०६ जुलै २०२०

भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला सहाभूत घटक


( Factors favouring Growth of Indian Nationalism)

1)ब्रिटिश सत्तेचा उदय

2)भारताचे राजकीय ऐक्य

3)भारतात शांततेची व प्रशासकीय ऐक्याची निर्मिती

4)दळणवळण व संचार साधनाचा जलद विकास

5)आधुनिक शिक्षणाचा प्रसार

6)आधुनिक वृत्तपत्र उदय

7) सामाजिक व धार्मिक चळवळींचे स्वरूप

8) वंशवाद

9) आर्थिक शोषण

G2G तरतुदीनुसार अफगाणिस्तान आणि लेबनॉनकडे गहूची निर्यात केली जाणार

- गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट (G2G) तरतुदीनुसार भारताने सुमारे एक लक्ष टन गहू लेबनॉन व अफगाणिस्तान या देशांकडे निर्यात करणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लेबनॉनकडे 40 हजार टन गहू तर अफगाणिस्तानकडे 50 हजार टन गहू निर्यात करणार.

- 2020 साली भारतात 106.21 दशलक्ष टन एवढे गहूचे विक्रमी उत्पन्न घेतले जाण्याचे अपेक्षित आहे.

- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी मंत्रालयाने जादा शेतमाल निर्यात करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशात गहूचे उत्पन्न जास्त आहे, परंतु जास्त दरामुळे भारतीय गहू जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडले आहे. आता भारत सरकार मानवतावादी कार्याच्या आधारावर आशियाई आणि आफ्रिकी देशांकडे गहू निर्यात करीत आहे.

- राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लिमिटेड ही कृषी उत्पादनांसाठी विपणन सहकारी संस्थांची एक शीर्ष संस्था आहे, जी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

- त्याची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

- लेबनॉन हा पश्चिम आशियातला एक देश आहे. बेरूत हे देशाचे राजधानी शहर आहे आणि लेबनानी पाउंड हे राष्ट्रीय चलन आहे.

- अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. काबुल हे देशाचे राजधानी शहर आहे आणि अफगाणिस्तानी अफगाणी हे राष्ट्रीय चलन आहे.

आशियाई विकास बँक भारताच्या मदत

- आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलरची (१६५०० कोटी रुपये ) मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी २.२ अब्ज डॉलर म्हणजे १६५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

- असाकावा यांनी सीतारामन यांना दूरध्वनी करून भारताने करोनाविरोधात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर

- कर कपात व इतर सवलतींसह १.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे. २६ मार्च रोजी सीतारामन यांनी ही १.७ लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.

- आसाकावा यांनी म्हटले की, आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल. बँकेने याआधी भारतासह काही देशांना ६.५ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण ६८ देश या बँकेचे सदस्य आहेत.

- सीमाभागांमध्ये सतर्क राहण्याचे गृहमंत्र्यांचे बीएसएफला निर्देश

- पाकिस्तान व बांगलादेशसोबत लागून असलेल्या सीमांवर, विशेषत: कुंपण नसलेल्या भागांमध्ये सतर्कता वाढवावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) दिले आहेत. गृहमंत्र्यांनी या दोन्ही सीमांवरील सुरक्षाविषयक स्थितीचा गुरुवारी आढावा घेतला.

- या दोन्ही आघाडय़ांवर सीमेपलीकडून कुठलीही हालचाल होणार नाही हे सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी बीएएसएफला दिले, असे मंत्रालयातील सहसचिव पुण्यसलील श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले.

बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्के झाला: CMIE

- सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) या संस्थेनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेवरील मंदीचा प्रभाव पाहता बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

- या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या मध्याकाळात भारतात बेरोजगारीचा दर वाढून 8.40 टक्क्यांवरून 23.4 टक्के झाला आहे.

- तर शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढून 30.90 टक्के इतका झाला आणि एकूणच हा दर 23.4 टक्क्यांवर पोहचलेला आहे.

- सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) ही एक अग्रणी व्यवसायिक माहिती कंपनी आहे जिची स्थापना 1976 साली झाली. मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे आणि एस. ए. दवे हे कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

‘जन औषधी सुगम’ मोबाइल अॅप

- कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे “स्वास्थ के सिपाही” या नावाने ओळखले जाणारे औषधविक्रेते भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनौषधी परीयोजनेच्या (PMBJP) अंतर्गत रुग्णांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अत्यावश्यक सेवा आणि औषधे वितरीत करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ते सरकारच्या सामाजिक अंतराच्या उपक्रमाला पाठबळ देत आहेत.

- सर्वसामान्य नागरिकांना निकटचे जनौषधी केंद्र शोधण्यासाठी आणि औषधांच्या किंमतीसह त्यांची उपलब्धता तपासण्यासाठी “जन औषधी सुगम” हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

- जन औषधी केंद्र, भारत सरकारचे रसायन व खते मंत्रालय, औषधनिर्मिती विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय फार्मा PSU विभागाद्वारे हा उपक्रम राबविला जात. सध्या देशभरातल्या 726 जिल्ह्यांमध्ये 63000 केंद्रे कार्यरत आहेत.

राज्यावर अर्थसंकट


विषाणूमुळे तब्बल ३५ हजार कोटींचा तोटा; महसुलात मोठी घट
करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च २०१९ च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास २५ हजार कोटींचा फटका बसला.

- आर्थिक वर्षांचा विचार करता २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांचा जमा-खर्चाचा तपशील आता मंत्रालयात मांडण्यात येत आहे. त्यानुसार महसुलात मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून ३८ हजार ६६ कोटी रुपयांची अपेक्षा होती. पण त्यात ४३६ कोटी रुपये कमी मिळाले.मुळात अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याने वस्तू व सेवा कराची वसुली कमी राहिली. त्यात करोनाच्या साथीमुळे आणखी फटका बसला. करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याचा मोठा परिणाम मार्चमधील महसुलावर झाला.
परिस्थिती काय?

* मार्च २०१९ मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.

-  यंदा उद्योग-व्यापार घरांची खरेदी-विक्री, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच आघाडय़ांवरील महसूल आटला आणि मार्च २०२० मध्ये राज्याच्या तिजोरीला अवघे १७ हजार कोटी रुपये मिळाले.

-  म्हणजेच सुमारे २५ हजार कोटींचा फटका एकटय़ा मार्च महिन्यात आपल्याला बसला आहे. सरत्या आर्थिक वर्षांचा विचार केला तर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला, अशी माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
सारी अनिश्चितता.. वस्तू व सेवा करातून राज्याला २०१९-२० मध्ये १ लाख ३ हजार ७६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात त्यातून ८२ हजार ५९० कोटी रुपये मिळाले. हा २१ हजार १७० कोटी रुपयांचा फटका बसला.

-  अर्थात केंद्र सरकारकडून त्याची भरपाई अपेक्षित असली तरी ती कधी मिळेल हे याची सद्यस्थितीत खात्री देता येत नाही.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

प्रश्न मंजुषा


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन

३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅

५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३

६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान
४. जेट ट्रेनर

७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून

८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर

९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९

१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.

११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१

१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ
४. परम तेज

१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क

१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते.
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव


1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात🚩
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली🚩🚩
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान🚩
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05🚩
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व🚩

_6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_

_ज) ग्वाल्हेर_📚✍🏻

*ग) इंदौर_

_ता) दिल्ली_

_प) या पैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1)अमर शेख
2)अण्णाभाऊ साठे✅
3)प्र. के.अत्रे
4)द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?

1)धुळे -गाळणा डोंगर

2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर

3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4)हिंगोली -हिंगोली डोंगर

1)सर्वच बरोबर ✅✅

2)1, 2बरोबर

3)3, 4बरोबर

4)सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

(1)  महाराष्ट्र ✌️🚩

(2)  तामिळनाडु

(3)  आंध्रप्रदेश

(4)  पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

१) नर्मदा व तापी🚩🚩
२) तापी व गोदावरी
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम🚩🚩
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता🚩🚩
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद🚩🚩
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा🚩🚩

Current Shots : 03 July

1. विश्व खेल पत्रकार दिवस कब मनाया गया है ?
Ans. 02 जुलाई

2. ICC के अध्यक्ष का अतरिक्त प्रभार किसे दिया गया है ?
Ans. इमरान ख्वाजा

3. किस बैंक ने किसानों के लिए ई किसान धन एप लांच किया है ?
Ans. HDFC बैंक

4. इंडियन आयल कॉर्पोरेशन के नए अध्यक्ष कौन बने हैं ?
Ans. श्रीकांत माधव वैद्य

5. Indian IMC के नए महानिदेशक कौन नियुक्त हुए हैं ?
Ans. संजय द्विवेदी

6. विजडन द्वारा भारत का Most Valuable Plaver किसे चुना गया है ?
Ans. रवीन्द्र जडेजा

7. किस राज्य के मुख्यमंत्री ने ई ग्रंथालय का उद्घाटन किया है?
Ans. उत्तराखंड

8. फिच रेटिंग्स ने वित्त वर्ष 2022 में भारत की GDP कितने % रहने का अनुमान लगाया है ?
Ans. 08%

9. किस क्षेत्र को छह महीने की अवधि के लिए अशांत क्षेत्र घोषित किया गया है ?
Ans. नागालैंड

10. मत्स्य सम्पदा का पहला संस्करण किसने लांच किया है ?
Ans. गिरिराज सिंह

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय चिकित्सक दिन’ साजरा केला जातो?
: 1 जुलै

● अमेरिकेच्या FCC संस्थेनी 'राष्ट्रीय सुरक्षेला धोका' म्हणून कोणत्या कंपनीला घोषित केले?
: “ZTE” आणि “हुवेई टेक्नॉलॉजीज”

● विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) कोणती योजना सादर केली आहे?
: अ‍ॅसेलिरेट विज्ञान

● कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन’ साजरा केला जातो.
:  1 जुलै

● ‘स्किल कनेक्ट फोरम' या डिजिटल व्यासपीठाचे कोणत्या राज्य सरकारने उद्घाटन केले?
: कर्नाटक सरकार

● इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) च्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली?
: प्रा. संजय द्विवेदी

● पहिला ‘प्रा. पी. सी. महालनोबिस जीवन गौरव पुरस्कार’ देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?
: सी. रंगराजन

● संयुक्त राष्ट्रसंघमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
: इंद्र मनी पांडे

०५ जुलै २०२०

महान महिला वैज्ञानिक-मेरी क्युरी

    जन्म-7 नोव्हेंबर 1867 (पोलंड)

🔸मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या....
🔸१८९५ साली त्यांचा विवाह पिएरे क्युरी यांच्याशी झाला.तेही संशोधक-शास्त्रज्ञ होते...
🔸मेरी आणि पिएरे क्युरी या दाम्पत्याने पिचब्लेंडसारखी खनिजं युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात किरणोत्सारी असतात,हे दाखवून दिलं.
🔸मेरी यांनी पिचब्लेंडमधून मोठय़ा प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ वेगळा करून एक नवं मूलद्रव्य तयार केलं...
🔸या नव्या मूलद्रव्यास मेरी यांनी आपल्या पोलंड या जन्मदेशावरून ‘पोलोनियम’ असं नाव दिलं...
🔸पुढे मेरी आणि पिएरे क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी असं ‘रेडियम’ नावाचं मूलद्रव्य सापडलं. १९०३ साली मेरी आणि त्यांचे पती पिएर क्युरी तसेच हेन्री बेक्वेरेल यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून दिलं गेलं...
🔸रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर होत्या...
🔸नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या पहिल्या महिला आहेत, 2 वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या एकमेव महिला आहेत...
🔸त्यांचे सर्वात मोठे शोध म्हणजे रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीचा शोध,रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्याला वेगळे करणे आणि पोलोनियम व रेडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध...
🔸रसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल मेरी ला १९११ साली दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक...
🔸यांच्या मार्गदर्शनाखाली जगात प्रथम शरीरावरच्या सुजेवर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्यांचा वापर करून उपचार...
🔸मेरी यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्ध जखमींसाठी क्ष-किरण व्हॅन उभारली,क्ष-किरण यंञे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं.
🔸यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या प्रीत्यर्थ मागचे 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून साजरे...
🔸मेरी क्युरी यांना रेडीयेशनचे दुष्परिणाम स्वतःला टाळता न आल्याने ४ जुलै १९३४ या दिवशी ल्युकेमियाने झाला...
🔸पुढे क्युरी दांम्पत्याची मुलगी इरीन ज्युलीयट-क्युरी व जावई फ्रेडरिक ज्युलीयट या दांपत्यास रसायनशास्त्राचा नोबेल 1935 मध्ये मिळाला(for their discovery of artificial radioactivity)...
   

गुलजारीलाल नंदा

🔸 भारताचे दोन वेळा प्रत्येकी 13-13 दिवसांसाठी पंतप्रधान...
🔸साधं राहणीमान असणारे पंतप्रधान म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते लालबहादूर शास्त्री...
👉निर्विवादपणे लालबहादूर शास्त्री याचं राहणीमानं अगदी साधच होतं,पण त्यांच्यासारखेच अजून एक पंतप्रधान भारताला लाभले.दुर्देवाने त्यांची कारकिर्द कार्यवाहक पंतप्रधानाची असल्याने त्यांचे किस्से त्यांच्या कथा खूप कमी वाचायला मिळाल्या असतील...

🔸गुलजारीलाल नंदा हे नाव आठवतय. MPSC,UPSC करणाऱ्या मुलांना देखील गुलजारीलाल नंदा म्हणल्यानंतर कोणाच्या अगोदर आणि कोणाच्या नंतर किती दिवस कार्यवाहक पंतप्रधान होते या पलिकडे त्यांची माहिती नसावी...

👉गुलजारीलाल नंदा एक सरळ साधं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या संभाळल्या.पैशाचा मोह नाही कि सत्तेचा मोह नाही.कदाचित राजकारणाच्या पारदर्शक काळात देखील त्यांना जमवून घेणं अनेकांना जड जात होतं...

🔸शेवटच्या दिवसांमध्ये पेन्शनसाठी अर्ज केला होता.गुलजारीलाल नंदा यांनी आपल्या शेवटच्या काळात स्वातंत्रसैनिकांची पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केला होता.आज त्यांचा जन्मदिन...

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...