नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२१ मार्च २०२०
MPSC परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी सूचना
२० मार्च २०२०
महत्त्वाचे प्रश्नसंच
*चौरीचौरा' घटनेनंतर ____ ही चळवळ संपुष्टात आली.*
A) सायमन विरोधी सत्याग्रह
B) सविनय कायदेभंग चळवळ
C) असहकार चळवळ ✅✅
D) भारत छोडो चळवळ
*चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ?*
A) कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
B) गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
C) गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
D) महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान✅✅
*खालील विधाने पहा.
(a) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.
(b) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.
(c) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात.*
A) फक्त विधान (a) बरोबर आहे.
B) फक्त विधान (b) बरोबर आहे
C) विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत.
D) विधाने (a), (b) आणि (c) बरोबर आहेत. ✅✅✅
*पित्त हे _ अवयवात तयार होते.*
A) मूत्रपिंड
B) लाळग्रंथी
C) यकृत ✅✅
D) फुप्फुस
*इन्डोसल्फॉन हे ____ चे उदाहरण आहे.*
A) बुरशीनाशक
B) जीवाणूनाशक
C) तणनाशक
D) कीडनाशक ✅✅
*शोक, तिरस्कार, आश्चर्य, अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?*
A) प्रश्नचिन्ह
B) स्वल्पविराम चिन्ह
C) उद्गारवाचक चिन्ह ✅✅
D) पूर्णविराम चिन्ह
*पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.*
A) कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.✅✅
B) रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
C) शहाण्याला शब्दांचा मार.
D) गाढवाला गुळाची चव काय ?
*फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2 (द) नुसार "पोलीस अहवाल'' म्हणजे पोलीस अधिका-याने_______ उप-कलम (2) प्रमाणे न्यायधीशाकडे पाठविलेला अहवाल होय*
A) कलम 171
B) कलम 173 ✅✅
C) कलम 172
D) कलम 174
*नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कलम 2(क) अन्वये, “नागरी हक्क' याचा अर्थ, संविधानाच्या द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. *
A) अनुच्छेद 14
B) अनुच्छेद 24
C) अनुच्छेद 17 ✅✅
D) अनुच्छेद 366
♻️♻️मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर ----- न्यायमूर्ती रानडे.
♻️♻️कोणत्या गोव्हेर्नर जनरल च्या कारकिर्दीत सती प्रतिबंध कायदा करण्यात आला?
उत्तर---लॉर्ड विल्यम बेंटीक.
♻️♻️‘द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर---व्ही पी मेनन.
♻️♻️जोसेफ मॅझीनि चे चरित्र कोणी लिहिले?
उत्तर---वी. दा. सावरकर.
♻️♻️भारतात कोणत्या कायद्याना मतदानाचा मर्यादित आधिकार प्रथमच देण्यात आला?
उत्तर—1909 चा कायदा.
♻️♻️कैसर ए हिंद ही पदवी सर्वप्रथम कोणत्या महिलेला देण्यात आली?
उत्तर—पंडिता रमाबाई.
♻️♻️महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली.
उत्तर---1993
♻️♻️1962 मध्ये भारतावर चीनने हमला केला होता तेव्हा भारताचे सरक्षण मंत्री कोण होते?
उत्तर---व्ही के कृष्णनन मेनन.
♻️♻️स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गोव्हेर्नर जनरल कोण होते?
उत्तर---सी. राजगोप
१९ मार्च २०२०
Current Affairs - 19/03/2020
1)बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र कोणत्या राज्यात येते?
(A) मेघालय. √
(B) आसाम
(C) अरुणाचल प्रदेश
(D) त्रिपुरा
2)COMCASA करारानंतर P-8I विमानांसाठी भारतीय नौदल आणि बोईंग कंपनी यांच्यात झालेल्या कराराच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. COMCASA ही LEMOA याची भारतीय आवृत्ती आहे.
2. COMCASA हा रशियाकडून भारताला सुरक्षा उपकरणे हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करुन देणारा करार आहे.
अचूक विधान असलेला पर्याय निवडा.
(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) दिलेल्यापैकी एकही नाही. √
3)17 मार्च 2020 रोजी लोकसभेनी विशेष गटातल्या महिलांसाठी गर्भपात करण्यासाठीचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढविण्याची परवानगी देणारा विधेयक मंजूर केला. या विधेयकाने कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे?
(A) वैद्यकीय गर्भपात कायदा-1971. √
(B) वैद्यकीय गर्भपात कायदा-2002
(C) वैद्यकीय गर्भपात कायदा-2015
(D) भारतीय दंड संहिता-1860
4)अर्थ मंत्रालयाने भारत सरकार आणि ब्रुनेई दरुसलाम सरकार यांच्यात झालेल्या कराराला अधिसूचित केले. करार कोणत्या विषयाच्या संबंधित आहे?
(A) दोन्ही देशांमधील करासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे. √
(B) लष्करी उद्देशासाठी उच्च-अंत प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे
(C) ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी विनिमय कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी हा करार आहे
(D) वास्तुशास्त्र विषयक ज्ञानासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे
5)भारत सरकार कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत दुग्धशाळा उद्योजकता विकास योजना (DEDS) राबविणार आहे?
(A) ग्रामीण विकास
(B) सागरी क्षेत्र
(C) कौशल्य विकास
(D) पशुसंवर्धन. √
6)_________ या शहरात संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies) याची स्थापना केली.
(A) कोकराझर, आसाम
(B) दाहुंग, अरुणाचल प्रदेश. √
(C) लोहित, अरुणाचल प्रदेश
(D) सिंदई, मेघालय
7)भारत कोणत्या देशाला शाळेच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये देणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) नेपाळ. √
(C) भूतान
(D) श्रीलंका
8)कोणत्या संस्थेनी स्टार्चपासून ‘हेमोस्टॅट’ हा पदार्थ विकसित केला?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
(B) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद
(C) इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी. √
(D) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
9)कोणत्या बॅडमिंटनपटूने 2020 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले?
(A) सेरेना विल्यम्स
(B) तेई तेजु यिंग. √
(C) सिमोना हेलेप
(D) व्हिक्टर अॅक्सलसेन
10)______ हे इराक देशाचे नवे पंतप्रधान आहेत.
(A) मोहम्मद तौफिक अल्लावी
(B) बरहम सालिह
(C) अदनान अल झुर्फी. √
(D) आदिल अब्दुल-महदी अल-मुन्ताफिकी
१८ मार्च २०२०
General Knowledge
▪ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळतात.
उत्तर : औरंगाबाद
▪ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर : 12 लोक चौ.कि.मी.
▪ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला?
उत्तर : मणिपूर
▪ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मध्य प्रदेश
▪ कोणत्या राज्यात रबराची सार्वधिक लागवड होते?
उत्तर : केरळ
▪ मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : अमरावती
▪ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे?
उत्तर : नर्मदा
▪ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असेलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
उत्तर : दख्खनचे पठार
▪ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे?
उत्तर : तिरुवनंतपूरम
▪ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे?
उत्तर : मध्ये प्रदेश
चालू घडामोडी प्रश्नसंच
▪ सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
उत्तर : इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स
▪ 11 मार्च रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेनी जात वैधता दाखल्याच्या संदर्भात विधेयक मंजूर केले?
उत्तर : महाराष्ट्र
▪ COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महामारी कायदा-1897
▪ शेतकर्यांसाठीच्या कोणत्या योजनेसाठी सल्ला प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने समिती नेमली?
उत्तर : किसान रेल योजना
▪ महाराष्ट्र मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल स्थानकाचे नवे नाव काय असणार?
उत्तर : नाना शंकरशेठ स्थानक
▪ कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवे संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : देबाशीष पांडा
▪ संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
उत्तर : नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०
▪ भारतीय स्टेट बँकेचा ‘फायनॅनष्यल इंक्लूजन अँड मायक्रो मार्केट’ उपक्रम कोणत्या प्रकारची कामे हाताळणार?
उत्तर : सूक्ष्म वित्तीय कार्ये
▪ 10 मोठ्या उद्योगांकडे येस बँकेचे थकीत असलेले कर्ज किती आहे?
उत्तर : रु. 34,000 कोटी
▪ कोणत्या महिला संघाने ‘ICC टी-20 विश्वचषक 2020’ या क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकले?
उत्तर : ऑस्ट्रेलिया
१७ मार्च २०२०
Current Affairs - 17/03/2020
1)ARCI-इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स या संस्थेनी कोणते नवे तंत्रज्ञान विकसित केले?
(A) थर्मल एनर्जी ट्यूब तंत्रज्ञान
(B) हायड्रोइलेक्ट्रिसिटी ट्यूब तंत्रज्ञान
(C) सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान. √
(D) सोलार थर्मल ट्यूब तंत्रज्ञान
2)कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी इराणने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आर्थिक मदत मागितली?
(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. √
(B) संयुक्त राष्ट्रसंघ
(C) जागतिक आरोग्य संघटना
(D) अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
3)भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सिंध आणि कच्छच्या सीमेचा वाद कोणत्या रूपात ओळखला जातो?
(A) काश्मीर तंटा
(B) शिमला तंटा
(C) नियंत्रण रेषा तंटा
(D) सर क्रीक खाडी तंटा. √
4)मणीपूर, जम्मू व कश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांसाठी कोणते आयोग स्थापन करण्यात आले?
(A) प्राथमिक आयोग
(B) सीमांकन आयोग. √
(C) वित्तीय आयोग
(D) वैद्यकीय आयोग
5)अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स या संस्थेनी नैसर्गिक संकटांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान विकसित केले?
(A) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स. √
(B) पॉलिमर इलेक्ट्रॉनिक मायक्रोऑर्गनिझम फ्युल सेल्स
(C) हायड्रोइलेक्ट्रिक इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(D) दिलेले सर्व
6)कोणत्या उद्देशाने फेसबुक इंडिया कंपनी “प्रगती” नावाचा उपक्रम राबवित आहे?
(A) बालमजुर निर्मूलन
(B) स्त्री भ्रूणहत्या निर्मूलन
(C) भारतात महिलांमध्ये उद्योजकता वाढवणे. √
(D) पायाभूत सुविधांचा विकास वाढवणे
7)फेब्रुवारी 2020 महिन्यात वनस्पती तेलाच्या आयातीमध्ये 10.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,
1. 15.32 लक्ष टन इतक्या वनस्पती तेलाची आयात झाली.
2. गेल्या महिन्यात वनस्पती तेलाच्या झालेल्या आयातीपैकी 10,89,661 टन खाद्यतेल होते.
अचूक पर्याय निवडा.
(A) केवळ (1) बरोबर आहे
(B) केवळ (2) बरोबर आहे
(C) दोन्ही बरोबर आहेत
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे. √
8)13 मार्च 2020 रोजी कोणत्या काश्मिरी राजकारणीवरील प्रतिबंध रद्द करण्यात आले?
(A) फारुख अब्दुल्ला. √
(B) अली मोहम्मद सागर
(C) सज्जाद लोण
(D) ओमर अब्दुल्ला
9)भारत सरकारने चार राज्यांमधल्या राष्ट्रीय महामार्गाचा 780 किलोमीटर लांबीचा पट्टा दुरुस्त करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,
1. महामार्गाच्या दुरूस्तीचा खर्च सुमारे 7,660 कोटी रुपये इतका आहे.
2. प्रकल्पाच्या गुंतवणूकीमध्ये जागतिक बँकेकडून 5000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
अचूक पर्याय निवडा.
(A) दोन्ही बरोबर आहेत
(B) केवळ (1) बरोबर आहे. √
(C) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे
(D) केवळ (2) बरोबर आहे
10)9 मार्च 2020 रोजी तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी खाली आल्या?
(A) 30 टक्के
(B) 20 टक्के. √
(C) 50 टक्के
(D) 10 टक्के
पोलीस भरती प्रश्नसंच
*MTDC चा अर्थ काय?*
A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही
*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र ___ आहे.*
A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही
*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात __ आहे.*
A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅
*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*
A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११
*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*
A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य
*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*
A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच
*मानवामध्ये __ गुणसूत्रे असतात.*
A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२
*भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?*
A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅
*‘झुमर’ लोकनृत्य ___ राज्यात प्रसिद्ध आहे.*
A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात
*आम्ल पदार्थाची चव कशी असते?*
A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड
*नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) __ ठिकाणी स्थित आहे.*
A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर
*आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?*
A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल
*भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?*
A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर
*I.S.I. हि गुप्तहेर संघटना __ देशाची आहे?*
A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया
*अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च*
A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन
*‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?*
A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅
*‘नांगर चषक’ __ खेळाशी संबधित आहे.*
A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅
*भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?*
A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर
*अंदमान – निकोबार बेटांंचे राजधानीचे शहर कोणते आहे?*
A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅
*‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*
A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे
*कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?*
A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅
*हिटलरच्या __ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.*
A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा
*‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*
A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे
*‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र __ यांचे आहे.*
A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट
*क्रेमलिन हे प्रमुख स्थळ __ ठिकाणी आहे?*
A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅
Current Affairs - 16/03/2020
1)GST परिषदेच्या 39 व्या बैठकीत भ्रमणध्वनी संचावरचा वस्तू व सेवा कर (GST) ____ इतका करण्यात आला.
(A) 5 टक्क्यांवरुन 12 टक्के
(B) 12 टक्क्यांवरुन 18 टक्के
(C) 12 टक्क्यांवरुन 20 टक्के
(D) 5 टक्क्यांवरुन 20 टक्के
2)प्राण्यांसाठीच्या वैद्यकीय उपकरणांच्या चाचणीसाठी कोणती सुविधा उभारण्यात आली?
(A) अॅनिमल टेस्टिंग इव्हॅल्युएशन फॅसिलिटी
(B) अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू फॅसिलिटी
(C) अॅनिमल ट्रेनिंग इव्हॅल्युएशन फॅसिलिटी
(D) इन व्हिव्हो इव्हॅल्युएशन फॅसिलिटी. √
3)राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने कोणत्या ओपन वॉटर राफ्टिंग व कायकिंग अभियानाचा शुभारंभ केला?
(A) गंगा लाभ अभियान
(B) गंगा नहाओ अभियान
(C) गंगा घुमाव अभियान
(D) गंगा आमंत्रण अभियान. √
4)30 जून 2020 पर्यंत कोणत्या दोन वस्तू अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत आणली गेली आहेत?
(A) मास्क आणि टिशू पेपर
(B) टिशू पेपर आणि रुमाल
(C) हँड सॅनिटायझर आणि हातमोजे
(D) मास्क आणि हँड सॅनिटायझर. √
5)राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची कार्ये प्रभावीपणे व्हावी यासाठी ‘भूमी राशी’ संकेतस्थळ उघडण्यात आले आहे. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
1. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 39000 हेक्टर भूमी अधिसूचित केली आहे, 2014-15 आणि 2017-18 या कालावधीत 33005 हेक्टर भूमी अधिसूचित केली होती.
2. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य पाटबंधारे विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास कंपनी यासारख्या प्राधिकरणांना एकत्र जोडणे हा या संकेतस्थळाचा हेतू आहे.
अचूक पर्याय निवडा.
(A) (1) आणि (2) बरोबर आहेत
(B) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे
(C) केवळ (1) बरोबर आहे
(D) केवळ (2) बरोबर आहे. √
6)कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायपीठ (NCLAT) याच्या कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली?
(A) ज्योतिरादित्य सिंदीया
(B) सुधांशू ज्योती मुखोपाध्याय
(C) बन्सी लाल भट. √
(D) कपिल सिब्बल
7)कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे 13 मार्च 2020 रोजी निफ्टी किती अंकांनी खाली आला?
(A) 1000
(B) 950. √
(C) 200
(D) 5000
8)कोणत्या नोंदणी यादीत भारतातल्या सामान्य रहिवाशांची नोंद असते?
(A) राष्ट्रीय लोक नोंदणी
(B) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी. √
(C) राष्ट्रीय नागरिक नोंदणी
(D) राष्ट्रीय व्यक्ती नोंदणी
9)भारतीय रिझर्व्ह बँकेनी टियर-1 भांडवलाच्या एकट्या कर्जदाराच्या आणि कर्जदारांच्या गटासाठी शहरी सहकारी बँकांसाठी एक्सपोजर मर्यादा अनुक्रमे 15 टक्के आणि 25 टक्क्यांपर्यंत खाली आणली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
1. वर्तमान निकषांप्रमाणे असलेली मर्यादा ही एकट्या कर्जदारांसाठी टियर-1 आणि टियर-2 भांडवलासह बँकेच्या भांडवलाच्या 20 टक्के आणि कर्जदारांच्या गटासाठी 40 टक्के मान्य आहे.
2. भारतीय रिझर्व्ह बँकेनी प्राधान्य असलेल्या क्षेत्रासाठीचे कर्जाचे लक्ष्य देखील सुधारित केले, जे ऑफ-बॅलन्स शीट एक्सपोजरच्या समायोजित निव्वळ बँक पत किंवा पत समतुल्य रकमेच्या 40 टक्क्यांवरून 75 टक्के केले. 31 मार्च 2030 पासून हे निर्णय लागू केले जाणार.
अचूक पर्याय निवडा.
(A) (1) आणि (2) बरोबर आहेत
(B) केवळ (1) बरोबर आहे
(C) केवळ (2) बरोबर आहे
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे. √
10)भारतामधल्या स्मार्ट शहरांसाठी उपाययोजना करण्यासाठी कोणत्या दोन कंपन्यांमध्ये करार झाला?
(A) इन्फोसिस आणि क्वालकॉम. √
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅपल इंक.
(C) विप्रो आणि मायक्रोसॉफ्ट
(D) भारती एअरटेल आणि AT&T
१६ मार्च २०२०
राज्यपाल
लेफ्टनंट राज्यपाल / प्रशासक च्या राज्ये आणि भारत केंद्रशासित प्रदेश की राज्य पातळीवर समान अधिकार आणि कार्ये आहेत भारताचे राष्ट्रपती केंद्रीय स्तरावर. राज्ये राज्यपाल अस्तित्वात आहेत तर उपराज्यपाल हे केंद्रशासित प्रदेश आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशात अस्तित्वात आहेत . राज्यपाल हे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात तर खरी सत्ता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या / तिच्या मंत्र्यांच्या परिषदेची असते.
भारतात केंद्रशासित
प्रदेशाचा प्रभारी लेफ्टनंट गव्हर्नर असतो. तथापि, हा पद फक्त अंदमान निकोबार बेटे , लडाख , जम्मू-काश्मीर , दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात उपस्थित आहे (इतर प्रदेशात प्रशासक नेमलेला आहे, तो आयएएस अधिकारी आहे किंवा कोर्टाचा सेवानिवृत्त न्यायाधीश आहे). तथापि, पंजाबच्या राज्यपालपदी प्रशासक म्हणून काम करते चंदीगड . लेफ्टनंट गव्हर्नर प्राधान्यक्रमात एखाद्या राज्याच्या राज्यपालपदाइतके पद मानत नसले तरी.
राज्यपाल पात्रता
लेख 157 आणि कलम 158 च्या भारतीय संविधानाच्या राज्यपाल पदासाठी पात्रता आवश्यकता निर्देशीत करा. ते खालीलप्रमाणे आहेतः
राज्यपालांनी हे करायला हवेः
एक असू भारताचे नागरिक म्हणून .
कमीतकमी 35 वर्षे वयाचे असावेत.
संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाच्या सभासदाचे सदस्य होऊ नका .
नफ्याचे कोणतेही पद घेऊ नका.
राज्यपाल वैधानिक शक्ती
राज्य प्रमुख राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावतात व त्यांची पूर्तता करतात. राज्यपाल राज्य विधानसभेचे विघटन करू शकतात. हे अधिकार औपचारिक असतात आणि राज्यपालांनी हे अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे.
राज्यपालांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्य विधानसभेचे उद्घाटन (समर्पित करण्यासाठी) केले. या प्रसंगी राज्यपालांच्या संबोधनात राज्य सरकारच्या नवीन धोरणांची रूपरेषा असते. राज्य विधानसभेने हे विधेयक मंजूर केले, हे राज्यपालांच्या मान्यतेनंतरच कायदा होऊ शकते. राज्यपालांनी राज्य विधीमंडळाला हे पैसे विधेयक नसल्यास विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवू शकतात . तथापि, राज्य विधिमंडळाने ती पुन्हा राज्यपालांकडे दुसर्यांदा पाठविल्यास राज्यपालांनी त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींकडे काही बिले राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो.
जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशनात नसते आणि राज्यपाल कायदा असणे आवश्यक मानतात, तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. हे अध्यादेश पुढील अधिवेशनात राज्य विधिमंडळात सादर केले जातात. पूर्वीच्या मंजुरीशिवाय राज्य विधिमंडळ पुन्हा तयार होण्याच्या तारखेपासून ते सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ वैध राहतील.
कलम 192 under अन्वये राज्य विधानसभेच्या सभासदाला अपात्र ठरविण्यास राज्यपाल यांना अधिकार देण्यात आला आहे जेव्हा निवडणूक आयोगाने शिफारस केली आहे की आमदार यापुढे अनुच्छेद १ च्या तरतुदींचे पालन करीत नाहीत.
अनुच्छेद 165 आणि ७५Per नुसार राज्यपाल महाधिवक्ता यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात उपस्थित राहण्यास सांगू शकतात आणि काही बेकायदेशीर कामकाज करण्यास कळवू शकतात.
राज्यपाल कार्यकारी अधिकार
राज्यघटना राज्यपाल मध्ये याबाबतचे अंतिम अधिकार मा सर्व राज्य सरकारच्या कार्यकारी शक्ती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली , ज्यांना राज्य विधानसभेत बहुमताचा पाठिंबा आहे. राज्यपाल मंत्रीमंडळाच्या इतर सदस्यांची नेमणूक करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना विभागणी वाटप करतात.
राज्यपालांच्या इच्छेनुसार मंत्रीपरिषद सत्तेत राहते, परंतु ख sense्या अर्थाने विधानसभेत बहुमत मिळवण्याच्या आनंदाचा अर्थ होतो. जोपर्यंत राज्य विधानसभेतील बहुमत सरकारला पाठिंबा देत नाही तोपर्यंत मंत्रीमंडळ बरखास्त करता येणार नाही.
राज्यपाल एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात . तसेच she डव्होकेट जनरल आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूकही करतात. त्याशिवाय राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूकही राज्यपालांद्वारे केली जाते (राष्ट्रपतींनी काढून टाकली असती तरी). अध्यक्ष न्यायाधीश नियुक्ती राज्यपाल consults उच्च न्यायालये आणि राज्यपाल जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करते. सर्व प्रशासन त्याच्या किंवा तिच्या नावावर चालविले जाते, त्याला किंवा तिच्यातही भारतीय राज्यघटनेनुसार इयत्ता एक आणि वर्ग चौथीच्या कार्यकाळात कर्मचारी नियुक्त करण्याचे सामर्थ्य आहे.
राज्यपालांचे राज्यपाल हे त्यांच्या कार्यकाळातील बहुतेक विद्यापीठांचे कुलपती आहेत . कुलपती कार्यालयाची प्रतिष्ठा आणि निःपक्षपातीपणा यामुळे राज्यपालांना विद्यापीठांच्या स्वायत्ततेचे रक्षण आणि त्यांना अयोग्य राजकीय हस्तक्षेपापासून वाचविण्याच्या बाबतीत अनन्य स्थितीत ठेवते. विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल हे सिनेटचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. राज्यपालांना विद्यापीठाच्या व त्या संलग्न महाविद्यालयांच्या प्रत्येक घटकाची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे अधिकार आहेत, चौकशीच्या निकालावर योग्य ती कारवाई करावी लागेल. कुलपती भेटी शोध समिती नियुक्ती कुलगुरू. राज्यपालांनी सिनेटच्या शिफारशीनुसार पदवी वॉरंट आणि डिग्री मागे घेण्यास किंवा भिन्नतेस मान्यता देण्यास मान्यता दिली. राज्यपाल सिनेटने मंजूर केलेले कायदे मंजूर किंवा नाकारले व संबंधित समित्यांच्या शिफारसीच्या आधारे विद्यापीठाच्या शिक्षकांची नेमणूक केली.
राज्यपाल वैधानिक शक्ती
राज्य प्रमुख राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावतात व त्यांची पूर्तता करतात. राज्यपाल राज्य विधानसभेचे विघटन करू शकतात. हे अधिकार औपचारिक असतात आणि राज्यपालांनी हे अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे.
राज्यपालांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्य विधानसभेचे उद्घाटन (समर्पित करण्यासाठी) केले. या प्रसंगी राज्यपालांच्या संबोधनात राज्य सरकारच्या नवीन धोरणांची रूपरेषा असते. राज्य विधानसभेने हे विधेयक मंजूर केले, हे राज्यपालांच्या मान्यतेनंतरच कायदा होऊ शकते. राज्यपालांनी राज्य विधीमंडळाला हे पैसे विधेयक नसल्यास विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवू शकतात . तथापि, राज्य विधिमंडळाने ती पुन्हा राज्यपालांकडे दुसर्यांदा पाठविल्यास राज्यपालांनी त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींकडे काही बिले राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो.
जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशनात नसते आणि राज्यपाल कायदा असणे आवश्यक मानतात, तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. हे अध्यादेश पुढील अधिवेशनात राज्य विधिमंडळात सादर केले जातात. पूर्वीच्या मंजुरीशिवाय राज्य विधिमंडळ पुन्हा तयार होण्याच्या तारखेपासून ते सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ वैध राहतील.
कलम 192 under अन्वये राज्य विधानसभेच्या सभासदाला अपात्र ठरविण्यास राज्यपाल यांना अधिकार देण्यात आला आहे जेव्हा निवडणूक आयोगाने शिफारस केली आहे की आमदार यापुढे अनुच्छेद १ च्या तरतुदींचे पालन करीत नाहीत.
अनुच्छेद 165 आणि ७५Per नुसार राज्यपाल महाधिवक्ता यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात उपस्थित राहण्यास सांगू शकतात आणि काही बेकायदेशीर कामकाज करण्यास कळवू शकतात.
राज्यपाल आर्थिक शक्ती
राज्य अर्थसंकल्प असलेले वार्षिक वित्तीय विधान त्याला राज्य विधिमंडळासमोर ठेवण्यास भाग पाडते. यापुढे त्यांच्या शिफारसीखेरीज अनुदानाची कोणतीही मागणी केली जाणार नाही. ते कोणत्याही अनपेक्षित खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीतून प्रगती करू शकतात. शिवाय, तो राज्य वित्त आयोग स्थापन करतो.
राज्यपाल विवेकाधिकार
राज्यपाल या अधिकारांचा वापर करू शकतातः
जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही, तेव्हा राज्यपाल आपल्या निर्णयावरुन मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या निवडीचा वापर करून शक्य तितक्या लवकर बहुमत सिद्ध करू शकतील.
तो राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो .
ते स्वतःहून राष्ट्रपतींकडे किंवा राज्याच्या कारभाराविषयी अध्यक्षांच्या निर्देशानुसार अहवाल सादर करतात.
तो एखाद्या विधेयकासाठी आपली संमती रोखू शकतो आणि तो मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवू शकतो.
एक दरम्यान आणीबाणी नियम प्रति लेख 353 , राज्यपाल विशेषतः केवळ अध्यक्ष परवानगी तर मंत्रिमंडळ सल्ला अधिलिखित करू शकतात ..
राज्यपाल आपत्कालीन परिस्थिती
राज्यपाल नाही भूमिका किंवा जसे आकस्मिक परिस्थितीत शक्ती आहे राष्ट्रपती राजवट विशेषतः अंतर्गत अध्यक्ष परवानगी मिळेपर्यंत लेख 160 राज्यपाल निवडून सरकार आहे तेव्हा राज्य मंत्रिमंडळाने सल्ला न त्याच्या स्वत: च्या वर कोणताही निर्णय घेणे परवानगी नाही 356 आणि 357. घटनेच्या सहाव्या भागातील तरतुदींनुसार प्रभारी .
सरकारी भूमिका विश्लेषण
भारताचे राष्ट्रपती "निवडलेले" असताना , राज्यपाल यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे "निवडलेली" केली जाते. म्हणूनच जेव्हा मागील सरकारद्वारे नियुक्त केलेले राज्यपाल येणार्या सरकारद्वारे काढून टाकले जातात तेव्हा बर्याच घटना घडल्या आहेत. कारणे अधिक राजकीय आहेत. राज्यपालांना मुदतीची सुरक्षा देण्यात यावी असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे परंतु हे सहसा पाळले जात नाही.
राजकीय निरीक्षकांनी राज्यपालपदाचे वर्णन "बहुतेक वृद्धाश्रम" असे केले आहे ज्यात राज्यपाल नि: पक्षपाती राहून लोकप्रिय राज्य नेत्यांविरूद्ध कारवाई करत नाहीत. 1984 मध्ये कॉंग्रेसचे रामलाल यांनी एनटी रामराव सरकार बरखास्त केले आणि नांदंडला भास्कर राव यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 31 दिवस परवानगी दिली
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
1-10: व्यक्ती आणि त्यांचे वैशिष्ट्ये (People & Their Characteristics) 1. Ascetic – जो ऐहिक सुखांचा त्याग करून साधी जीवनशैली जगतो. (संन...