२३ एप्रिल २०२०

प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी.

🟣 कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

🟣 केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच त्याच्या मसुद्याला मान्यता दिली. 

🟣 देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे.

🟣 त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे.

खडक व खडकांचे प्रकार

- खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येणाऱ्या प्रक्रियेवर अवलंबून असतात.
- बहुतांशी खडकांत सिलिका, ऍल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण जास्त असते. 

- खडकांचे प्रकार : निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.
1) अग्निज खडक :
- ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचे भूपृष्ठावर व शिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकास अग्निज खडक म्हणतात. (प्राथमिक खडक). 
     अग्निज खडकाचे दोन प्रकार केले जातात. 
i) अंतर्निर्मित अग्निज खडक
ii) बहिर्निर्मित अग्निज खडक

2) गाळाचे खडक :
- नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपक्षरं होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. सखल भागात या गाळाचे थरावर ठार साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थरांवर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती होते.

3) रूपांतरित खडक :
- तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसेच भू-हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्यांचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरीत खडकांची निर्मिती होते.

वनस्पती सृष्टी

1. अबीजपत्री (अपुष्प) वनस्पती
- थॅलोफायटा: स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम इ.
- ब्रायोफायटा: माॅस (फ्युनारिया), मर्केंशिया, अॅन्थाॅसिराॅस, रिक्सिया इ.
- टेरिडोफायटा: फर्न्स - नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, टेरिस, एडीअॅटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम इ.

2. बीजपत्री (सपुष्प) वनस्पती
- अनावृत्तबीजी: सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इ.
- आवृत्तबीजी: द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती

Police bharti questions set

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली

〰〰〰〰〰〰〰

भारतीय रेल्वेविषयी मजेदार माहितीसंपादन करा.

🔥देशातील १४,३०० रेल्वे गाड्यांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.

🔥देशातील पहिली रेल्वे – मुंबई आणि ठाणेदरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वेच्या मार्गाची एकूण लांबी ६३,०२८ किमी.

🔥एकूण कर्मचारी संख्या (रोजगार उपलब्ध) – १५.५ लाख दररोज १३० लाख प्रवासी आणि १३ लाख टन मालाची ने-आण; स्टेशनांची संख्या – सुमारे ७०००

🔥जगातील सर्वात मोठा फलाट – खरगपूर – २७३३ फूट लांब. सोन नदी वरील नेहरू सेतू सर्वात मोठा रेल्वे पूल

🔥स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ४२ वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या कार्यरत होत्या.

🔥चित्तरंजन येथे विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने निर्मितीचा कारखाना. 

🔥चेन्नई, कपूरथळा आणि बंगळुरू येथे डबे बनवण्याचे कारखाने

🔥नवी दिल्ली येथे १९७७ साली राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना. तिन्ही गेजच्या रेल्वे असणारे देशातील एकमेव स्टेशन – सिलिगुडी

🔥पहिला रेल्वे पूल – दापुरी व्हायाडक्ट मुंबई-ठाणे मार्गावरील. पहिला बोगदा – पारसिक बोगदा

🔥पहिला रेल्वे घाट रस्ता – थळ आणि बोर घाट. पहिली भूमिगत रेल्वे – कोलकाता मेट्रो

🔥पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली – नवी दिल्ली – १९८६ साली सुरुवात.

🔥पहिली विद्युत रेल्वे- ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान धावली.

🔥प्रसाधनगृहांची सुविधा – १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत, १९०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत

🔥स्थानकाचे सर्वात लहान नाव – IB (ओरिसा). – सर्वात मोठ्या नावाचे स्थानक – श्री वेंकट नरसिंह राजू वरिपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) (आंध्र प्रदेशात, तामिळनाडू राज्याच्या सरहद्दीवर)

🔥सर्वात व्यस्त (बिझी) स्टेशन – लखनौ – रोज ६४ गाड्या. सर्वात कमी लांबीचा मार्ग – नागपूर ते अजनी – ३ किमी

🔥दररोज चालणारी सर्वात लांब मार्गावरील रेल्वे – केरळ एक्स्प्रेस – ४२.५ तासांत ३०५४ किमी.

🔥विनाथांबा सर्वात जास्त कापले जाणारे अंतर – त्रिवेंद्रम राजधानी – ६.५ तासांत ५२८ किमी

🔥सर्वात लांब बोगदा – रत्नागिरीजवळ असलेला ६.५ किमीचा करबुडे बोगदा

🔥सर्वात जुने जतन केलेले इंजिन – फेरी क्वीन १८५५ – अद्याप वापरता येण्याजोगे.

🔥देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे – भोपाळ शताब्दी – ताशी १४० किमी.(आता तेजस आहे)

🔥सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे – हावडा – अमृतसर एक्स्प्रेस – ११५ थांबे

२२ एप्रिल २०२०

Science :- घटक - ध्वनी

◆मानवी कानांची ऐकण्याची क्षमता - 20 ते 20000 Hz

◆5 वर्षाखालील बालके  - 25000 Hz पर्यंत  ऐकू शकतात

◆कुत्रा - 50000 Hz पर्यंत ऐकु शकतो

🔊🎵Infrasonic Sound 🎵🔊

◆ 20 Hz पेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी

◆भूकंप तसेच व्हेल , हत्ती , गेंडा इत्यादी प्राणी Infrasonic Sound निर्माण करू शकतात.

🔊🎵Ultrasonic Sound🎵🔊

◆20000 Hz पेक्षा जास्त तीव्र ध्वनी

◆कुत्रा - 50000 Hz पर्यंत ऐकू शकतो.

◆माकड , वटवाघूळ , डॉल्फिन , मांजर , चित्ता , Porpoises इत्यादी प्राणी Ultrasonic Sound ऐकू शकतात.

◆वटवाघूळ - 120 KHz पर्यंत ध्वनी ऐकू शकतात.

◆वटवाघूळ , डॉल्फिन , Porpoises , उंदीर हे Ultrasound निर्माण करू शकतात.

〰〰〰〰〰〰〰〰〰

मराठी व्याकरण प्रश्न


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1) ‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
  
1) उभयान्वयी     
2) केवलप्रयोगी   
3) क्रियाविशेषण     
4) शब्दयोगी

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2) खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.
  
1) शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस !   
2) ओहो ! ती पहा सिध्दी आली !
3) येणार असेल तर येईना बापडा !        4) अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय.

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3) “मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.
  
1) रीती भूतकाळ   
2) रीती वर्तमानकाळ
3) रीती भविष्यकाळ   
4) अपूर्ण भूतकाळ

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4) ‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
  
1) गाय     
2) शेळी     
3) म्हैस     
4) कुत्री

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
    
‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’
  
1) करण   
2) संप्रदान   
3) अपादान   
4) अधिकारण

उत्तर :- 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’
  
1) परवानगी घेतल्याशिवाय आत     
2) आत येण्यासाठी परवानगी लागते
3) परवानगी घ्या आणि आत या     
4) आत येताना परवानगी घ्या

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7) खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ?

     ‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’
  
1) यशोदाने   
2) श्रीकृष्णाला   
3) लोणी     
4) दिले

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8) ‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’

– प्रयोग प्रकार ओळखा.
  
1) समापन कर्मणी   
2) नवीन कर्मणी
3) पुराण कर्मणी     
4) यापैकी नाही

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9) ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.
  
1) कर्मधारय समास   
2) उपपद तत्पुरुष समास
3) विभक्ती तत्पुरुष समास 
4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10) पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ?
  
1) कोबी   
2) इस्पितळ   
3) तबियत   
4) पॉकेट

उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)

गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

महत्त्वाचे प्रश्नसंच


⏯ क्रिडा प्रशिक्षक म्हनुन केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना कोनता पुरस्कार दिला जातो?
*---) द्रोनाचार्य पुरस्कार*

⏯  प्रशिक्षक म्हनुन उत्तम कामगिरी करनाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
*---) शिव छत्रपति पुरस्कार*

⏯ क्रिकेट खेळनारा पहिला भारतिय खेळाडू कोनता?
*---) रनजित सिंह*

⏯ बुद्धीबळाची सुरुवात कोनत्या देशात झाला ी?
*---) भारत*

⏯ हॉकिची सुरुवात कोनत्या देशात झाली?
*---) इजिप्त*

⏯ फुटबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
*---) चीन*

⏯ व्हॉलिबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
*---) अमेरिका*

⏯ भारताच्या सरहद्दिला लागुन असलेल्या देशांची संख्या किती आहे?
*---) ७*

⏯ भारतात दर किती वर्षांनी जनगनना होते?
*---) १० वर्षांनी*

⏯ भारतात कोनत्या वर्षी पहिली जनगनना झाली?
*---) १८७१-७२*

⏯ भारतातिल सर्वाधिक अंतर्गत वाहतुक कोनत्या मार्गे होते?
*---) रेल्वे*

⏯ भारत व चिनमधील सिमारेषा गोनत्या नावाने ओळखली जाते?
*---) म्याकमोहन सीमारेषा*

⏯ भारतातील अतिपुर्वेचे राज्य कोनते?
*---) अरुनाचल प्रदेश*

⏯ हिंदीच्या खालोखाल भारतात बोलल्या जानाऱ्या भाषा कोनत्या?
*---) तेलगु व बंगाली*

⏯ एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च शिखराची उंची किती आहे?
*---) ८८४८ मिटर*

⏯ भारतीय पठाराच्या कोनत्या भागास खनिज संपत्तिचे भांडार असे म्हनतात?
*---) छोटा नागपुर*

⏯ तांदळाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) प.बंगाल*

⏯. ज्वारिच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) महाराष्ट्र*

⏯ कापसाच्या उत्पादनात देशात अग्रेसर असनारी दोन राज्य कोनती?
*---) गुजरात व महाराष्ट्र*

⏯ तंबाखुच़्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) आंध्रप्रदेश*

⏯ भूईमुगाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) गुजरात*

⏯ ताग उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
*---) प.बंगाल*

⏯ देशात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
*---) चेन्नई ( १९०४ )*

⏯ भारतात कोनत्या राज्यात सर्वाधिक भूकंप होतात?
*---) आसाम*

⏯ भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो?
*---) अभ्रक*

⏯ भारताता सर्वात मोठा बहुउद्देशिय प्रकल्प कोनता?
*---) भाक्रा- नानगल*

⏯ आशिया खंडातील सर्वात मोठा खत गारखाना कोठे आहे?
*---) सिंद्री ( झारखंड )*

⏯ भारतातील सर्वाधिक शहरिकरन झालेले राज्य कोनते?
*---) महाराष्ट्र*

⏯ भारत - पाक मधील ३९ जुन १९६५ सालची युद्धबंदी रेषा कोनत्या नावाने ओळखली जाते?
*---) २४ प्यारलल लाईन*

⏯ भारतात कोनत्या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे?
*---) दिल्ली*

⏯ देवी या रोगावरपरिनामकारक लस कोणी शौधुन काढली?
*---) एडवर्ड जेन्नर*

⏯ सर्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या र्हदयाचे छोके दर मिनीटाला किती पजतात?
*---) ७२*

⏯् मानवी शरिराचे सर्वसामाव़न्य तापमाव किती असते?
*---) ३७° से*

⏯ र्हदयरोपन शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणी केली?
*---) डॉ.पी.के.सेन*

⏯ मानवी शरिरातील हाडांची संख्या किती?
*---) २०६*

⏯ मानवि शरिरातील स्नायूंची स्ख्या किती?
*---) सुमारे ६३०*

⏯ सप्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या मेंदुचे वजन किती असते?
*---) १४०० ग्रँम*

⏯ रक्तगटाचा शौध कोणी लावला?
*---) कार्ल लँडस्टिनर*

⏯ ह्रदयरोपनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
*---) डॉ.ख्रिश्चन बर्नाड*

⏯मानवी शरिरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
*---) २४*

⏯ मानवी शरिरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते?
*---) ३३*

⏯ सर्वात हलका वायू कोनता?
*---) हेलियम*

⏯ भारताची पहिली महिला ग्रँन्जमास्टर कोण?
*---) एस.विजयालक्ष्मी*

⏯ असामान्यकामगिरी बद्दल खेळाडूंना केंद्रसरकार तर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
*---) अर्जून पुरस्कार*

⏯ भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
*---) गंगा*

⏯ दक्षिन भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
*---) गौदावरी*

⏯ भारतातिल सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोनती?
*---) नर्मदा*

⏯भारतिय उपखंडातील सर्वात लांब नदी?
*---) सिंधू*

⏯ भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोनती?
*---) सियाचेन ( जम्मु काश्मिर )*

⏯ जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान कोनते?
*---) मेलबॉर्न ( ऑस्ट्रेलिया )*

⏯ हॉकिचा जादूगार असे कोनास म्हटले जाते?
*---) मेजर ध्यानचंद*

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...