवारी
[क] जानेवारी 17
[डी] डिसेंबर 17
_*बरोबर उत्तर: ए [जानेवारी 10]*_
_*4. राष्ट्रीय गणिताचा दिवस साजरा करण्यासाठी खालील गणनेत कोणत्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत, गणितज्ञ रामानुजनचा वाढदिवस म्हणून साजरा केला जावा?*_
[ए] डिसेंबर 17
[बी] 20 डिसेंबर
[क] डिसेंबर 22
[डी] डिसेंबर 25
_*बरोबर उत्तर: सी [डिसेंबर 22]*_
_*5. कोणत्या दिवशी भारत ध्वज दिन साजरा केला जातो?*_
[ए] डिसेंबर 3
[बी] डिसेंबर 7
[सी] डिसेंबर 11
[डी] डिसेंबर 17
_*बरोबर उत्तर: बी [डिसेंबर 7]*_
_*6. कोणत्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी भारतीय सैन्यातील एक कायमस्वरूपी नर्सिंग सेवा भारत मिरिटरी नर्सिंग सर्व्हिस म्हणून घोषित करण्यात आली, आज ती भारतातील नर्सिंग डे म्हणून साजरी केली जाते?*_
[ए] 1 9 20
[बी] 1 9 22
[सी] 1 9 26
[डी] 1 9 30
_*बरोबर उत्तर: सी [1 9 26]*_
_*7. खालीलपैकी कोणत्या तारखा मे जागतिक प्रेस फ्रीडम डे मे मे पाहिली जातात?*_
[ए] 1 मे
[बी] मे 3
[सी] मे 6
[डी] 10 मे
_*बरोबर उत्तर: बी [3 मे]*_
_*8. नॅशनल असिफाईनच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो:*_
[ए] 20 फेब्रुवारी
[बी] 21 फेब्रुवारी
[सी] 20 मार्च
[डी] 21 मार्च
_*बरोबर उत्तर: डी [21 मार्च]*_
_*9 .1 9 72 मध्ये स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये युनायटेड नेशन्स महासभेने खालीलपैकी कोणत्या नियमाची स्थापना केली होती?*_
[ए] जागतिक पाणी दिन
[ब] जागतिक पाणथळ जागा दिन
[सी] जागतिक पर्यावरण दिन
[डी] पृथ्वी डे
_*बरोबर उत्तर: सी [जागतिक पर्यावरण दिन]*_
_*10. जागतिक दर्जाच्या दिवशी कोणत्या तारखांना भेट दिली जाते?*_
[ए] सप्टेंबर 10
[बी] 14 ऑक्टोबर
[सी] नोव्हेंबर 13
[डी] डिसेंबर 30
बरोबर उत्तर: बी [ऑक्टोबर 14]
🛡 *व्यायाम मंडळ*🛡
– चाफेकर बंधू ( १८९६ )
🛡 *अनुशीलन समिती*🛡
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर
🛡 *अभिनव भारत*🛡( पुणे )
– वि .दा .सावरकर ( १९०२ )
🛡 *इंडिया हाऊस*🛡
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )
🛡 *स्वदेश बांधव समिती*🛡
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )
🛡 *अभिनव भारत*🛡( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )
🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७
🛡 *अनुशीलन समिती*🛡
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
१९०७ ( ढाका )
🛡 *भारत माता सोसायटी*🛡
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )
🛡 *गदर पार्टी*🛡
– लाला हरदयाळ ( १९१३ )
🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )
🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल
🛡 *हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन*🛡
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )
🛡 *नौजवान सभा*🛡
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)
🛡 *हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन*🛡
– चंद्रशेखर आझाद (१९२८)
🛡 *इंडियन इंडिपेंडन्स लिग*🛡( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)
🛡 *आझाद हिंद सेना*🛡
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो
· छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई
· इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई
· नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोलकत्ता
· के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : चेन्नई
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ : नागपूर
· राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : हैदराबाद
· गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोहाटी
· दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोवा
· सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : अहमदाबाद
· श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ : श्रीनगर
· बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : बंगळूर
· मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : मंगळूर
· कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ : कलिकत
· कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची
· त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूअनंतपुरम
· देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : इंदौर
· श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : अमृतसर
· जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : जयपूर
· वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोर्टब्लेअर
· कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोईमतूर
· तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूचिरापल्ली
· चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ : लखनौ
· लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ : वाराणशी
🅾️भारताने यावर्षी चहाची विक्रमी निर्यात केली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर चहा निर्यातीत भारताला२३० दशलक्ष किलोचा टप्पा गाठण्यातयश आले आहे.गेल्या आर्थिक वर्षात देशातून २३२.९२ दशलक्ष किलो चहाचीनिर्यात झाली.
🅾️तया मोबदल्यात देशाला ४,४९३.१० कोटी रुपये मिळालेआहेत. यापूर्वी १९८०-८१ या काणात २३१.७४ दशलक्ष किलो चहाची निर्यातझाली होती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीचे प्रमाण१७ टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात आणिपोलंड यासारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात चहाची खरेदी केल्याने निर्यातीत वाढ झाली आहे.
🅾️दशात लिलावाद्वारे विक्री झालेल्या चहालादेखील चांगली किंमत मिळाली आहे. लिलाव झालेल्या चहाची किंमत आणि प्रमाण अनुक्रमे ८.०५ टक्के व१७.८२ टक्क्यांनी वाढले, असे ताज्या अहवालात नमूद आहे.
१) मध्य प्रदेश 🐯 :-
नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..
२) कर्नाटक 🌮 :-
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..
३) आंध्र प्रदेश 🍂 :-
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..
४) गुजरात 🌾 :-
ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..
५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-
ठाणे, नाशिक..
६) छत्तीसगड ⛰:-
गोंदिया, गडचिरोली..
७) गोवा 🌴:-
सिंधुदुर्ग..
🔰नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत.
🔰ह खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले.
🔰तथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत.बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.
🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)
🖌 दशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी
🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
- अब्दुल कलम आझाद
🖌 तरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
- सुभाषचंद्र बोस
🖌 तरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
- चित्तरंजन दास
🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
- नेहरु अहवाल
🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
- लोकमान्य टिळक
🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.
📚 कषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?
- लॉर्ड बेंटींक
📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?
- मद्रास
📚 मलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?
- लॉर्ड मेकॉले
📚 रलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला
📚 इग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?
- सुरत
📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?
- लैंड होल्डर्स सोसायटी.
📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?
- नारायण मेघाजी लोखंडे
Q1) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर :- सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल
Q2) कोणत्या राज्याने ‘इंदिरा वन मितान योजना’ लागू केली?
उत्तर :- छत्तीसगड
Q3) कोणत्या संस्थेनी वायू गुणवत्तेच्या संदर्भात व्यवस्थापनासाठी GIS-आधारित व्यासपीठ तयार करण्यासाठी बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत करार केला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
Q4) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) याच्या संदर्भातले इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (IIG) व्यवस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?
उत्तर :- वाणिज्य व उद्योग मंत्रालय
Q5 'सुरक्षा’ या नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ मानवाचा कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे?
उत्तर :- हत्ती
Q6) भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान IC-IMPACTS वार्षिक संशोधन परिषद आयोजित केली जाते?
उत्तर :- कॅनडा
Q7) कोणत्या विमानतळाने भारताशी जुळलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ‘एयर सुविधा’ या नावाने एक संकेतस्थळ विकसित केले?
उत्तर :- दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
Q8) निधन झालेले मनीतोम्बी सिंग कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते?
उत्तर :- फुटबॉल
Q9) कोणत्या व्यक्तीची मुंबईत प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- पतंजली झा
Q10) कोणत्या व्यक्तीची RoDTEP योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :- जी. के. पिल्लई
🔰सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपये एवढे मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचे प्रकाशन होणार आहे.
🔴भारत आणि अन्न व कृषी संघटना....
🔰दशातल्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक तसेच पोषक आहारादृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी, अन्न आणि कृषी संघटनेने आजवर केलेले कार्य अतुलनीय आहे.
भारतीय सनदी अधिकारी डॉ. बिनय रंजन सेन यांनी वर्ष 1956-1967 मध्ये या संस्थेचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
🔰वर्ष 2016 हे डाळींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आणि वर्ष 2023 हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करावे, अशा भारताच्या दोन्ही प्रस्तावांचे अन्न आणि कृषी संघटनेने स्वागत आणि कौतुक केले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) मार्गदर्शनाखाली, कार्यरत राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने गेल्या पाच वर्षात असे 53 वाण विकसित केले आहेत.
🔰2014 पूर्वी असे बायोफोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेले केवळ एकच वाण विकसित झाले होते.
संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना
🔴(FAO) विषयी...
🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक संस्थांपैकी 16 ऑक्टोबर 1945 रोजी क्वेबेक (कॅनडा) येथे स्थापना झालेली ही पहिली संस्था आहे. FAOच्या सदस्य व सहसदस्य देशांची संख्या 197 आहे. भारत FAOचा स्थापनेपासूनचा सभासद आहे.
🔰जगातल्या सर्व देशांमधल्या लोकांचे आहारपोषण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तेथील कृषी, मत्स्योद्योग व वनोद्योगांचा विकास होत जाणार असे प्रयत्न करणे, हे FAOचे प्रधान उद्दिष्ट आहे.
🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.
🎇इतर ठळक बाबी...
🗺पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🗺जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.
जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🎇आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...
🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.
🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.
⛑जानेवारी 2019 मध्ये वायु प्रदूषणाविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) याची घोषणा केली होती.
⛑भारतातली हवेची गुणवत्ता 2024 सालापर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी अधिक स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवले गेले आहे.
⛑सन 2017 ते सन 2024 या कालावधीत कमीतकमी 102 शहरांमधल्या पार्टीकुलेट मॅटर (PM) या प्रदूषकाचे प्रदूषण 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाची अंमलबजावणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) करीत आहे.
एका अभ्यासानुसर, भारतातल्या लोकांचे आयुर्मान खराब हवेच्या गुणवत्तेमुळे तब्बल 5 वर्षांनी कमी होत आहे.
🅾️हवा प्रदूषण
⛑परकृती निकोप राखण्यासाठी मानवाला सकस आहाराबरोबर स्वच्छ आणि शुध्द हवेची आवश्यकता आहे. हवेतल्या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो. प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा हवेतला महत्त्वाचा घटक आहे. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतला ऑक्सिजन कमी करतात.
⛑परदूषणास चार घटक जबाबदार आहेत - चालू नैसर्गिक स्थिती, मानवी लोकवस्ती, उत्पादनाची आणि खपाची पातळी, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग. लाकूड, कोळसा, पेट्रोलियम पदार्थ यांच्या ज्वलनामुळे सल्फर डायक्साईड, कार्बन मोनोक्साईडन, नायट्रोजन ऑक्साईड हे प्रमुख प्रदूषके तयार होतात.
⛑वायू प्रदूषणामुळे मानवाला श्वसनाचे आणि फुफ्फूसाचे आजार होतात. त्याचप्रमाणे दमा, कर्करोग, बेशुध्द पडणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणे इ. विकार होतात. वनस्पतींच्या बाबतीत त्यांची वाढ खुंटणे, पाने वाळणे, वाकणे, झाड मरून जाणे किंवा उत्पन्न कमी येणे इत्यादी परिणाम होतात. तसेच वातावरणातले तापमान वाढते व त्याचा परिणाम हवामानावर तसेच पावसावर होतो.
💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.
🔷ठळक बाबी🔷
💼हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
💼समारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.
💼परकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.
💼दशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी
💼भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.
🔥भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील.
🔥“आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. १ जानेवारी २०२१ पासून दातार या पदी रुजू होतील.
🔥“श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत,” असं नियुक्तीची घोषणा करताना बाको म्हणाले. व्यावसायीक शिक्षणाच्या भवितव्याविषयी ते अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच करोना महासाथीदरम्यान उद्र्भवलेल्या आव्हानंचा सामना करण्यासाठी हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बाजवली आहे. हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये गेली २५ वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
🔰साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
🔰नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)
🔰साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता - लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)
🚦जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाविषयी...
🔰जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.
🔰ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.
🔰यद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.
🚦नोबेल पुरस्काराविषयी...
🔰नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
🔰नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो.
🔰तयांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते.
🔰सटॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.
🔰खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:
🔰भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन
🔰शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन
🔰साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन
शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.
🔰जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.
🔰या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक आनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य आहे.
🔰रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना विभागून देण्यात येणार आहे.
दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी प्राणी आणि माणसातील सदोष जनुके काढून टाकण्यासाठीचे ‘क्रिस्पर’ किंवा ‘कॅस 9’ तंत्रज्ञान शोधून काढले होते.
🔰ही पद्धत वनस्पती व सूक्ष्मजीवातील घातक किंवा सदोष जनुके काढून टाकण्यासाठी वापरता येते.
🔰रणवीय कात्र्यांचे हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचे रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष क्लेस गुस्ताफसन यांनी म्हटले आहे.
●चीन - 55 (प्रथम स्थानी)
●इटली - 54
●जर्मनी - 47
●स्पेन - 47
●फ्रांस - 45
●भारत - 38 (भारत 38 स्थळांसह 6 व्या स्थानी)
●मेक्सिको - 35
●युनायटेड किंगडम - 31
●रशिया - 28
●इराण - 24
●अमेरिका - 23
●जपान - 23
●ब्राझील - 22
●ऑस्ट्रेलिया - 20
●कॅनडा - 20
●ग्रीस - 18
●तुर्कीस्थान - 18
●पोलंड - 16
●स्वीडन - 15
♓️भौतिकशास्त्रासाठी ‘2020 नोबेल’ पुरस्काराची घोषणा झाली; यावर्षी रोजर पेनरोज (ब्रिटिश), रीनहार्ड गेंजेल (जर्मनी) आणि एंड्रिया गेज (अमेरिका) यांना नोबेल दिला जाणार आहे.
♓️रोजर पेनरोज यांना अल्बर्ट आइंस्टीन यांच्या ‘सापेक्षतेचा सिद्धांत’ याबाबतची माहिती मिळवण्यासाठी गणिती पद्धत तयार केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. तर, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज यांना एकत्रितपणे कृष्णविवर आणि आकाशगंगा याचे रहस्य उलगडण्यासाठी पुरस्कार दिला जात आहे.
✴️नोबेल पुरस्काराविषयी....
♓️नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
♓️नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते. स्टॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:
♓️भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन
शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन
साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन
शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.
🔰17 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने 12 वी BRICS शिखर परिषद आयोजित करण्याचे नियोजित आहे.
🔴ठळक बाबी...
🔰कार्यक्रमात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रतिनिधी परस्पर सहकार्यावर चर्चा करणार.कार्यक्रमाचा विषय - “जागतिक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण वाढ यासाठी BRICS भागीदारी”.परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे आहे.
🔴BRICS विषयी...
🔰BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.
🔰रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.
🧑🦰गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात
🧑🦰लोकहितवादी हे त्यांचे टोपण नाव होतं कारण त्यांनी लिहिलेले जे
लीखान होतं ते लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध करत.
🧑🦰मबईहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी एकूण 108 पत्रे लिहिली
🧑🦰लोकहितवादींची जी प्रसिद्ध शतपत्रे आहेत ती हीच
🧑🦰तयांच पहिल शतपत्र 19 मार्च 1848 रोजी प्रसिद्ध झाले.
🧑🦰विधवांशी विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विधवा फंड उभारला पाहिजे असे त्यांना वाटत होते
🧑🦰पूणे नेटिव्ह जनरल लायब्ररी मध्ये त्यांचा वाटा होता (1848)
🏞 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत.
🏞 चद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.
🏞 नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.
🏞 या प्रकल्पासाठी 14.1 मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
🏞 याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.
🏞 आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे.
🏞 यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”
1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी
2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती
👉 दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक सर्वेक्षण जाहिर करतात
👉 कष्णमूर्ती सुब्रम्हण्यम यांनी दुसऱ्यांदा आर्थिक पाहणी अहवाल जाहिर केला
👉 1950 -51 मध्ये पहिला आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. 1964
पर्यन्त केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबर आर्थिक पाहणी प्रकाशित करण्यात येते. 1964 पासून मात्र अर्थसंकल्पापासून विभक्त करण्यात आले
👉 अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग आर्थिक सर्वेक्षण तयार करते
👉 दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण जाहिर केले जावे असे कोणतेही घटनात्मक बंधन सरकारवर नाही.
👉 थीम-: 【 Enable Markets, Promote 'pro business' Policies and Strengthen 'Trust' in the Economy】
---------------------------------------------------
【GDP वृद्धिदर (स्थिर किंमतीला)】
👉 2016 - 17 -------------------- 8.2%
👉 2017- 18 --------------------- 7.2%
👉 2018 -19* -------------------- 6.8%
👉 2019 - 20**------------------- 5.0 %
👉 2020 - 21# ------------------- 6%
(* तात्पुरते, पाहिले अगाऊ अंदाज, *# अंदाजित)
---------------------------------------------------
【 कृषी आणि संलग्न क्षेत्रातील वृद्धि】
👉 2017 - 18 --------------------- 5.0%
👉 2018-19* ---------------------- 2.9%
👉 2019- 20 ------------------- 2.8%
---------------------------------------------------
【औद्योगिक क्षेत्रातील वृद्धिदर】-:
👉 2017 - 18 ---------------------- 5.9%
👉 2018-19* ---------------------- 6.9%
👉 2019-20** -------------------- 2.5%
---------------------------------------------------
【सेवा क्षेत्रातील वृद्धिदर】-:
👉 2017- 18 ---------------------- 8.1%
👉 2018-19* ---------------------- 7.5%
👉 2019-20** --------------------- 6.9%
---------------------------------------------------
【 राजकोषिय तूट】 -:
👉 2017 -18 ----------------------- 3.5%
👉 2018-19 ------------------------ 3.4%
👉 2019-20 ------------------------ 3.3%
【प्राथमिक तूट】-:
👉 2017-18 ----------------------- 2.6%
👉 2018-19 ----------------------- 2.4%
👉2019-20 ------------------------ 2.3%
---------------------------------------------------
【 भारताचे पहिले 5 व्यापारी भागीदार देश】-:
1 चीन
2 अमेरिका
3 संयुक्त अरब अमिराती
4 सौदी अरेबिया
5 हाँग कॉंग
👉 भारताचा व्यापार आधिक्य -:
1 अमेरिका 2 संयुक्त अरब अमिराती
👉 भारताची व्यापार तूट-:
1 चीन 2 सौदी अरेबिया 3 इराक
4 जर्मनी
【पहिल्या 5 निर्यात वस्तु】-:
1 पेट्रोलियम पदार्थ (13.7%)
2 मोती व मौल्यवान खड़े (7%)
3 औषधी उत्पादन (5%)
4 सोने व इतर धातूंची दागिने (4.5%)
5 लोह व पोलाद (3.0%)
【पहिल्या 5 आयात वस्तु】-:
1 कच्चे तेल ( 21%)
2 सोने (6.4%)
3 पेट्रोलियम पदार्थ(5.6%)
4 कोळसा व कोक (4.8%)
5 मोती व मौल्यवान (4.6%)
MPSC Prelims पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला . यानंतर सर्वांच्या मनात सगळ्यात पहिले प्रश्न आला आता परीक्षा कधी होईल?
बघा या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.पण या स्थितीत आपण काय करावे याचा विचार करू..
1. अनेकांनी अभ्यास बंद केलाय तो लगेच सुरू करायला पाहिजे.
2.परीक्षा कधीही झाली तरी आपण पास झालो पाहिजे, हा आपला दृष्टिकोन पाहिजे.
3.ज्या विद्यार्थी मित्रांचा Prelims चा अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांनी आता Mains चा वेगळा असलेला अभ्यास करावा. उदा. HR. HRD इ.
4.दुसरा पर्याय असा आहे की Prelims आणि Mains ला समान असलेले विषय करावेत.
उदा. आधुनिक भारत, भूगोल, राज्यघटना इत्यादी.
5. दररोज 2 तास CSAT चालू ठेवावे.
6.Revision, MCQs सोडविण्यावर भर द्यावा.
7.ज्या मित्रांचा अभ्यास झाला नाही त्यांनी आपले कोणते विषय कमकुवत आहेत त्यावर लक्ष द्यावे.
मित्रहो, कोणीही अभ्यास बंद करू नका. हवं तर एक,दोन दिवस विश्रांती घ्या आणि परत जोरात अभ्यासाला लागा. हा काळ मेहनतीचा आहे,आपल्या अभ्यासात improvement करण्याचा आहे.
सर्वात मोठा ग्रह - गुरु
सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध
पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस
पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन- बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून
सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र
लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह- मंगळ
सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.
पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस
सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु
सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र
सूर्यापासून अंतरानुसार ग्रह- बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.
** पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम - शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून
◾️ सथापना 8 ऑक्टोबर 1932
◾️ 88 वा स्थापनादिन
◾️26वे वायुसेना प्रमुख:- आर के एस भदौरिया
◾️बरीद वाक्य:- "नभ: स्पृशं दीप्तम्"
◾️सवतंत्रपूर्व रॉयल इंडियन एयरफोर्स होते
◾️अभियान:- ऑपरेशन मेघदूत
ऑपरेशन पुमलाई
ऑपरेशन पवन
ऑपरेशन कैक्टस
कारगिल युद्ध
◾️लड़ाऊ विमाने:- सुखोई-30 एमकेआइ, मिराज २०००, मिग-२९, मिग-२१, एचएएल तेजस, राफेल
◾️हलीकॉप्टर:-
ध्रुव, चेतक, चीता, एमआई-८, एमआई-१७, एमआई-२६, एमआइ-२५/३५, एचएएल लाइट कॉम्बैट हैलीकॉप्टर, एचएएल रुद्र
◾️ परशिक्षक:- हॉक एमके १३२, ऍचजेटी-१६ किरण, पिलैटस सी-७ एमके द्वितीय
◾️परिवहन:- सी-१३०जे, सी-१७ ग्लोबमास्टर तृतीय, आईएल-७६, एन-३२, ऍचएस ७४८, डू २२८, बोइंग ७३७, ईआरजे १३५
◾️जगातील चौथी सर्वात मोठी वायुसेवा आहे.
🔸सचेता कृपलानी
- गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
- 1940 मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना
🔸 मातीगिनी हाजरा
- Gandhi Buri या नावाने प्रसिद्ध
- चले जाव आणि असहकार चळवळीत सक्रीय सहभाग
🔸 लक्ष्मी सेहगल
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापलेल्या Indian National Army मध्ये कॅप्टन
- झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व
- दुसर्या महायुद्धात सहभाग
🔸कित्तूरची राणी चनम्मा
- कर्नाटकातील कित्तूर संस्थानाची राणी
- वयाच्या 33 व्या वर्षी 1824 मध्ये ब्रिटिशांच्या खालसा धोरणाविरोधात सशस्त्र उठाव
🔸कनकलता बारूआ
- आसाममधील स्वतंत्रसेनानी, वीरबाला या नावाने प्रसिद्ध.
- चले जाव (1942) चळवळीत सक्रीय सहभाग
- वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद
🔸कमलादेवी चटोपाध्याय
- 1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहात सहभाग
- परखड राष्ट्रभक्ती धोरणामुळे ब्रिटिश सरकारकडून अटक होणार पहिल्या महिला
- कायदेमंडळाच्या पहिल्या महिला उमेदवार
- अखिल भारतीय महिला परीषदेच्या स्थापनेत सहभाग
🔸मादाम भिकाजी कामा
- लिंग समानतेवर भर देणार्या भारतीय राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या
- 1904 मध्ये भारतीय राजदूत या नात्याने जर्मनीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवला
🔸 अरूणा असफ अली
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची The Grand Old Lady म्हणून ओळख.
- भारत छोडो आंदोलना दरम्यान गवालिया टॅक मैदान मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवला .
💐💐💐💐💐💐
◾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी आहेत त्याचा आढावा.....
◾️कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.
1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.
2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.
3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.
4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.
5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.
6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.
7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.
८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.
10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.
11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.
🔘कालावधी:-1848 ते 1856
✍️खल्या व्यापार चे तत्व आणले
✍️सिमला उन्हाळी राजधानी केली
✍️खलसाधोरण साठी प्रसिद्ध होता
☀️दत्तकविधान नामंजूर खालसा
🔘सातारा:-1848 🔘सबलपूर:-1849
🔘जतपुर:-1849 🔘बघाट:-1850
🔘उदयपूर:-1852 🔘झाशी:-1853
🔘नागपूर:-1854
🌻अतर्गत राज्यकारभार गोंधळ
👁🗨सिक्कीम:-1850
👁🗨अवध:-1856
👉1853:-बिनतारी संदेशवहन सुरू
👉1854:-पोस्ट खाते सुरू
✍️पहिले पोस्ट तिकीट कराची ला
🎯16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे रेल्वे धावली
✍️1856:-विधवा पुनर्विवाह कायदा पास
✍️1856:-धार्मिक आयोग्यत कायदा
🔘1856:-सामान्य सेवा भर्ती कायदा
👉1854:-सार्वजनिक बांधकाम खाते सुरू
👉1856:-पहिले अभियांत्रिकी कॉलेज सुरू रुरकी येथे
👉1853:-पहिली कापड गिरणी सुरू
☀️1849:-दुसरे इंग्रज शीख युद्ध
☀️1852:-इंग्रज ब्रम्ही युद्ध
🧩 महामाया...
🅾️या कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या पत्नी व गौतम बुद्धांच्या आई होत्या.
🧩राहुल...
🅾️हा यशोधरा व गौतम बुद्धांचा एकमेव पुत्र होता. राहुल बुद्ध संघात सामील होऊन भिक्खू बनला.
🧩 महाप्रजापती गौतमी ...
🅾️महाप्रजापती गौतमी या महामाया बहिण व कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या दुसऱ्या पत्नी व गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. नंतर या भिक्खूणी बनल्या.
1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
🧩भौगोलिक उपनाव - टोपणनाव
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल.
🔰फब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर या समितीने असाही दावा केला आहे की भारतात करोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत.
🔰सध्याच्या घडीला भारतात करोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे.
🔰सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. या समितीने आणखी एक दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन लागू केला नसता तर देशभरात करोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.
🔰दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे. या युद्ध कवायतीच्या निमित्ताने भारताने एक नवीन मित्र जोडला आहे. पूर्व लडाख सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनसाठी हा एक झटका आहे. कारण मलाबार नौदल कवायतीच्या निमित्ताने चीन विरोधात एक भक्कम आघाडी उभी करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत.
🔰आता भारत, अमेरिका आणि जपानसह ऑस्ट्रेलियन नौदलही मलाबार युद्ध कवायतीमध्ये सहभागी होणार आहे. आतापर्यंत फक्त भारत, अमेरिका आणि जपान हे तीनच देश या कवायतीमध्ये सहभागी व्हायचे. नोव्हेंबर महिन्यात हा युद्धाभ्यास होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला या कवायतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याविषयी विचार सुरु होता.
🔰या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया काय असेल? याबद्दल थोडी चिंता होती. भारताप्रमाणेच चीनचे अमेरिका, जपान या देशांबरोबरही फारसे जमत नाही. ऑस्ट्रेलिया बरोबरही त्यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातील टोक्योमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड गटाची बैठक पार पडली.
🔰कवाड गटातील चारही देश चीनच्या विस्तारवादी आणि वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे त्रस्त आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि व्यापारावरुन चीनचा अमेरिकेबरोबर वाद सुरु आहे. भारताबरोबर सीमावाद चालू आहे. “मलाबार कवायती २०२० ऑस्ट्रेलियन संरक्षण दलासाठी एक मोठी संधी आहे” असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया यापूर्वी २००७ साली शेवटचे मलाबार कवायतीमध्ये सहभागी झाला होता.
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...