नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२० ऑक्टोबर २०२०
१९ ऑक्टोबर २०२०
राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार- २०२०
- प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.
◾️ वज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो.
- यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत.
◾️डॉ. अमोल कु लकर्णी-
- डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.
- अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे.
- भारतातील पहिली ‘मायक्रोरिअॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ.
कुलकर्णी यांना जातो.
- भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
- डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
◾️डॉ. सूर्येदू दत्ता -
डॉ. सूर्येदू दत्ता हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. भूवैज्ञानिक म्हूणन कार्यरत आहेत.
◾️डॉ. यू. के . आनंदवर्धन-
- डॉ. यू. के . आनंदवर्धनन हे आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.
- डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत.
◾️डॉ. किंशूक दासगुप्ता-
- भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात.
- शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
- सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
- पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रशांत महासागर
(इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला दक्षिणेला दक्षिणी महासागर,पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर
प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.
युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात.
हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
राजीनामा :
अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष – 20,000/-
अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
वलाटी व खलाटी
वलाटी
कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.
खलाटी:-
पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे, खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.
समानार्थी शब्द
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,
विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.
विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो
विभक्तीतील रूपे
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी
वाचा :- मराठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार
1] पूर्णविराम(.)
👉 कव्हा वापरतात : वाक्य पूर्ण झाल्यावर I शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे.
उदा. माझे काम झाले. I लो.टि. (लोकमान्य टिळक)
2 ] अर्धविराम (;)
👉 केव्हा वापरतात ; दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना.
उदा. सागर हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.
3] स्वल्पविराम (‘)
👉 केव्हा वापरतात : एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास I संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.
उदा. माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत. I राम, इकडे ये.
4] अपूर्णविराम (, उपपुर्णविराम) :
👉 केव्हा वापरतात: वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.
उदा. पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5, 7, 9, 12,15,18
5] प्रश्नचिन्ह (?)
👉 केव्हा वापरतात: प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.
उदा. तुझे नाव काय? I तू कोठून आलास?
विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य
● विटामिन - 'A'
》रासायनिक नाम : रेटिनाॅल
》कमी से रोग: रतौंधी
》स्त्रोत (Source): गाजर, दूध, अण्डा, फल
● विटामिन - 'B1'
》रासायनिक नाम: थायमिन
》कमी से रोग: बेरी-बेरी
》स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ
● विटामिन - 'B2'
》रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन
》कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग
》स्त्रोत (Source): अण्डा, दूध, हरी सब्जियाँ
● विटामिन - 'B3'
》रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल
》कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद
》स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली
● विटामिन - 'B5'
》रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)
》कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)
》स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू
●विटामिन - 'B6'
》रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन
》कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग
》स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी
● विटामिन - 'H / B7'
》रासायनिक नाम: बायोटिन
》कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग
》स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा
● विटामिन - 'B12'
》रासायनिक नाम: सायनोकोबालमिन
》कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग
》स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध
● विटामिन - 'C'
》रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड
》कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना
》स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी
● विटामिन - 'D'
》रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल
》कमी से रोग: रिकेट्स
》स्त्रोत (Source): सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा
● विटामिन - 'E'
》रासायनिक नाम: टेकोफेराॅल
》कमी से रोग: जनन शक्ति का कम होना
》स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध
● विटामिन - 'K'
》रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन
》कमी से रोग: रक्त का थक्का न बनना
》स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध
मराठी व्याकरण
प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता?
१) अधिकरण
२) करण✅
३) अपदान
४) कर्ता
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(२) योग्य पर्याय निवडा
मृच्छकटीक
१) मृच्छ + कटिक
२) मृत + छकटिक
3) मृत्+ शकटिक✅
४) मृच्च + कटिक
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(३) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शाषणाने ---------- यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.
१) शाम मनोहर
२) कोतिकराव ठाले पाटील
३) नरेन्द्र जाधव
४) रंगनाथ पठारे✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(४) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगा.
१) संमुख
२) उन्मुख✅
३) विमुख
४) दुर्मुख
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(५) 'अश्वत्थ' या शब्दाचा समान अर्थ -
१) वड
२) पिंपळ✅
३) कदंब
४) उंबर
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(६) योग्य शब्दाची निवड करा.
पिस्तुल पाहून साक्षीदाराला न्यायालयातच ........... आली.
१) घेरी
२) चक्कर
३) मूर्च्छा✅
४) भोवळ
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(७) पद्याची रचना ज्या शास्त्राच्या आधाराने होत असते किंवा अनेक प्रकारच्या पद्यांवरून जे शास्त्र तयार झालेले आहे त्याचे नाव कोणते?
१) काव्यशास्त्र
२) साहित्यशास्त्र
३) टीकाशास्त्र
४) छंदशास्र ✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(८) " होते जनात अपकीर्ती निरक्षरांची" या काव्यातील वृत्ते ओळखा.
१) इद्रवज्रा
२) उपेंद्रवज्रा
३) भ्रांतिमान
४) वसंततिलिका✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(९) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत?
म स ज स त त ग
१) भुजंगप्रयात
२) वसंततिलिका
३) आर्या
४) शार्दूलर्विक्रीडित✅
🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न(१०) चुकीची जोडी ओळखा.
१) सलाम - मंगेश पाडगावकर
२) पैस - दुर्गा भागवत
३) झोंबी - आनंद गायकवाड✅
४) खूणगाठी - ना.घ. देशपांडे
🍁🍁🍁🍁🍁🍁
Q-1 ) महषी पंतजली व्याकरणाला काय म्हणत असत?
1) वाक्यनुशासन
2) शब्दानुशासन✅
3) अर्थनुशासन
4) व्याकरणशासन
Q-2) महाप्राण व्यंजने मानण्यास कोणी विरोध दर्शविला?
1) प्रा.सबनीस
2) प्रा.रंगनाथ पठारावर
3) प्रा.मंगरूळकर✅
4) प्रा.मो.रात्री.वाळिंबे
Q- 3)खालील पैकी संयुक्त स्वर कोणता?
1) ऋ
2) आ
3) लृ
4) ए✅
Q- 4) 'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?
1) कठोर व्यंजने
2) उष्मे व्यंजने
3) मृदू व्यंजने✅
4) महाप्राण व्यंजने
Q- 5) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने.....अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती?
1) शाम मनोहर
2) कौतिकराव ठाले पाटील
3) नरेंद्र जाधव
4) रंगनाथ पठारे✅
Q- 6) खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?
1) सदाचार✅
2) सन्मती
3) वाड्:मय
4) समाचार
Q- 7) योग्य विधाने निवडा
अ) दोन स्वर एकत्र येतात तेव्हा ती स्वरसंधी असते.
ब) पहिले व्यंजन व त्यानंतर व्यंजन/ स्वर एकत्र आल्यास ती व्यंजन संधी असते.
क) पहिला विसर्ग व त्यानंतर स्वर / व्यंजन आल्यास त्याला विसर्ग संधी म्हणतात.
1) फक्त अ,ब बरोबर
2) फक्त ब,क बरोबर
3) सर्व बरोबर✅
4) सर्व चूक
Q- 8) त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती?
1) उज्ज्चल
2) तल्लीन✅
3) सज्जन
4) वाल्मीक
Q- 9) चुकीची जोडी ओळखा
१) यश: + धन = यशोधन
२) नि: + काम = निष्काम
३) मनू + अंतर = मन्वंतर
४) नौ + इक = नावीक✅
Q - 10) 'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?
1) गायी
2) बैल
3) गाई✅
4) गाय
तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
नयूटनचे गतीविषयक नियम :
💕पहिला नियम :
💕‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’.
💕 यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
💕उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
💕दसरा नियम :
💕‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
💕उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
💕सवेग –
💕वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
💕p=mv.
💕सवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ.
💕mv-mu/t.
💕m(v-u)/t.
💕तिसरा नियम :
💕‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
💕उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.
१८ ऑक्टोबर २०२०
ससदेविषयी महत्त्वाची माहीती
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात.
· संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो.
· नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार संसदेस आहे.
· राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे.
· घटनेच्या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्याचे अधिकार संसद यांना आहेत.
· संरक्षण या विषयावर कायदा करण्याचे सर्वस्वी अधिकार संसदेस आहेत.
· जेव्हा राज्यात राष्ट्रपती-शासन कलम ३५६ अन्वये लागू होते, तेव्हा राज्य यादीतील कर कायदे संमत करण्याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.
· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्यासाठी त्यांला तीन टप्प्यातून जावे लागते.
· करात कपात किंवा कर रद्द करण्याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येतो.
· सामान्यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्टीकरण राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय शक्य होत नाही.
· वित्त विधेयकाची मांडणी राष्ट्रपती यांच्या शिफरशीवरून केली जाते.
· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्न उद्भवचल्यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.
· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.
· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.
· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.
· राज्यघटनेच्या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्याच्या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्या आहेत.
· लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्य निवडले जातात.
· लोकसभेच्या पहिल्या मध्यावधी निवडणुका १९७१ मध्ये घेण्यात आल्या.
· आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.
· राज्यसभा कधीच बरखास्त केली जात नाही.
· राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.
· लोकसभेने पारित केलेले व राज्य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्यसभेवर बंधनकारक आहे.
महाराष्ट्र नदी प्रणाली
🍀 महाराष्ट्र हा सह्याद्री पर्वतरांगा ⛰🏔मळे विभागला गेला आहे. कोकण आणि महाराष्ट्र पठार असे दोन विभाग पडले आहेत.
🍀 सहयाद्री पर्वत⛰⛰ हा महाराष्ट्र मध्ये प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो या मुळे पुर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या असे दोन प्रकार पडले आहेत.
🍀 पुर्व वाहिनी नद्या या आकाराने आणि लांबी ने ही पश्चिम वहिनी नद्यांच्या पेक्षा मोठ्या आहेत.
🍀 गोदावरी नदी ही महाराष्ट्रमधील सर्वांत मोठी नदी आहे
🍀 गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनदेखील ओळखलं जाते.
🍀महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी
🔥(लांबी फक्त महाराष्ट्रामधील🔥
🌸 गोदावरी 668 km
🌸 पैनगंगा 495 km*
🌸 वर्धा 455 km
🌸 भीमा 451 km
🌸 वैनगंगा 295 km
🌸 कृष्णा 282 km
🌸 तापी 208 km
‼️ Trick -गप वर्धा भिवु नको ‼️
विधानपरिषद ट्रिक
🏆 भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत
त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे
🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे
🏆 Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी
🏆 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते
🏆 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो
🏆 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत
☘️ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘️
🏆 T -Telangana ( तेलंगाणा)
🏆 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)
🏆 B- Bihar ( बिहार)
🏆 M- Maharashtra ( महाराष्ट्र)
🏆 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)
🏆 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)
🏆 KAR- Karnatak (कर्नाटक)
'चांद्रयान-२'
🚀 यत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं 'चांद्रयान -२' 🛰अवकाशात झेपावणार आहे.
🚀 6 सप्टेंबरला "चांद्रयान-2'🛰 चद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल, असा विश्वास "इस्रो'ने व्यक्त केला आहे.
🚀 इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.
🚀 परेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होतील, असं सिवान यांनी सांगितलं.
🚀 इस्रो'ने 2008 मध्ये "चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले होते.
🚀 श्रीहरीकोटा येथून "जीएसएलव्ही एमके-3 '(GSLV MK|||) या प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे उड्डाण होणार आहे.
🚀 चांद्रयान-2'चे ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत.
🚀 इस्रो'चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे "विक्रम' हे नाव "चांद्रयान-2'मधील लॅंडरला देण्यात आले आहे
🚀 चांद्रयान-2' वैशिष्ट म्हणजे यात एकही उपकरण (पेलोड) विदेशी नाही(संपूर्ण स्वदेशी). या यानाचे सर्व भाग संपूर्णपणे स्वदेशी आहेत. "चांद्रयान-1'च्या अवकाश यानात युरोपचे तीन व अमेरिकेचे दोन पेलोड होते.
🚀 यानाचं एकूण वजन 3800(3.8 टन) किलो आहे
🚀 रोव्हरचं वजन २७ किलो व लांबी १ मीटर आहे.
🚀 लँडरचं वजन १४०० किलो आणि लांबी ३.५ मीटर आहे.
🚀 ऑर्बिटरचं वजन २४०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे.
👇👇👇👇👇👇
🚀 रशियाची अंतराळ संस्था "रॉसकॉसमॉस'ने 2007 मध्ये "चांद्रयान-2' मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी दाखविली होती पण त्यांनी नंतर त्यातून माघार घेतली
इस्रो'ने स्वतःच स्वदेशी🇮🇳🇮🇳 लडर व रोव्हर तयार केले.
जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार
📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला
📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात
📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K
📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात
विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात
📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले
🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬
📌Vitamin A- Retinol(रेटिनॉल)
📌Vitamin B- Thiamine(थयमिन)
📌Vitamin C- Ascorbic Acid(असकरबीक ऍसिड)
📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)
📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)
📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)
💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡
रथा एकटी फिरली
VitA र -रेटिनॉल
VitB था-थयमिन
VitC ए-असकरबीक ऍसिड
VitD क-कॅलसिफेरोल
VitE टी-टोकॉफेरोल
VitK फी-फिलॉकवेनॉन
पहिली पंचवार्षिक योजना
कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956
प्रतिमान:- हेरॉड डोमर
योजना
🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)
🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)
🔴कोसी प्रकल्प (बिहार)
🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)
🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)
🔴HMT बंगलोर
🔴चित्तरंजन इंजिन कारखाना
🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)
1952:- समुदाय विकास कार्यक्रम
1952:- भारतीय हातमाग बोर्ड
1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड
1955:- SBI स्थपना
1955:-ICICI स्थापना
👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ
👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ
👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी
🌷वृद्धी दर🌷
संकल्पित👉2.1%
साध्य👉3.6%
सराव प्रश्न
(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
तात्या टोपे
मंगल पांडे✅✅✅
नानासाहेब पेशवे
बहादुरशहा जफर
2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तरांखंड
उत्तर प्रदेश
पंजाब
बिहार✅✅✅
3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
पाचवा
सहावा✅✅✅
सातवा
आठवा
4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?
5+3+3+4✅✅✅
5+10+12
5+8+4
5+4+3+2
5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?
नादौन पोलीस ठाणे✅✅✅
नानखारी पोलीस ठाणे
रामपूर पोलीस ठाणे
नेरवा पोलीस ठाणे
१७ ऑक्टोबर २०२०
राजा राममोहन रॉय
भारतीय समाजसुधार होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर(भाषांतर) केले. त्यांना "राजा"हि पदवी मुगल सम्राट अकबर{द्वितीय} याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात.त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरु केले.ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.त्यांनी मूर्तीपूजेला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता.भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला.प्रथा ,परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते.
🌷वत्तपत्रे -
त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.
🌷शिक्षण -
२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळेे त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.
प्राचीन भारताचा इतिहास :
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः
.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
.
1). ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.
2) सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.
3) राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.
4) त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.
5) कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.
मध्ययुगीन भारत (थोडक्यात)
गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.
त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.
१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.
आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.
या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.
प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.
प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,
त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.
या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.
भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.
या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.
आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.
अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.
चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.
राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.
या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.
या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
सरन्यायाधीश व त्याची कार्यकाळ
1)हरिलाल जेकिसनदास केनिया - २६ जानेवारी १९५० ते ११ जून १९५१.
2)मंडकोलातुर पतंजली शास्त्री - ७ नोव्हेंबर १९५१ ते ३ जानेवारी १९५४.
3) मेहर चंद महाजन - ४ जानेवारी १९५४ ते २२ डिसेंबर १९५४.
4) बिजन कुमार मुखर्जी - ३ जानेवारी १९५५ ते ३१ जानेवारी१९५६.
5)सुधी रंजन दास - १ फेब्रुवारी १९५६ ते ३० सप्टेंबर १९५९.
6)भुवनेश्वरप्रसाद सिंह - १ ऑक्टोबर १९५९ ते ३१जानेवारी१९६४.
7)प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर - फेब्रुवारी १९६४ ते मार्च १९६६.
8)अमल कुमार सरकार - १६ मार्च १९६६ ते २९ जून १९६६.
9)कोका सुब्बा राव - ३० जून १९६६ ते ११ एप्रिल १९६७.
10)कैलास नाथ वांचू - १२ एप्रिल १९६७ ते २४ फेब्रुवारी १९६८.
11)मोहम्मद हिदायत उल्लाह - २५ फेब्रुवारी १९६८ ते १६डिसेंबर१९७०.
12)जयंतीलाल छोटालाल शाह - १७ डिसेंबर १९७० ते २१जानेवारी१९७१.
13)सर्वमित्र सिकरी - २२ जानेवारी १९७१ ते २५ एप्रिल १९७३.
14)अजित नाथ राय - २५ एप्रिल १९७३ ते २८ जानेवारी १९७७.
15)मिर्झा हमीदुल्ला बेग - २९ जानेवारी १९७७ ते २१ फेब्रुवारी १९७८.
16)यशवंत विष्णू चंद्रचूड - २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५.
17)प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती - १२ जुलै १९८५ ते २० डिसेंबर १९८६.
18)रघुनंदन स्वरुप पाठक - २१ डिसेंबर १९८६ ते १८ जून १९८९.
19)एंगलगुप्पे सीतारामैया वेंकटरामैया - १९ जून १९८९ ते १७ डिसेंबर १९८९.
20)सब्यसाची मुखर्जी - १८ डिसेंबर १९८९ ते २५ सप्टेंबर १९९०.
21)रंगनाथ मिश्रा - २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१.
22)कमल नारायण सिंग - २५ नोव्हेंबर १९९१ ते १२ डिसेंबर १९९१.
23)मधुकर हिरालाल केणिया - १३ डिसेंबर १९९१ ते १७ नोव्हेंबर १९९२.
24)ललित मोहन शर्मा - १८ नोव्हेंबर १९९२ ते १२ फेब्रुवारी १९९३.
25)मनेपल्ली नारायणराव वेंकटचलैया -१२ फेब्रुवारी १९९३ ते २४ ऑक्टोबर १९९४.
26)अझीझ मुशब्बर अहमदी - २५ ऑक्टोबर १९९४ पासून २४ मार्च १९९७.
27)जगदीश शरण वर्मा - २५ मार्च १९९७ ते १८ जानेवारी १९९८.
28)मदन मोहन पूंछी - १८ जानेवारी १९९८ ते ९ ऑक्टोबर १९९८.
29)आदर्श सेन आनंद - १० ऑक्टोबर १९९८ ते ३१ ऑक्टोबर २००१.
30)सॅम पिरोज भरुचा - ११ जानेवरी २००१ ते ५ मे २००२.
31)भुपिंदर नाथ किरपाल - ६ मे २००२ ते ८ नोव्हेंबर २००२
32)गोपाल बल्लव पटनाइक - ९ नोव्हेंबर २००२ ते १८ डिसेंबर २००२.
33)विश्वेश्वरनाथ खरे - १९ डिसेंबर २००२ ते २ मे २००४.
34)एस. राजेन्द्र. बाबू - २ मे २००४ ते १ जून २००४.
35)रमेश चंद्र लाहोटी - १ जून २००४ ते १ नोव्हेंबर २००५.
36)योगेशकुमार सभरवाल - 2 नोव्हेंबर २००५ ते १३ जानेवारी २००७
37)के. जी. बालकृष्णन - १४ जानेवारी २००७ पासुन १२ मे २०१०.
38)सरोश होमी कापडिया - १० मे २०१० ते २८ सप्टेंबर २०१२.
39)अल्तमस कबीर - २९ सप्टेंबर २०१२ ते १८ जुलै २०१३.
40)पलानिसमय सदाशिवम् - १९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४.
41)राजेन्द्रमल लोढा - २७ एप्रिल २०१४ ते - २७ सप्टेंबर २०१४.
42)एच. लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू - २८ सप्टेंबर २०१४ ते २ डिसेंबर २०१५.
43)तीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर - ३ डिसेंबर २०१५ ते ४ जानेवारी २०१७.
44)जगदीश सिंग खेहर -
४ जानेवारी, इ.स. २०१७ ते २८ ऑगस्ट, २०१७.
45)दीपक मिश्रा - २८ ऑगस्ट २०१७ ते 2 ऑक्टोबर 2018
46) रंजन गोगाई - 3 ऑक्टोबर 2018 पासून..
भारताची ‘मिसाईल पॉवर’
एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला.
▪️पथ्वी-1
सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.
▪️अग्नि-1
अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.
▪️आकाश
जमिनीवर आकाशात मारा करणार्या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.
▪️नाग
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.
▪️तरिशूल
जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.
▪️अग्नि 2
एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.
▪️पथ्वी 3
नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.
▪️बराह्मोस
भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.
▪️सागरिका
समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.
▪️धनुष
पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
▪️अग्नि-3
अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.
▪️अग्नि-4
पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.
▪️अग्नि-5
भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.
▪️निर्भया
जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.
▪️परहार
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.
आजचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे
Q.1) जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला ?
⚫️ रशिया✅✅✅
⚪️ जर्मनी
🔴 फरान्स
🔵 इग्लंड
Q.2) नुकतीच कोणत्या जिल्हा सत्र न्यायालयाने भारतात सर्वप्रथम ई-पेमेंटची सुविधा सुरू केली ?
⚫️ शिवाजीनगर✅✅✅
⚪️ औरंगाबाद
🔴 मबई
🔵 नागपूर
Q.3) हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणी जिंकला ?
⚫️ ऑस्ट्रेलिया
⚪️ नदरलँड
🔴 बल्जियम✅✅✅
🔵 इग्लंड
Q.4) हॉकी वर्ल्ड कप 2018 कोणत्या राज्यात पार पडली ?
⚫️ पजाब
⚪️ हरियाणा
🔴 पश्चिम बंगाल
🔵 ओडिशा✅✅✅
Q.5) हॉकी वर्ल्ड कप 2018 स्पर्धेचे शुभंकर चिन्ह काय होते ?
⚫️ आसामचा गेंडा
⚪️ गिरचा सिंह
🔴 बगाल टायगर
🔵 ओलिव रिडले कासव✅✅✅
Q.6) मिस युनिव्हर्स 2018 किताब कोणी पटकविला?
⚫️ टमारिन ग्रीन
⚪️ सटेफनी गुटेरझ
🔴 कट्रिओना ग्रे✅✅✅
🔵 यापैकी नाही
जम्मू, काश्मीर, लडाख हे भारताचे अंतर्गत भाग
🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनला भारताच्या अंतर्गत बाबींसंदर्भात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताने ठणकावले.
🔰लडाख या केंद्रशासित प्रदेशाला त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश या राज्याला आमची मान्यता नसल्याचे चीनने म्हटले होते त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी वरील बाब स्पष्ट केली.
🔰जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि काम राहतील ही भारताची स्पष्ट आणि कायम भूमिका आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा
🔰वादग्रस्त संसदीय निवडणुकीनंतर देशात उसळलेला क्षोभ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न म्हणून किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी गुरुवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
🔰राजकीय प्रतिस्पर्धी आणि निदर्शकांकडून जीनबेकॉव्ह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, किर्गिझस्तानात शांतता प्रस्थापित होणे, देशाची एकात्मता, जनतेचे ऐक्य आणि सामाजिक शांतता सर्वाहून महत्त्वाची आहे, सत्ता नव्हे असे जीनबेकॉव्ह यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे.
🔰सरकार समर्थक पक्षांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर देशात क्षोभ उसळला. मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार निवडणुकीत करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.
🔰तयानंतर निदर्शकांनी सरकारी इमारतींवर कब्जा केला, काही कार्यालये लुटण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. त्यानंतर विरोधकांनी जीनबेकॉव्ह यांना हटविण्याची आणि नवे सरकार स्थापन करण्याची योजना जाहीर केली.
मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द
१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
२) अकलेचा कांदा : मूर्ख
३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
५ ) अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा
कारभार
१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस
१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस
१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस
१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
संविधान सभा महिला सदस्य
✍️एकूण 15 महिलांचा सहभाग होता
✍️बगम रसूल या मुस्लिम लीग च्या होत्या..
✍️14 महिला काँग्रेस पक्षाच्या होत्या
🍀विजयालक्ष्मी पंडित:-UP
🍀बगम रसूल:-UP
🍀सचिता कृपलानी:-UP
🍀पर्णिमा बॅनर्जी:-UP
🍀कमला चौधरी:-UP
💥आम्मू स्वामिनाथन:-मद्रास
💥दर्गाबाई देशमुख:-मद्रास
💥दक्षयनी वेलायडून:-मद्रास
⚛️लीला रे:-बंगाल
⚛️रणुका रे:-बंगाल
⭕️राजकुमारी कौर:-केंद्रीय प्रांत
⭕️हसा मेहता:-बॉम्बे
⚛️सरोजिनी नायडू:-बिहार
⚛️मालती चौधरी:-ओरिसा
⚛️ऍनि मस्करीन:-त्रावणकोर
नोबेल पुरस्कार २०२० विजेते
🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)
👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)
👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)
🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)
👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)
🙎♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)
🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)
🙎♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)
🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )
🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०
🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम
🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)
👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)
वाचा :- मराठी समानार्थी शब्द
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता
देश = राष्ट्र
देखावा = दृश्य
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
दौलत = संपत्ती, धन
धरती = भूमी, धरणी
ध्वनी = आवाज, रव
नदी = सरिता
नजर = दृष्टी
नक्कल = प्रतिकृती
नमस्कार = वंदन, नमन
नातेवाईक = नातलग
नाच = नृत्य
निश्चय = निर्धार
निर्धार = निश्चय
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत
निष्ठा = श्रद्धा
नृत्य = नाच
नोकर = सेवक
१६ ऑक्टोबर २०२०
रद्रम”: स्वदेशी बनावटीचे अँटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र
🔰9 ऑक्टोबर 2020 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्यावतीने (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘रूद्रम’ नामक स्वदेशी बनावटीच्या अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.
🔰ओडिशाच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. सुखोई लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
🔴रद्रम क्षेपणास्त्राविषयी
🔰भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले विकिरण-रोधी क्षेपणास्त्र आहे.
🔰अतिम हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रामध्ये पॅसिव होमिंग हेडसह INS-GPS नॅव्हिगेशनची सुविधा आहे. त्यामुळे रूद्रमच्या मदतीने अधिक दूरवरचे लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे. पॅसिव्ह होमिंग हेड प्रोग्रॅममुळे व्यापक फ्रिक्वेन्सी बँडच्या मदतीने वर्गीकरण करून लक्ष्य निर्धारित करणे शक्य झाले आहे.
🔰कषेपणास्त्राच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर RF (रेडियो फ्रिक्वेन्सी) उत्सर्जित करणाऱ्या दूरसंचार घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात.
अर्थशास्त्राच्या नोबेलमुळे गुरू-शिष्य जोडीचा सन्मान.
🔰‘‘आज सकाळी एका व्यक्तीने दारावर टकटक केली. दार उघडले तर समोर बॉब विल्सन उभे होते. त्यांनी नोबेलची पुरस्काराची बातमी आपल्याला दिली. हा सगळा विचित्र योगायोग होता.
🔰 आम्ही दोघेही नोबेलचे मानकरी ठरलो व विल्सन यांनी आपल्याला ही माहिती दिली’’, असे स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक पॉल. आर. मिलग्रोम यांनी सांगितले. एक प्रकारे गुरू-शिष्य परंपरेचा हा सन्मान झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
🔰मिलग्रोम यांनी म्हटले आहे की, विल्सन हे माझे पीएच डीचे सल्लागार आहेत. ते समोरच्या रस्त्यावर राहतात. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे येऊन दोघांनाही नोबेल मिळाल्याची ही बातमी दिली. अगदी गोड अशीच ही बातमी होती. विद्यार्थी, मित्र व सहकारी यांची आम्हाला नोबेल मिळावे ही इच्छा होती ती आज पूर्ण झाली. चाहत्यांचे प्रेम व आदरही आम्हाला मिळाला.
🔰विल्सन यांनी सांगितले की, मिलग्रोम हा माझा माजी विद्यार्थी. लिलावाबाबतच्या संशोधनात तो अगोदरपासून चमक दाखवत होता. आम्ही १९७० मध्ये पहिल्यांदा लिलावाबाबतचे संशोधन केले. अनेक आर्थिक प्रक्रियात सुधारणा करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा आमचा हेतू आहे.
STARS या शालेय शिक्षण सुधारणाविषयक प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “स्ट्रेन्दनिंग टिचिंग-लर्निंग अँड रिजल्ट्स फॉर स्टेट्स” अर्थात “राज्यांसाठी अध्यापन-शिक्षण प्रक्रिया आणि परिणाम बळकटीकरण” (स्टार्स / STARS) प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
🔰परकल्प 1) राष्ट्रीय पातळी 2) राज्य पातळी अश्या दोन महत्वाच्या घटकात राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार.
🔴इतर ठळक बाबी
🔰परकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एकूण 5718 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात जागतिक बँकेकडून 500 दक्षलक्ष डॉलर (सुमारे 3700 कोटी रुपये) एवढा निधी उपलब्ध होणार.
🔰शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अंतर्गत परख (PARAKH) नामक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना केली जाणार. केंद्र स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था म्हणून काम करणार.प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा या सहा राज्यांमध्ये प्रकल्प राबवला जाणार.
🔰सधारित शैक्षणिक परिणाम साध्य करणे, होणाऱ्या परिवर्तनाविषयी धोरण विकसित करणे आणि त्याची अंमलबजावणी, प्रगतीकरण तसेच त्यासाठी सरकारच्या हस्तक्षेप धोरणात सुधारणा, या सर्व बाबींसाठी राज्यांना मदत करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अश्या प्रयत्नामुळे आजच्या आणि भविष्यातल्या कामगार उद्योगांसाठी या शैक्षणिक धोरणातून सुसंगत मनुष्यबळ मिळू शकणार.
🔰परकल्पाच्या अंतर्गत, ‘आकस्मिक आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था’(CERC) देखील असणार, ज्याद्वारे कोणत्याही नैसर्गिक, मानवी आणि आरोग्यविषयक संकटांचा अधिक प्रभावीपणे सामना करता येणार. त्यामुळे, एखादी शाळा मध्येच बंद झाली, पायाभूत सुविधांचे नुकसान, अपुऱ्या सुविधा अशा अडचणी दूर करता येणार आणि दुर्गम भागातही शिक्षण पोहचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येणार. CERC यामुळे अशा आकस्मिक खर्चांसाठीचा निधी लवकरात लवकर मिळण्यास मदत होणार.
🔰या प्रकल्पामुळे, निश्चित राज्यात विद्यार्थ्यांना किमान तीन भाषा शिकता येणार, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार, अध्ययन मूल्यांकन व्यवस्था अधिक बळकट होणार, अनुभवांचे आदानप्रदान करण्याचा लाभ इतर राज्यांनाही मिळणार आणि राज्यपातळीवर सेवांच्या अंमलबजावणीत सुधारणा होऊ शकणार.
२०१९ मधील प्रादेशिक पुरस्कार एकाच ठिकाणी
🔥 लता मंगेशकर पुरस्कार:-
🔰२०१९:- उषा खन्ना
🔰२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण )
🔰२०१७:- पुष्पा पागधरे
🔥जनस्थान पुरस्कार:-
🔰२०१९;-वसंत डहाके.
🔰२०१७;- डॉ विजया राज्याध्यक्ष
🔰२०१५:- अरुण साधू
🔥राजश्री शाहू पुरस्कार:-
🔰२०१९:- अण्णा ह्जारे
🔰२०१८:- पुष्पा भावे
🔰२०१७ :- डॉ रघुनाथ माशेलकर
🔥 पण्यभूषण पुरस्कार :-
🔰२०१९:-डॉ. गो. ब देगलूरकर
🔰२०१८:- प्रभा अत्रे
🔰२०१७ :-डॉ.के.एस.संचेती
🔥 जञानोबा -तुकाराम पुरस्कार :-
🔰२०१९:- म.रा.जोशी
🔰२०१८;-डॉ. किसन महाराज साखरे
🔰२०१७ :-ह.भ.प.निवृती महाराज वक्ते
🔰२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख
🔥 चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)
🔰२०१८ :-सुहास बाहुळकर
🔰२०१७ :- डॉ.गो.ब देगलूरकर
🔰२०१६ :- सदाशीव गोरसकर
🔥 यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )
🔰२०१८:- डॉ. रघुरामन राजन
🔰२०१७:- डॉ. मनमोहन शर्मा
🔰२०१६:- नंदन निलकेणी
🔥 यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राज्यस्तरीय पुरस्कार)
🔰२०१९:- एन.डी. पाटील
🔥 कसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-
🔰२०१८:- वेद राही
🔰२०१७ :-प्रा.डॉ.एच.एस. शिवप्रकाश
🔰२०१६ :- विष्णू खरे
🔥 वही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१९:- श्रीमती सुषमा शिरोमणी
🔰२०१८:- विजय चव्हाण
🔰२०१७ :- विक्रम गोखले
🔥वही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-
🔰२०१९:- भरत जाधव
🔰२०१८:- मृणाल कुलकर्णी
🔰२०१७ :- अरुण नलावडे
🔥 राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१९:- वामन भोसले
🔰२०१८:- श्याम बेनेगल
🔰२०१७ :-सायरा बानो
🔥राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-
🔰२०१९:- परेश रावल
🔰२०१८:- राजकुमार हिरानी
🔰२०१७ :- जॅकी श्राॅप
🔥 नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-
🔰२०१८:- जयंत सावरकर
🔰२०१७ :-बाबा पार्सेकर
🔰२०१६:-लीलाधर कांबळी
🔥 सगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१८ :-विनायक थोरात
🔰२०१७ :-निर्मला गोगटे
🔰२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर
🔥 विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१८:- बशीर कमरुद्दिन मोमीन
🔰२०१७:- मधुकर नेराळे
🔰२०१६ :- राधाबाई कारभरी खाडे(नाशिककर)
🔥 टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-
🔰२०१९:-संजय गुप्ता
🔰२०१८:- सिद्धार्थ वरदराजन
🔰२०१७ :- के. सिवन
🔥लोकमान्य टिळक सन्मान:-
🔰२०१९:- बाबा कल्याणी
🔰२०१८:- डॉ. के. सिवन
🔰२०१७ :-आचार्य बाळकृष्ण
🔥लोकमान्य टिळक जीवन पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)
🔰२०१८:-पंढरीनाथ सावंत
🔰२०१७:-रमेश पतंगे ( दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक)
🔰२०१६:-विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक )
🔰२०१५:- उत्तम कांबळे
🔥वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-
🔰२०१८:- महेश एल कुंजवार
🔰२०१७ :-मारुती चितमपल्ली
🔥 विष्णुदास भावे पुरस्कार:-
🔰२०१८ :- डॉ .मोहन आगाशे
🔰२०१७ :- मोहन जोशी
🔰२०१६ :- जयंत सावरकर
🔥भीमसेन जोशी पुरस्कार :-
🔰२०१९;-अरविंद पारीख
🔰२०१८:- पंडीत केशव गिंडे
🔰२०१७ :- माणिक भिडे
🔰२०१६ :- बेगम परविन रुसताना
🔥 धन्वतरी पुरस्कार:-
🔰२०१८:- डॉ.सुल्तान प्रधान
🔰२०१७ :- डॉ. नागेश्वर रेड्डी
🔰२०१६ :- सुधांशू भट्टाचार्य
🔥नागभूषण पुरस्कार:-
🔰२०१८:- विजय बारसे
🔰२०१७:- शिरीष देव
🔥 चतुरंग जीवन गौरव पुरस्कार :-
🔰२०१९:-सय्यद भाई
🔥 तन्वीर सन्मान पुरस्कार
🔰२०१९:- नसरूद्दीन शहा
महत्वपूर्ण घटनादुरुस्त्या संपूर्ण यादी (Important Constitutional Amendments)
🛑 16 वी घटनादुरुस्ती 1963 :
राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्व एकत्र जमणे आणि संघटना, संस्था स्थापन करणे या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान.
कायदेमंडळाला निवडणूक लढविणारे उमेदवार कायदेमंडळाच्या सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे महालेखापरीक्षक यांनी करावयाच्या सत्य विधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा समावेश.
🛑 17 वी घटनादुरुस्ती 1964 :
बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्या शिवाय व्यक्तिगत लागवडीखालील असलेली जमीन प्राप्त करण्यास प्रतिबंध. ९व्या परिशिष्टामध्ये आणखी ४४ कायद्यांचा समावेश.
🛑18 वी घटनादुरुस्ती 1966 :
एखाद्या घटक राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एखादा भाग दुसऱ्या एखाद्या घटकराज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून नवीन घटकराज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा संसदेचा हा अधिकार तिच्या नवीन घटकराज्य निर्माण करण्याच्या अधिकारा मध्ये अंतर्भूत आहे.
🛑19वी घटनादुरुस्ती 1966 :
निवडणूक न्यायासनाची व्यवस्था रद्द केली आणि निवडणूक याचिका सुंवैचा अधिकार उच्च न्यायालयांना दिला.
🛑 20वी घटनादुरुस्ती 1966 :
सर्वोच्च न्यायालयाने अवैध घोषित केलेल्या उत्तर प्रदेशातील जिल्हा न्यायाधीशांच्या विशिष्ट नियुक्त्यांना वैध ठरविल्या
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.
🔴इतर ठळक बाबी...
🔰पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🔰जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.
जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🔴आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.
🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.
भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)
संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..
कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.
कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.
कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..😊
महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती
🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा)
🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (29 वा जिल्हा),
🚦 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)
🚦 1990 : मुंबईपासून - मुंबई उपनगर (31वा जिल्हा)
🚦 1 जुलै 1998 : धुळेपासून - नंदुरबार (32 वा जिल्हा)
🚦 1 मे 1999 : परभणीपासून - हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा - गोंदिया (35 वा जिल्हा)
🚦 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून - पालघर (36 वा जिल्हा)
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर.
🔥नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे. भारतातल्या राज्यांची निर्यात-बाबतची तयारी आणि कामगिरी यांचे परीक्षण करून आव्हाने आणि संधी ओळखणे, सरकारी धोरणाचा प्रभाव अधिक वाढवणे आणि सोयीचे नियमन संरचना तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पहिल्या अहवालाचा उद्देश आहे.
🔥राज्यांच्या एकूणच यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू
🔥भपरिवेष्टित राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) - राजस्थान, तेलंगणा आणि हरयाणा
🔥हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश
🔥कद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक (अनुक्रमे) – दिल्ली, गोवा आणि चंदीगड
❗️❗️इतर ठळक बाबी...❗️❗️
हा निर्देशांक चार स्तंभावर आधारित आहे, ते आहेत - धोरण, व्यवसाय परीसंस्था, निर्यात परिसंस्था, निर्यात कामगिरी. यात 11 उप-स्तंभ आहेत.
महाराष्ट्र - जलाशय व धरणे
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
भौगोलिक उपनाव - टोपणनाव
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
ग्रंथी (Glands)
🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते
🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात
1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)
2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)
🎇अतः स्रावी ग्रंथी
या संप्रेरके(Harmon's)स्रावतत
🎇बाह्यस्रावी ग्रंथी
या विकारे(Enzymes)स्रावतत
🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)
🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात
नद्या व त्यांचे उगमस्थान:
गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)
यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)
सिंधू → मानसरोवर (तिबेट)
नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)
तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)
महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)
ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)
सतलज → कैलास पर्वत(तिबेट)
बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)
गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक
कृष्णा → महाबळेश्वर.
कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)
साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)
रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)
पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).
सहावी पंचवार्षिक योजना
☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती
🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र
🔥कार्यक्रम
⏩1980➖एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
⏩1980➖राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
⏩1983➖गरामीन भूमिहीन रोजगार हमी योजना
✍️1982➖गरामीण भागातील महिला व मुलाचा विकास(डेन्मार्क च्या मदतीने)
🔥दोन पोलाद प्रकल्प
🔘विशाखापट्टणम
🔘सालेम पोलाद
✍️15 एप्रिल 1980➖6 बँक राष्ट्रीयीकरण
🔘1982➖एक्सझीम बँक
🔘जलै 1982➖नाबार्ड
👉या दरम्यान देशाला अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले
👉सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते
🔥वद्धी दर
👁🗨सकल्पित➖5.2 टक्के
👁🗨साध्य➖5.54 टक्के
____________________________
विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.
विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म
विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो
विभक्तीतील रूपे
विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)
१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020 .
🦋साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
🦋नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता - संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)
🦋साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता - लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)
🚦जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाविषयी...
🦋जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.
🦋ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.
🦋यद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे. जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाने 2019 साली 88 देशांतल्या जवळपास 100 दशलक्ष लोकांना मदत केली आहे.
🚦नोबेल पुरस्काराविषयी...
🦋नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
🦋नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशन यांच्यावतीने दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 सालापासून हा पुरस्कार दिला जातो.
🦋तयांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नोबेल दिले जाते.
🦋सटॉकहोम (स्वीडन) या शहरातल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो.
🦋खाली पुरस्काराचा विषय आणि पुरस्कार देणारी संस्था यांच्या जोड्या दिल्या आहेत:
🦋भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन
🦋शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन
साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन
शांती: हे पुरस्कार स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.
जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर.
🌼दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी "मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट - ग्रेटर अॅक्सेस" या विषयाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला गेला.
🌼या दिनानिमित्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी “मानसिक आरोग्य: कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” याविषयी एका आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि मेलबर्न विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) यांनी आयोजित केला होता. ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.
🌿पार्श्वभूमी....
🌼अमेरिकेतल्या (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) या संस्थेच्यावतीने 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता. जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) ही मानसिक आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करणारी एक जागतिक संघटना आहे. 1948 साली संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे 150 हून अधिक देश सदस्य आहेत.
🌼मानसिक विकार हा जगभरात आढळणारा एक सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही, त्यावेळी अश्या विकारांचा जन्म होतो. त्यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते.
🌼आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्याअभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समजने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक स्थिती आहे. त्यामुळे भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते.
भारतमाला प्रकल्प‼️‼️
💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.
🔴ठळक बाबी
💼हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
💼समारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.
💼परकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.
💼दशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी
💼भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.
💼मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.
🗺आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.
🎇इतर ठळक बाबी...
🗺पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🗺जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.
जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🎇आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...
🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.
🗺आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.
भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात.
🌠पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे.
🌠चीनकडून टाइप 305 आणि टाइप 928 डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-90 ची कॉपी आहे.
चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे.भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे.
🌠फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान चीनने एकूण 13 बोटी तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखाली चालणाऱ्या हालचालींवर पीएलए एअर फोर्सने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.यासाठी पीएलओ एअर फोर्सने मॅग्नेटिक अॅनोमली डिटेक्टर बूम बसवलेल्या विशेष विमानांचा वापर सुरु केला आहे.विमानाच्या शेपटाकडे हे उपकरण असते.पीएलएच्या नौदलाकडून पाणबुडीविरोधात Y-8 GX6 किंवा Y-8 या विमानांचा वापर केला जातो
वित्तीय समित्या.
१) लोकअंदाज समिती/प्रकलन समिती
जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांfना प्रतिनिधीत्व
मंत्री सदस्य नाही.
♨️अध्यक्षांची नेमणुक
लोकसभा अध्यक्षांकडून अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच
♨️कार्य
अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची मितव्यायिता सुचविणे.
२) लोकलेखा समिती-
रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)एका वर्षासाठी सदस्यांची निवड मंत्री सदस्य नसतात लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातीलCAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.
♨️समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत
करतात म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.
राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत.
🎯 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत
🎯 बाजारभावला मोजले जाते
🎯 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर
🎯 परत्यक्ष पद्धत आहे
❄️ उत्पन्न पद्धत
🎯 घटक किंमती ला मोजले जाते
🎯 सवा क्षेत्र साठी वापर
🎯 अप्रत्यक्ष पद्धत आहे
❄️खर्च पद्धत
🎯 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी
🎯 गरामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते
जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
🟣1. सत्व – अ
शास्त्रीय नांव – रेटीनॉल
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
🟣2. सत्व – ब1
शास्त्रीय नांव – थायमिन
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
🟣3. सत्व – ब2
शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
🟣4. सत्व – ब3
शास्त्रीय नांव – नायसीन
उपयोग – त्वचा व केस
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
🟣5. सत्व – ब6
शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
🟣6. सत्व – ब10
शास्त्रीय नांव – फॉलीक
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत
🟣7. सत्व – क
शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
🟣8. सत्व – ड
शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
🟣9. सत्व – इ
शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
उपयोग – योग्य प्रजननासाठी
अभावी होणारे आजार – वांझपणा
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
🟣10. सत्व – के
शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
वाचा :- प्रमुख पिके व त्यांच्यावरील रोग
🔰 डाळींब 🔜 तल्या, सुरसा, मर, करपा
🔰 सत्रा 🔜 डिंक्या, देवी (कँकर)
🔰 दराक्षे 🔜 भरी, केवडा (अँधैकनोज)
🔰 कळी 🔜 जळका चिरूट, पर्णगुच्छ (बंचिटॉप), सीगाटोका (करपा)
🔰 चिकू 🔜 फायटो पथोरा (फळांची सड)
🔰 मोसंबी 🔜 डायबॅक (आरोह)
🔰 लिंबू 🔜 खऱ्या
🔰 आबा 🔜 भिरूड
बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी .
🔰भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.
🔰GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण.
🔰यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद.
🔰मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ.
🔰सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे.
🔴भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी
🔰२०१९: ३६ व्या क्रमांकावर
🔰२०१८: ४४ व्या क्रमांकावर
🔰२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई
🔴जग क्रमवारी....
1.अमेरिका
2.यूके
3.स्वीडन
4.फ्रान्स
5.जर्मनी
6.आयर्लंड
🔰भारतीय पेटंट कायदा, २००५
कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा
हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात.
🔰कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट.
🔰ततीय पक्षाला परवाना बंधनकारक
विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य.
संक्षिप्त नावे व त्यांची संपूर्ण नावे/मूळ नावे
🏀 *संत ज्ञानेश्वर=ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी*.
🏀 *संत नामदेव=नामदेव दामाजी रेळेकर*..
🏀 *संत तुकाराम=तुकाराम बोल्होबा अंबिले*..
*🏀समर्थ रामदास=नारायण सूर्याजीपंत ठोसर*.
*🏀गाडगेबाबा=डेबूजी झिंगराजी जाणोरकर*..
🏀 *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज=माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट)*.
🏀 *भगिनी निवेदिता=मार्गारेट एलिझाबेथ नोबल*..
*🏀महात्मा गांधी=मोहनदास करमचंद गांधी*..
*🏀सनापती बापट=पांडुरंग महादेव बापट*
*बाबा आमटे=मुरलीधर देविदास आमटे*.
*🏀अण्णा हजारे=किसन बाबूराव हजारे*
*🏀 सयाजीराव गायकवाड=गोपाळ काशिनाथ गायकवाड*
*🏀राजर्षी शाहू महाराज=यशवंतराव जयसिंगराव घाटगे*
*🏀सवामी दयानंद सरस्वती=मूळशंकर अंबाशंकर तिवारी*..
*🏀सवामी विवेकानंद=नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्*
🏀 *मदर टेरेसा=अँग्नीस गॉकशा वाजक शियू*.
🏀 *के. आर. नारायण=केचेरेल रामण नारायणन*..
🏀 *डी. देवेगौडा=हरदनहळ्ळी दौडेगौडा देवेगौडा*..
🏀 *व्ही. शांताराम=शांताराम राजाराम वनकुद*
🏀 *पी. व्ही. नरसिंहराव=पाम्लामूर्ती व्यंकटरामय्या नरसिंहराव*.
🏀 *दादासाहेब फाळके=धुंडीराज गोविंद फाळके*.
🏀 *टी. एन. शेषन=तिरूनिल्लाई नारायणन अय्यर शेषन*.
🏀 *पी. ए. संगमा=पुर्णो आयटोक संगमा*..
*🏀दलाई लामा=तेन्झीन गायात्सो*..
*🏀कर्मापा लामा=कर्मापा युगिन त्रिनले दोरजी*.
🏀 *स्वामी रामानंद तीर्थ=व्यंकटेश भगवानराव खेडगीकर*..
🏀 *बिल क्लिंटन=विल्यम जोफरसन क्लिंटन*..
🏀 *पी. टी. उषा=पिलूवालकंडी टेकापरविल, उषा*..
🏀 *कपिल देव=कपिलदेव रामलाल निखंज*..
🏀 *माईक टायसन=मलिक अब्दुल अजीज*..
🏀 *पेले=एडसन अरांतेस डो नासिमेंटो*..
🏀 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम=डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम*....
डॉ एे पी जे अब्दुल कलाम
◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.
◾️अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम
◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.
◾️कार्यकाळ
25 जुलै 2002 – 25 जुलै 2007
◾️तयांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले
◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला
◾️इदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला
◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.
◾️सरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला
◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते
🚀 1985 : त्रिशूल,
🚀1988 : पृथ्वी,
🚀1989 : अग्नी,
🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात
◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले.
◾️तथेच त्यांचे निधन झाले
◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
१५ ऑक्टोबर २०२०
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
_____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अॅपचे अनावरण करण्यात आले.*
(A) स्मृती इराणी
(B) निर्मला सीतारमण
(C) ममता बॅनर्जी✅✅
(D) यापैकी नाही
कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?*
(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅
(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक
(C) पेटीएम पेमेंट बँक
(D) एयरटेल पेमेंट बँक
बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?*
(A) अॅनिमल बाजार
(B) डिजिटल हाट✅✅
(C) बुक माय मीट
(D) यापैकी नाही
_______ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.*
(A) NABL लॅब
(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन
(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅
(D) यापैकी नाही
____ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.*
(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅
(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस
(C) सिलिकॉन प्रेस
(D) यापैकी नाही
🚦 _ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अॅपचे अनावरण करण्यात आले.
(A) स्मृती इराणी
(B) निर्मला सीतारमण
(C) ममता बॅनर्जी✅✅
(D) यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚦 कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?
(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅
(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक
(C) पेटीएम पेमेंट बँक
(D) एयरटेल पेमेंट बँक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚦 बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?
(A) अॅनिमल बाजार
(B) डिजिटल हाट✅✅
(C) बुक माय मीट
(D) यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚦 ___ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.
(A) NABL लॅब
(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन
(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅
(D) यापैकी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚦 _ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.
(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅
(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस
(C) सिलिकॉन प्रेस
(D) यापैकी नाही
वाय कोम सत्याग्रह कुठे सुरू झाले ?
A. बिहार, 1925-26
B. केरल, 1924-25 ई. ✅
C. महाराष्ट्र, 1920-22 ई
D. मद्रास, 1924-26
दलित वर्ग मिशन समाजाची स्थापना कोणत्या स्थानी केल्या गेली ?
A. 1912 ई, दिल्ली
B. 1908 ई, बिहार
C. 1906ई., मुंबई ✅
D. 1908 ई, उत्तर प्रदेश
श्रीनारायण गुरू बहुजन समाजाची स्थापना कोणी केली ?
A. राजाराम मोहन रॉय
B. बी. आर. अंबेडकर
C. राजाराम मोहन राय
D. वी. आर. शिंदे✅
नानू आसन कोणाला म्हणटले जाते ?
A. सी. एन. मुदालियार
B. श्रीनारायण गुरु ✅
C. वी. रामास्वामी. नायकर
D. टी. एम. नायर
बहुजन समाजाची स्थापना कोणी केली ?
A. वी. आर. शिंदे
B. मुकुंदराव पाटिल ✅
C. महात्मा गांधी
D. श्रीनारायण गुरु
1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?
A. 1 ते 14 वयोगट
B. 6 ते 14 वयोगट✍️
C. 1 ते 18 वयोगट
D. 5 ते 14 वयोगट.
____________________
2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?
A. महात्मा गांधी
B. हर्बर्ट स्पेन्सर
C. थॉमस वुड✍️
D. जागतिक आरोग्य संघटना.
____________________
3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
A. 1 नोव्हेंबर, 2011
B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️
C. 1 जानेवारी, 2016
D. 26 फेब्रुवारी, 2017.
______________________
4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?
A. महात्मा गांधी
B. डॉ. राजेंद्र प्रसाद
C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️
D. बलवंतराय मेहता.
____________________
5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?
A. माझी कन्या भाग्यश्री योजना
B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना
C. मनोधैर्य योजना ✍️
D. जीवनोन्नती योजना.
____________________
6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?
A. स्वाधार योजना
B. राज्य गृह योजना
C. मातृत्व सहयोग योजना
D. निर्वाह अनुदान योजना.✍️
____________________
7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?
A. पश्चिम बंगाल
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. मध्य प्रदेश.✍️
____________________
8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :
A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.
B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते.
C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️
D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.
____________________
9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे?
A. सहयोगातून शिक्षण
B. सेवेतून उत्कृष्टता
C. कल्याणातून शिक्षण
D. सेवेतून शिक्षण.✍️
____________________
10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?
(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.
(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.
(c) मुलींना शिक्षण देणे.
(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.
पर्यायी उत्तरे :
A. फक्त (a)
B. (a) आणि (c)
C. (a), (b) आणि (c)
D. (a), (b), (c) आणि (d). ✍️
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (P...