१३ मार्च २०२०

पोलीस भरती प्रश्नसंच


*महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.*

A) सायरस
B) ध्रुव
C) पूर्णिमा
D) अप्सरा ✅✅

*सर्वसाधारण सूत्र अलकाइनसाठी _____ हे असते.*

A) CnH2n 2
B) CnH2n
C) CnH2n-2 ✅✅
D) वरीलपैकी कोणतेही नाही

: *इलेक्ट्रॉनचा शोध _____ याने लावला.*

A) सर जे.जे. थॉमसन ✅✅
B) गोल्ड स्टिन
C) जेम्स चॅडविक
D) रुदरफोर्ड

*'नवलाई, गारवा, मित्रत्वे, शहाणपणा, देवत्व' ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात ? *

A) विशेषण
B) विशेषनाम 
C) भाववाचक नाम ✅✅
D) सर्वनाम

*चूक की बरोबर.

a. कर्तरि प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या लिंग-वचने-पुरुषानुसार बदलते

.b. कर्तरि प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलते. *

A) केवल b बरोबर ✅✅
B) केवल a बरोबर
C) a आणि b बरोबर
D) a आणि b चूक

*जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययानी जोडली तर  ___ वाक्य तयार होते.*

A) संयुक्त ✅✅
B) मिश्र
C) केवल
D) उभयान्वयी अव्यय

*पुढील विधाने वाचा.

a. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात.

b. वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

c. क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात. *

A) फक्त a बरोबर ✅✅
B) फक्त c बरोबर 
C) फक्त a व c बरोबर
D) a, b, c बरोबर

*पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?*

A) जीव गलबलणे - गहिवरणे 
B) आभाळाला कवेत घेणे - मिठी मारणे ✅✅
C) देणे घेणे नसणे - संबंध नसणे 
D) सोने होणे - सार्थक होणे

: *चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.*

A) कानामागे टाकणे 
B) केसाने गळा कापणे 
C) कान लांब होणे 
D) कलागती लावणे ✅✅

*‘अज' या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड ; तर दुसरा अर्थ कोणता ?*

A) माणूस
B) राक्षस
C) ईश्वर ✅✅
D) गाढव

*अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता' या वाक्याचा प्रकार कोणता ?*

A) विध्यर्थी 
B) आज्ञार्थी
C) संकेतार्थी ✅✅
D) स्वार्थी

*'क्ष' आणि 'ज्ञ' ही __ आहेत.*

A) महाप्राण 
B) अल्पप्राण 
C) जोडाक्षरे ✅✅
D) यापैकी कोणतेही नाही

*'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. *

A) नलिनी
B) नीरज 
C) पद्म
D) वायस ✅✅

*स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?*

A) लॉर्ड माउंटबॅटन्
B) सी. राजागोपालाचारी✅✅ 
C) राजेंद्र प्रसाद
D) वॉरन हेसेटिंग्ज

*नोव्हेंबर 2016 मध्ये 'हॅन्ड इन हॅन्ड 2016' या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि _____ या देशांमध्ये पार पडली.*

A) रशिया
B) अमेरिका
C) चीन ✅✅
D) जपान

चालू घडामोडी प्रश्नसंच

♻️♻️
हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)🔰✅✅

♻️♻️
_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग🔰✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

🔰🔰
कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅👍✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

🔰🔰♻️
_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली🔰✅✅👍
(D) लखनऊ

✅🔰♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र🔰✅✅👍

🔰♻️
_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर🔰🔰✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️👍
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र👍✅✅✅✅✅

✅🔰♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)🔰✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

🔰🔰
_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

१२ मार्च २०२०

जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर

‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.

पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.

जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन)

जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.

महत्त्वाचे प्रश्नसंच

: *खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही ?*

A) बेरिअम क्लोराईड (BaCl2)✅✅
B) बोरोन ट्राय क्लोराईड (BCl3)
C) बेरिलीअम क्लोराईड (BeCl2)
D) बोरोन ट्राय फ्लोराईड (BF3)

*खालील विधाने विचारात घ्या :अ. मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशीतरतूद होती.ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.क. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते.ड. निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान देता येत नाही.पर्यायी उत्तरे : *

A) विधाने अ, ब बरोबर, क, ड चूक
B) विधाने ब, क, ड बरोबर, अ चूक
C) विधाने अ, ब, ड बरोबर, के चूक ✅✅
D) विधाने ब, क बरोबर, अ, ड चूक

*भारताची पहिली पंचवार्षिक योजना ___________ .*

A) 1950 - 1955
B) 1941 - 1946
C) 1951 - 1956 ✅✅
D) 1961 - 1966

*खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?*

A) आंध्र प्रदेश ✅✅
B) महाराष्ट्
C) मध्य प्रदेश
D) गुजरात

*गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?*

A) अकोला
B) बुलढाणा
C) धुळे ✅✅
D) ठाणे

*___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.*

A) कांडला ✅✅
B) कोची
C) मांडवी
D) वरीलपैकी नाही

*अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?*

A) मिग - 21 बायसन ✅✅
B) मिग - 27 बायसन
C) सुखोई
D) सु - 57

*जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे. *

A) अजंठा लेणी ✅✅
B) कार्ले लेणी
C) पितळखोरा लेणी
D) बेडसा लेणी

*'बंदी जीवन' ही पुस्तिका कोणी लिहिली ?*

A) चन्द्रशेखर आझाद 
B) रासबिहारी बोस
C) रामप्रसाद बिस्मील§
D) सचिंद्रनाथ सन्याल ✅✅

*अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? *

A) 5,000 - 5,500 कि.मी.✅✅
B) 3,500 कि.मी.
C) 7,500 कि.मी.
D) 10,000 कि.मी.

 

: *2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?*

A) राजस्थान रॉयल्स् ✅✅
B) किंग्ज इलेव्हन पंजाब
C) चेन्नई सुपर किंग्ज्
D) कोलकाता नाईट रायडर्स

*जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर) *

A) टियान्हे (चीन)
B) सनवे टायलाईट (चीन)
C) समीट (अमेरिका) ✅✅
D) टायटन (अमेरिका)

*'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*

A) प्रणव मुखर्जी ✅✅
B) पी. चिदंबरम्
C) डॉ. मनमोहन सिंग
D) कपिल सिब्बल

 

*'प्रधानमंत्री मातृत्त्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या : (a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते. (c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.पर्यायी उत्तरे :*

A) विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत
B) विधाने (b), (C) बरोबर आहेत
C) केवळ विधान (a) बरोबर आहे
D) केवळ विधान (c) बरोबर आहे ✅✅

*टिक्का' (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ? *

A) कपाशी
B) गहू
C) भुईमूग  ✅✅
D) भात

*भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या: अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.क. जेंव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेन्द्र प्रसाद असत.ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.पर्यायी उत्तरे : *

A) विधाने अ, ब आणि क बरोबर
B) विधाने ब, क आणि ड बरोबर 
C) विधाने अ, ब आणि ड बरोबर ✅✅
D) विधाने अ, क आणि ड बरोबर

१० मार्च २०२०

Current Affairs - 10/03/2020

1)COVID-19 विषाणूच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या -

1. या विषाणूच्या उद्रेकाचे मूळ चीन देशात होते.

2. इटली हा चीननंतर या विषाणूच्या संसर्गाने सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

2)मार्च 2020 मध्ये CBI आणि ED या संस्थांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बँकींग क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीची चौकशी केली?
(A) चंदा कोचर
(B) राणा कपूर.  √
(C) गिरीश चंद्र चतुर्वेदी
(D) राकेश माखीजा

3)‘BBC वर्ल्ड हिस्ट्री’ मासिकाच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या इतिहासातला सर्वात महान नेता म्हणून कोणा व्यक्तीची निवड केली गेली?
(A) महाराजा सवाई मान सिंग
(B) महाराजा हरी सिंग
(C) महाराजा रणजित सिंग.  √
(D) महाराजा गुलाब सिंग

4)वर्ष 2014 आणि वर्ष 2016 या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पर्यावरण-विषयक गुन्हे घडले?
(A) छत्तीसगड
(B) राजस्थान.  √
(C) उत्तराखंड
(D) महाराष्ट्र

5)कोणती व्यक्ती केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) नवे मुख्य माहिती आयुक्त आहे?
(A) रघुराम राजन
(B) सुब्रमण्यम स्वामी
(C) उर्जित पटेल
(D) बिमल जुल्का.  √

6)पाठविल्या जाणाऱ्या ‘मंगळ मोहीम 2020’ यासाठी NASA संस्थेनी बनविलेल्या ‘मार्स रोव्हर’चे नाव काय आहे?
(A) अपोलो
(B) ईगल
(C) डेस्टीनी
(D) पर्सेवेरन्स.  √

7)नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत किती निधीसह एक विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) 8.3 अब्ज डॉलर.  √
(B) 6.6 अब्ज डॉलर
(C) 4.5 अब्ज डॉलर
(D) 10.1 अब्ज डॉलर

8)वर्ष 1920 ते वर्ष 2020 या कालावधीत ‘TIME 100 कव्हर्स फॉर 100 विमेन’ या यादीत कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
(A) कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स
(B) राजमाता गायत्री देवी आणि सोनिया गांधी
(C) मिताली राज आणि सानिया मिर्झा
(D) इंदिरा गांधी आणि अमृत कौर.  √

9)कोणते शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे?
(A) देहरादून
(B) गैरसैन.  √
(C) हरिद्वार
(D) नैनीताल

10)आयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमांसाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे?
(A) नमस्ते पोर्टल.  √
(B) हेलो पोर्टल
(C) स्वागत पोर्टल
(D) आयुर्वेद पोर्टल

महत्त्वाचे प्रश्नसंच


*खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात?*

A) माधवराव पेशवे
B) दुसरे बाजीराव पेशवे
C) पहिले बाजीराव पेशवे ✅✅
D) रघुनाथराव पेशवे

*पुढील वाक्य प्रकारचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे.*

A) दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे
B) नशीब उघडणे ✅✅
C) उखळात पीठ पडणे
D) उखाळाचा रंग जाणे

*तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?*

A) सामान्यनाम ✅✅
B) विशेषनाम
C) सर्वनाम
D) भाववाचक नाम

*बँकेचा संबंध पैशांशी असतो या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो?*

A) हालचाल
B) कोंडी
C) माल ✅✅
D) रस्ते

*खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरीटेज स्थळ म्हणून ओळखले जाते?*

A) चर्चगेट, मुंबई
B) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ✅✅
C) मुंबई सेन्ट्रल
D) लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला

*नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?*

A) के. र. शिरवाडकर
B) भा. रा. तांबे
C) विजय तेंडूलकर
D) वि. वा. शिरवाडकर✅✅

*“पंधरा दिवसातून एकदा निघणारे” या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.*

A) वार्षिक
B) पाक्षिक ✅✅
C) दैनिक
D) साप्ताहिक

*सन १९३० मध्ये कोणत्या भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?*

A) यापैकी नाही
B) सी. व्ही. रामण ✅✅
C) अमर्त्य सेन
D) डॉ. सुब्रमण्यम

*“अंबर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा*

A) अमर
B) अभंग
C) आकाश ✅✅
D) परमेश्वर

: *शाळा : मुख्याध्यापक :: वृत्तपत्र : ?*

A) संपादक ✅✅
B) बातमी
C) लेखक
D) अग्रलेख

*“विदुषी” हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?*

A) हुशार
B) विद्वान ✅✅
C) मुर्ख
D) विदुषक

*“कवी” या शब्दाचे अनेकवचन ……..*

A) कवयित्री
B) कवी ✅
C) राजकवी
D) महाकवी

*होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?*

A) गोपाळ आगरकर
B) अॅनी बेझंट ✅✅
C) दादाभाई नौरोजी
D) महात्मा गांधी

*खालील चार शब्दांपैकी एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे ते शोधा.*

A) गाजीयाबाद
B) वाराणसी
C) भागलपूर ✅✅
D) गोरखपूर

*“शकुंतलम” हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे?*

A) वल्लभदास
B) कालिदास✅✅
C) रामदास
D) गोविंददास

करोना विषाणू म्हणजे काय

- करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.
- चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.

● या आजाराची लक्षणे काय?

- मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे प्रामुख्याने आढळते.

● धोकादायक आहे का?

- श्वसनाशी निगडित संसर्गाप्रमाणे करोनाची लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ  शकते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास विषाणूची बाधा झाली तरी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असते. 
- ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते.

● अशी काळजी घ्या

- श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची खबरदारी घेणे
- हात वारंवार धुणे
- शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे
- अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ  नये
- फळे, भाज्या न धुता खाऊ  नये

● कोणी विशेष काळजी घ्यावी?

- श्वसनाचा त्रास असणारे.
- वरील लक्षणे कोणत्या आजारामुळे आहेत हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशातून प्रवास केला असल्यास.
- प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि बाधित देशात नुकताच प्रवास केला असल्यास अशा व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

● यावर औषध आहे का?

- करोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या तरी औषध उपलब्ध नाही. रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधे दिली जात आहेत.
- रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगल्या रीतीने कार्यरत असल्यास अन्य इन्फ्लुएन्झाप्रमाणे या विषाणूशी शरीर योग्य रीतीने सामना करते आणि रुग्ण बरा होतो.
- केरळमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून ती सुधारत आहे.

● आजार पसरतो कसा?

- करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणीजगतात आहे. यापूर्वी चीन आणि सौदी अरेबियामध्ये दोन प्रकारचे करोना विषाणू प्राण्यांमधून माणसामध्ये पसरल्याचे आढळले आहे.  मात्र प्राण्यांमध्ये आढळणारे इतर प्रकारचे करोना विषाणू अद्याप तरी माणसामध्ये पसरलेले नाहीत.
- नोवेल करोना विषाणूचा स्रोत अजून तरी सापडलेला नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की कोणत्याही प्राण्यापासून किंवा पाळीव प्राण्यापासून याची तुम्हाला बाधा होईल.
- रुग्णांना उपचार देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे चीनमध्ये आढळून आले आहे. या विषाणूचा प्रसार सर्वसाधारणपणे हवेतून शिंकण्या, खोकल्यावाटे पसरत असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असल्याचे सिद्ध झाले आहे. 
- चीन किंवा अन्य बाधित देशातून आलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा होण्याचा संभव असला तरी होईलच असे नाही.

● मास्क वापरणे गरजेचे आहे का?

- कोरोनाची भीती वाढल्याने जिकडेतिकडे व्यक्ती मास्क घालून फिरताना दिसत आहेत. काही व्यक्ती तर एन९५ प्रकारचे मास्क वापरतानाही आढळले आहेत.
- एन ९५ मास्क हे केवळ वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींनी वापरावेत. विषाणूबाधित व्यक्तींच्या संपर्कात अधिक काळ असल्याने त्यांच्यासाठीही हे मास्क आहेत.

● उपचाराच्या काय सुविधा आहेत?

- चीन आणि व्यतिरिक्त करोनाचे रुग्ण आढळलेल्या १२ देशांमधून प्रवासी भारतात आल्यास आणि करोनाची संभाव्य लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षामध्ये १४ दिवसासाठी ठेवले जाते.
- तपासण्या निगेटिव्ह आलेल्या आणि घरी सोडलेल्या प्रवाशांची स्थानिक आरोग्य अधिकारयामार्फत २१ दिवस दररोज पाठपुरावा केला जातो. जेणेकरून १४ दिवसानंतर कोणत्या प्रवाशाला लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार केले जावेत.

● तपासण्या आणि विलीगिकरण कक्ष कुठे आहेत?

- राज्यात मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेमध्ये करोनाची तपासणी केली जाते.
- तसेच कस्तुरबा रुग्णालयासह पुण्यातील नायडू आणि राज्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये विलीगीकरण कक्ष कार्यरत आहेत

गालफुगी

गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे.

वर्णनसंपादन करा

झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

कारण आणि लक्षणेसंपादन करा

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...