२५ जुलै २०२०

भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

​​🏆भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार🏆

👉महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य

👉तामिळनाडू - भरतनाट्यम

👉 करळ - कथकली

👉आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम

👉पजाब - भांगडा, गिद्धा

👉गजरात - गरबा, रास

👉ओरिसा - ओडिसी

👉जम्मू आणी काश्मीर - रौफ

👉आसाम - बिहू, जुमर नाच

👉उत्तरखंड - गर्वाली

👉मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला

👉मघालय - लाहो

👉कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

👉मिझोरम - खान्तुंम

👉गोवा - मंडो

👉मणिपूर - मणिपुरी

👉अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

👉झारखंड - कर्मा

👉छत्तीसगढ - पंथी

👉राजस्थान - घूमर

👉पश्चिम बंगाल - गंभीरा

👉उत्तर प्रदेश - कथक

संसदेविषयीची काही शब्दावली

गणपूर्ती (Quorram):- कलम 100 अनुसार सदनाच्या बैठकी करिता गंपूर्तीची आवश्यकता असेल लोकसभा भरवण्याकरिता एकूण सदस्य संख्येचा 1/10 th म्हणजेच 55 सदस्यांची गरज असेल तर राज्यसभा भरण्याकरिता 25 सदस्यांची गरज असेल यालाच गणपूर्ती म्हणतात.

L.S तुन सरकार बनते (272 सीट्स)  :-

प्रश्नकाळ (Question Hour)  :-  

→ याचा संबंध त्यावेळेशी आहे ज्याद्वारे संसद सदस्य लोक महत्वाच्या कोणत्याही बाबींवर मंत्रिपरिषदेला प्रश्न विचारतात

→ हा सुरवातीचा एक तासाचा काळ असतो यामध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

1) ताराकिंत प्रश्न  :-  असे प्रश्न ज्यावर विचारणारा तात्काळ उत्तर मौखिक स्वरूपात मंत्रिपरिषेतील सदस्यांद्वारे देण्याची अपेक्षा करीत असेल.

या प्रश्नाचे उत्तरावर अनुसरून इतर प्रश्न हि विचारले जाऊ शकतात. कागदावर लिहून प्रश्न विचारतात

immediately answer द्यावे लागते.

2)  अंतारांकित प्रश्न  :-  हे प्रश्न लिखित स्वरूपात विचारले जातात व याचे उत्तरही लिखित स्वरूपात दिले जातात.

3)  अल्पसुंचना प्रश्न  :-  यामध्ये उत्तर देण्याकरिता 10 दिवसाची कालावधी दिली जाते.

4)  गैरसरकारी सदस्यास विचारले जाणारे प्रश्न :-

शून्याकाळ :-  संसदेच्या दोन्ही सदनामध्ये प्रश्नकाळ नंतर तात्काळ असणाऱ्या वेळेस शून्य काळ म्हटले जाते. हा 12 वाजता सुरु होतो व 1 वाजेपर्यंत चालते व त्यावर तुरंत कार्यवाही करणारे अपेक्षित प्रश्न विचारले जातात.
स्थगन (Adjournment) :-  स्थगन प्रस्ताव हे अध्यक्ष (लोकसभेचे अध्यक्ष) महाद्याद्वारे केले जातात. याचा अर्थ घर निश्चित काळासाठी बरखास्त केल्या जाते. (तास,दिवस)
स्थगन अनिश्चित काळ (Prorogation) :-  हे अनिश्चित काळासाठी स्थगन राष्ट्र्पतींद्वारे केले जाते जसे बजेट session संपल्यानंतर हिवाळी अधिवेशन चालू होण्याच्या पूर्वीचे दिवस
(Dissolution) विघटन  :- राज्यसभेचे विघटन कधीच होत नाही कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे. लोकसभा विघटन केल्या जाते व यानंतर निवडणूक होतात. बजेटच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती येऊन म्हणतात आता घर पुढचे ssession अनिश्चित काळासाठी स्थगन झाले आहे.        
अविश्वास ठराव (No Confident Motion) :-

कलम 75 अनुसार मंत्रिमंडळ लोकसभेला उत्तरदायित्व असेल.

.

विद्यापीठ विषयी माहिती

◾️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

◾️ शहर   -  मुंबई

◾️स्थापना - 18 जुलै 1857

◾️  विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◾️शहर - नागपूर

◾️स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

◾️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◾️शहर - गडचिरोली

◾️ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

◾️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◾️शहर - मुंबई

◾️स्थापना  - 1916

◾️  विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◾️ शहर - पुणे

◾️स्थापना - 1949

◾️  विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◾️ शहर - औरंगाबाद

◾️स्थापना - 23 ऑगस्ट 1958

◾️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◾️ शहर - कोल्हापूर

◾️ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

◾️  विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◾️शहर - अमरावती

◾️स्थापना - 1 मे 1983

◾️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◾️शहर  - नाशिक

◾️स्थापना - जुलै 1989

◾️  विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◾️ शहर - जळगाव

◾️स्थापना - 15 ऑगस्ट 1989

◾️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◾️शहर - नांदेड

◾️स्थापना - 17 सप्टेंबर 1994

◾️  विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◾️शहर - सोलापूर

◾️ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

महत्त्वाची वृत्ते

​​◾️ विषुववृत्तापासून २३°३०' उत्तर तसेच २३° ३०'   दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी   सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात.

▪️पृथ्वीवर  इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. 

📌 कर्कवृत्त २३° ३०'उत्तर अक्षवृत्तास  व
📌 मकरवृत्त २३°३०'दक्षिण अक्षवृत्तास  म्हणतात. 

◾️ विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील ६६° ३०' ही   दोन अक्षवृत्तेदेखील महत्त्वाची आहेत.

▪️विषुववृत्त ते   ६६° ३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तेयादरम्यान वर्षभरात 
२४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना   अनुक्रमे

📌 आर्क्टिक वृत्त आणि
📌 अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात. 

◾️६६° ३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून ९०° उत्तर  व ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे 
२४ तासांपेक्षा जास्त असू शकतो.

▪️हा दिनमानाचकिंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर 
जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असतो.

▪️येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्यक्षितिज समांतर दिसतो.

MPSC पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1) ग्रँड  ट्रँक  मार्ग  कोणत्या  शहरांना  जोडला  जातो. ( Asst पूर्व  2011)
A) दिल्ली ते  मुंबई
B) दिल्ली  ते  कोलकाता✍️ 
C) पुणे  ते  मुंबई
D)नाशिक  ते  सुरत  

2) तैनाती  फौजेची  पद्धत  कोणी  सुरु  केली. ( STI  पूर्व  2012 )

A) लॉर्ड  डलहौसी 
B) लॉर्ड  क्लाइव्ह 
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  वेलस्ली ☑️

3) लॉर्ड  कर्झन  कालीन  रॅले  आयोग चा  संबंध  होता. ( Asst पूर्व  2013 )

A) प्राथमिक  शिक्षणाशी
B) माध्यमिक  शिक्षणाशी
C) उच्च  शिक्षणाशी ☑️
D) दुष्काळाशी

4) स्वातंत्र्य  भारतातील  पहिले  भारतीय  गव्हर्नर  जनरल  कोण  होते.( PSA पूर्व  2017 )

A)  लॉर्ड  माऊंटबॅटन
B) सी  राजगोपालाचारी ☑️
C) राजेंद्र  प्रसाद 
D) वोरेन  हेस्टिंग्स

5) आधुनिक  भारतात  स्थानिक  स्वराज्य  सरकार  कोणी  स्थापन  केले. ( ESI  पूर्व  2017 )

A) लॉर्ड  रिपन ☑️
B) लॉर्ड  कॉर्नवालिस
C) लॉर्ड  माऊंटबॅटन
D) लॉर्ड  क्लाइव्ह

https://t.me/Dhay_amcheadhikari

6) कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .  ( PSI  पूर्व  2016 )

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ☑️
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो

7) बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली. ( PSI  पूर्व  2012 )

A) 1852
B) 1853☑️
C) 1854
D) 1855

8) इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली. ( Asst  पूर्व  2011 )

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ☑️

9) इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली. (   राज्यसेवा  मुख्य 2012 )

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ☑️
D) लॉर्ड  डलहौसी

10) शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ☑️
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम


🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य 📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

A) 1981-1982 
B) 1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M) मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949

🔰 _ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D) गोरखपुर ✅

🔰द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील  परिसरात दाट लोकवस्ती आढळते.*

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D) पिंपरी -चिंचवड✅

🟢 वरील प्रश्नांची उत्तरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली.

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?

(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मासे उतरविण्याचे सर्वाधिक केंद्र कोणत्या राज्यात आहेत ?

1 - आंध्रप्रदेश ✅✅
2 - गुजरात
3 - ओडिशा
4 - तामिळनाडु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी प्रश्न उत्तरासहीत

Q1) ____ या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला.
उत्तर :- सायबर गुन्हे

Q2)कोणाच्या हस्ते दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन झाले?
उत्तर:- श्रीपाद येसो नाईक

Q3) कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने _ याची बांधणी करण्यासाठी नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत करार केला.
उत्तर :- विजेवर चालणारे जहाज

Q4) कोणत्या योजनेला ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
उत्तर:- एअर बबल

Q5) 'FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _ देशात खेळवली जाणार आहे.
उत्तर:- कतार

Q6) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन झाले?
उत्तर:-  हरसिमरत कौर बादल

Q7) कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
उत्तर:-चंद्रिकापरसाद 'चान' संतोखी

Q8) _ यांनी "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
उत्तर:- पेमा खंडू

Q9) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर:- पोबा

Q10) _ ही कंपनी “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे.
उत्तर:- के. आर. सी. एल.

• 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची (24 मार्च) थीम ............ ही होती.
- “इट्स टाइम”.

• ............. या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या लेखिका ज्यांना ‘ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2020 पेन/हेमिंग्वे पुरस्कार जाहिर झाला 
- रुचिका तोमर.

• टोकियोमध्ये होणाऱ्या 2020 सालाच्या ऑलंपिक व पॅरालंपिक स्पर्धेतून माघार घेणारा ............... हा पहिला देश ठरला.
– कॅनडा.

• देहरादूनच्या वाडिया हिमालय भूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत .............या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत
- सिक्किम.

• ................या देशाने 26 मार्च 2020 रोजी COVID-19 उद्रेकावर प्रतिसादासाठी आभासी जी-20 शिखर परिषद आयोजित केली होती.
- सौदी अरब.

• COVID-19 याला भारताच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल व्यवसाय आणि गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या संस्थेनी ................. हा मंच सुरु केला आहे.
- इन्व्हेस्ट इंडिया बिझिनेस इम्यूनिटी प्लॅटफॉर्म.

• गणितासाठीच्या ‘एबेल पुरस्कार 2020’ ............. याना जाहिर झाला.
- ग्रेगरी मार्गुलिस आणि हिलेल फर्स्टनबर्ग (गणितज्ञ).

• ‘लेगसी ऑफ लर्निंग’ कादंबरीचे लेखक
- सविता छाब्रा.

• भारतातले ................. हे तीन शिक्षक जे वर्क फाऊंडेशन ग्लोबल टीचर प्राइज 2020 साठी निवडलेल्या प्रथम 50 मध्ये आहेत
– शुवाजित पायने (राजस्थान), रणजित सिंग डिसाले (महाराष्ट्र) आणि विनीता गर्ग (दिल्ली).

• गणितासाठी 2020 रॉल्फ शॉक पुरस्काराचे विजेते
- निकोलाई जी. मकरोव्ह.

Q1) कोणते राज्य सरकार "रोको टोको" मोहीम राबवित आहे?
उत्तर :- मध्यप्रदेश

Q2) कोणत्या व्यक्तीला रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?
उत्तर:-  एडप्पाडी के. पलानीस्वामी

Q3) __ ह्यांनी 'हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले.
उत्तर:-  टेनझिन गेचे टेथोंग

Q4) 'अरद’ आणि ‘कार्मेल’ ह्या _ आहेत, जे इस्रायल देशाच्या मदतीने मध्यप्रदेशात तयार केले जातील.
उत्तर:- रायफल

Q5) कोणता देश कोविड-19 विषाणूसाठी लसीच्या नैदाणिक चाचण्या पूर्ण करणारा जगातला पहिला देश ठरला आहे?
उत्तर:- रशिया

Q6) माहितीपट श्रेणीत 2020 सालाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
उत्तर :-  केझांग डी. थोंगडोक

Q7) 'मलबार’ सराव हा एक _ युद्धसराव आहे.
उत्तर :-  नौदल

Q8) कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्कृष्ठ ठरले आहे?
उत्तर:-  नादौन पोलीस ठाणे

Q9) कोणत्या संघटनेचे सदस्यत्व सोडण्याची औपचारिक प्रक्रिया संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने चालवली आहे?
उत्तर:- जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Q10)हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
उत्तर :- ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

Police bharti question set

*MTDC चा अर्थ काय?*

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही

*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.*

A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही

*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात  आहे.*

A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅

*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*

A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११

*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*

A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य

*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*

A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच

*मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.*

A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२

*भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?*

A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅

*‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.*

A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात

*आम्ल पदार्थाची चव कशी असते?*

A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड

*नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.*

A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर

*आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?*

A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल

*भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?*

A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर

*I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?*

A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया

*अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च*

A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन

*‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?*

A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅

*‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.*

A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅

*भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?*

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर

*अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?*

A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅

*‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे

*कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?*

A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅

*हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.*

A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा

*‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे

*‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.*

A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट

*क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?*

A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅

२४ जुलै २०२०

फुल व फुलांचे भाग

◾️ फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात.

◾️फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.

🌸 निदलपुंज (Calyx) : कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.

🌸 दलपुंज (Corolla) : दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर

🌸 पुमंग (Androecium) : फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.

🌸 जायांग : (Gynoecium) : फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षी वृत व अंडाशय असते.

🔰 परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील
📌 बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर
📌 अंडाशयाचे रूपांतर फळात होते.

चालू घडामोडी


Q1) भारताने ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली जे _ आहे.
उत्तर :-  रणगाडा-भेदी गाइडेड क्षेपणास्त्र

Q2) कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा निर्णायक टप्पा कार्यरत करण्यात आला आहे?
उत्तर :- काकरापार अणुऊर्जा संयंत्र

Q3) भारताने माले या शहरात ‘_________’ स्थापन करण्यासाठी मालदीव सोबत करार केला.
उत्तर :- आपत्कालीन वैद्यकीय सेवा

Q4) ईशान्येकडील राज्यांकडे वस्तूंची वाहतूक करण्यासाठी भारत _ या देशातल्या बंदरांचा उपयोग करीत आहे.
उत्तर :- बांग्लादेश

Q5) ग्रेटा थुनबर्गला 1,000,000 युरो एवढ्या रकमेचा ‘गुलबेनकियान प्राइज फॉर ह्यूमॅनिटी’ हा सन्मान देण्यात आला. ती एक ____ आहे.
उत्तर :-  पर्यावरण कार्यकर्ता

Q6) संरक्षण संशोधन व विकास संघटनाने भारतीय भुदलाकडे ‘भारत’ नावाचा __ सोपवला.
उत्तर :- ड्रोन

Q7) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते नवी दिल्लीच्या वायू भवनात ‘भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषद’चे (AFCC) उद्घाटन झाले?
उत्तर :-  राजनाथ सिंग

Q8) कोणत्या व्यक्तीची SBI जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली?
उत्तर:-  प्रकाश चंद्र कंदपाल

Q9) कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :-  सुमित देब

Q10) भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NCPI) आवर्ती देयकांसाठी समर्पित असलेली कोणती सुविधा सादर केली?
उत्तर :- UPI ऑटो पे

Online Test Series

चालू घडामोडी

• UNICEFच्या सहकार्याने................. या राज्य सरकारने बालकांसाठी "मो प्रतिवा" (माझी प्रतिभा) नावाने ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

• वर्ष 2020 साठी आंतरराष्ट्रीय माइन (भूस्पोटक) जनजागृती आणि मदत दिनाची (4 एप्रिल) संकल्पना
- “टुगेदर फॉर माइन अॅक्शन”.

• 1 एप्रिल रोजी ..............हा देश संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या समितीवर नियुक्त करण्यात आला
- चीन.

• शाळा व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने एक मदत संकेतस्थळ सुरू केले, ते ............ या संस्थेनी विकसित केले
– अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE).

• राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आरोग्य कर्मचार्यांना निशुल्क वाहतूक सेवा देण्यासाठी............. या अॅपसोबत करार केला
- उबेर.

• कोरोनाशी लढा देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने IAS, IPS यांच्यासह केंद्रीय नागरी सेवांच्या प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व करणार्या संघटनांनी सुरू केलेला उपक्रम
- “करुणा” (सिव्हिल सर्व्हिसेस असोसिएशन रिच टू सपोर्ट इन नॅच्युरल डिझास्टर).

• चालू देशव्यापी बंदीच्या काळात लोकांना व्यस्त ठेवण्याच्या प्रयत्नात ...............या राज्य परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा विषयी ऑनलाइन प्रश्नमालिका स्पर्धा सुरू केली
- ओडिशा.

• केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधल्या सर्व नोकऱ्या................ इतक्या वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांसाठी आरक्षित केल्या आहे 
– 15 वर्ष.

• 4 एप्रिलला भारतीय रेल्वेनी "दूध दुरंतो स्पेशल" गाडी 2.4 लक्ष लिटर दुधासह आंध्रप्रदेशाकडून ...............या शहराकडे पाठविली 
- दिल्ली.

• ..............या संस्थेच्या संशोधकांनी कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने गोळा करण्यासाठी कमी किमतीचे पॉलिमर स्वाब विकसित केले
- सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (C-MET), पुणे.

• ..................या संस्थेच्या संशोधकांनी ‘जीवन लाइट’ नावाचे कमी किमतीचे व्हेंटिलेटर विकसित केले आहे
- IIT हैदराबाद.

• वर्ष 2020 यासाठी जागतिक आरोग्य दिनाची (7 एप्रिल) संकल्पना.............. ही होती
- “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज”.

• केंद्र सरकार 2020 – 21 या एका वर्षासाठी खासदारांची................ इतके टक्के वेतन कपात करणार आहे
- 30 टक्के.

• ‘चॅलेंज कोविड-19 स्पर्धा’ ................. ने आयोजित केली होती.
- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन.

• हवामानाद्वारे मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा जनक, ज्याचा 2 एप्रिल 2020 रोजी मृत्यू झाला
- टोनी लुईस.

• "मेमोरीज अँड मिसइन्फॉर्मेशन" या पुस्तकाचे लेखक
- जिम कॅरी.

• केंद्र सरकारने राष्ट्रीय व राज्य आरोग्य यंत्रणेला बळकटी आणण्याकरिता कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य यंत्रणा सज्जता निधीला मान्यता दिली असून त्याची अंमलबजावणी............... या काळात तीन टप्प्यात होणार
- जानेवारी 2020 ते मार्च 2024.

• IFFCO टोकियो जनरल इन्शुरेंस कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
- अनामिका रॉय राष्ट्रवार (भारतातल्या सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातल्या सामान्य विमा कंपनीच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी).

• वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 15 ते 24 जुलै 2022 या काळात .......... येथे होणार आहे.
- यूजीन, ओरेगॉन.

• 2020 सालासाठी जागतिक होमिओपॅथी दिनाची (10 एप्रिल) संकल्पना................ ही होती.
- “एनहानसिंग द स्कोप ऑफ होमिओपॅथी इन पब्लिक हेल्थ”.

• ...............या देशाने 2019 साली जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला होता
- चीन.

• तमिलनाडु सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम
- आरोग्य सेतु IVRS.

• ऑनलाईन शिक्षण पर्यावरणाची प्रणाली सुधारण्यासाठी नवी दिल्लीत विचार मागविण्यासाठी मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने ................... ही ऑनलाईन मोहीम सुरु केली
- “भारत पढे”.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...