०९ फेब्रुवारी २०२०

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
द्वैमासिक पतधोरण आढावा याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

(i) भारत सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षातला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला.

(ii) लिक्विडिटी अॅडजस्टमेंट फॅसिलिटी अंतर्गत रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्के असणार.

(iii) बँक दर आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर 5.4 टक्के आहे.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ (i) आणि (ii)
(B) केवळ (ii) आणि (iii)
(C) दिलेले सर्व✅✅✅
(D) यापैकी एकही नाही

♻️♻️
_____ ह्यांनी आतापर्यंतच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील एका महिला अंतराळवीराद्वारे अंतराळात सर्वाधिक काळ काढण्याचा विक्रम नोंदविला.
(A) जेसिका मीएर
(B) क्रिस्टीना कोच✅✅
(C) अ‍ॅन्ड्र्यू मॉर्गन
(D) अ‍ॅने मॅकक्लेन

♻️♻️
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरातल्या भगवान अयप्पा ह्यांच्या दागिन्यांची संपूर्ण यादी आणि त्यांची किंमत सांगणारा अहवाल तयार करण्यासाठी सी. एन. रामचंद्रन नायर ह्यांची नेमणूक केली आहे. ते कोणत्या उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत?
(A) केरळ उच्च न्यायालय✅✅
(B) पटना उच्च न्यायालय
(C) आंध्रप्रदेश उच्च न्यायालय
(D) अलाहाबाद उच्च न्यायालय

♻️♻️
कोणत्या शहरात 20 वा ‘लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड’ हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला गेला आहे?
(A) फ्रँकफर्ट
(B) बर्लिन✅✅
(C) शांघाय
(D) लिस्बन

♻️♻️
कोणत्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मला त्यांच्या 10 दशलक्ष वापरकर्त्यांना UPI सेवा प्रदान करण्यासाठी NPCI या संस्थेनी परवानगी दिली?
(A) हाइक
(B) फेसबुक
(C) व्हॉट्सअ‍ॅप पे✅✅
(D) ईटी मनी

♻️♻️
_______ यांनी 130 मि.मी. एम-46 तोफेमध्ये बदल करून तयार केलेली 155 मि.मी.ची “शारंग” तोफ भारतीय भुदलाकडे सुपूर्द केली.
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था
(B) आयुध कारखाना मंडळ✅✅✅
(C) एक्रिलान एलएलसी
(D) यापैकी नाही

♻️♻️
कोणत्या राज्य सरकारने खेड्यांच्या सीमेचे मोजमाप करण्यासाठी ‘ड्रोन’ वापरण्याचा निर्णय घेतला?
(A) मध्यप्रदेश✅✅✅
(B) ओडिशा
(C) छत्तीसगड
(D) आसाम

📌रेलगाड्यांचा वेग वाढवा यासाठी भारतीय रेल्वेनी ____ या मार्गावर प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली प्रस्थापित केली.

(A) दिल्ली-पानीपत-अंबाला-कालका मार्ग
(B) ग्रँड कोर्ड मार्ग✅✅✅
(C) नवी दिल्ली-मुंबई मुख्य मार्ग
(D) मुंबई-चेन्नई मार्ग

📌लडाखमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारतातला सर्वाधिक उंचीवर असलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. तो पूल __ नदीवर आहे.

(A) श्योक✅✅✅
(B) झांस्कर
(C) सराप
(D) डोडा

📌संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) भारतात 'फीड अवर फ्यूचर' नावाच्या मोहीमेचा प्रारंभ केला. WFP या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

(A) रोम✅✅✅
(B) हेग
(C) जिनेव्हा
(D) न्युयॉर्क

📌जापान या देशाचे नवे सम्राट कोण आहेत?

(A) सम्राट एमेरिटस अकिहितो✅✅✅
(B) सम्राट नरुहितो
(C) सम्राट अकिशिनो
(D) सम्राट हिसाहितो

📌“डार्क फील, एरी सिटीज: न्यू हिंदी सिनेमा इन नियोलिबरल इंडिया” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) एरिक बारनौव
(B) आशिष राजाध्यक्ष
(C) अनुपमा चोप्रा
(D) सरुनास पोंकस्निस✅✅✅

📌भारताची प्रथम ‘स्टार्टअप शिखर परिषद’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.

(A) बेंगळुरू
(B) गुरुग्राम
(C) नवी दिल्ली✅✅✅
(D) चंदीगड

०८ फेब्रुवारी २०२०

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪ कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
उत्तर : पणजी

▪ IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : अरविंद कृष्ण

▪ ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला कोण ठरल्या?
उत्तर : एमियर नून

▪ कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

▪ भारतात कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो?
उत्तर : 30 जानेवारी

▪ कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
उत्तर : राणी रामपाल

▪ ‘संप्रीती’ हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे?
उत्तर : भारत आणि बांग्लादेश

▪ कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
उत्तर : फरीदाबाद

▪ कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
उत्तर : तेलंगणा

चालू घडामोडी प्रश्नसंच

◆ माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

◆ टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅

◆ कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) चंदीगड

◆ कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन✅✅
(D)  अमेरिका====पहिल्या क्रमांकावर

◆ कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

♻️♻️(प्रश्न ) : पुढील पैकी जगातिक पर्यटन दिवस कोणता आहे ?
पर्याय :
27 सप्टेंबर
28 सप्टेंबर
29 सप्टेंबर
30 सप्टेंबर
उत्तर :
27 सप्टेंबर

(प्रश्न ): केंद्र सरकारच्या गृह निर्माण संबंधी योजना PMAY चा विस्तार असा आहे
पर्याय :
प्रधान मंत्री आधार योजना
प्रधान मंत्री आवास योजना
प्रधान मंत्री अधिवास योजना
प्रधान मंत्री आहार योजना

उत्तर :
प्रधान मंत्री आवास योजना

: महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा जागा अनुक्रमे ..........व ......... आहेत.
पर्याय :
288 आणि 45
288 आणि 70
288 आणि 90
260 आणि 44

उत्तर :
288 आणि 90

प्रश्न : भारतीय शेअर बाजार खलील पैकी कोणती संस्था नियंत्रित करते?
पर्याय :
RBI
IRDA
PTI
SEBI

उत्तर : SEBI

प्रश्न : 2019 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
पर्याय :
अमिताभ बच्चन
रणवीर कपूर
रणवीर सिंग
शाहिद कपूर

उत्तर : अमिताभ बच्चन

प्रश्न : रामानुजन पुरस्कार खालील पैकी कोणत्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो?
पर्याय :
भौतिकशास्त्र
रसायन शास्त्र
गणित
साहित्य

उत्तर : गणित

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान साठी ग्लोबल गोलकीपर पुरस्कार कोणत्या संस्थेने दिला?
पर्याय :
टाटा फाउंडेशन
बिल गेट्स फाऊंडेशन
जागतिक आरोग्य संघटना
जागतिक व्यापार संघटना

उत्तर :
बिल गेट्स फाऊंडेशन

प्रश्न : VISA पेमेंट च्या Brand Ambassador म्हणून कोणाची निवड झाली आहे?
पर्याय :
पी वी सिंधू
पंकज अडवाणी
डी हरिका
पी टी उषा

उत्तर :
पी वी सिंधू

प्रश्न : महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2019 चे निवडणूक आयुक्त कोण आहेत?
पर्याय :
अजय मिश्रा
राहुल मिश्रा
राजीव मिश्रा
राजेश मिश्रा

उत्तर :
राजेश मिश्रा

प्रश्न : मलाबार 2019 हा युद्ध सराव भारत आणि ----- देशामध्ये होत आहे ?
पर्याय :
जपान
अमेरिका
रशिया
एक आणि दोन

उत्तर :
एक आणि दोन

प्रश्न : केरळ चे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहे ?
पर्याय :
भगतसिंग कोश्यारी
आरिफ मोहम्मद खान
कलराज मिश्रा
तमिलसई सौन्दराजन

उत्तर :
आरिफ मोहम्मद खान

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव

ज्ञानेश्वर – माऊली

ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर

माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज

तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम

नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव

नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी

डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा

महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा

पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा

रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव

सुभाषचंद्र बोस – नेताजी

इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी

टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ

भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर

धोंडो केशव कर्वे – महर्षि

विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि

देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि

पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट

शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते

नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद

चक्रवर्ती राजगोपालाचारी – सी.आर., आधुनिक चाणक्य

मुरलीधर देविदास आमटे – बाबा आमटे

अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर – ठक्करबाप्पा

राम मोहन – राजा/रॉय

शेख मुजीबूर रेहमान – वंग बंधु

बापूसाहेब अणे – लोकनायक

विनायक हरहर भावे – लोकनायक

धुंडीराज गोविंद फाळके – दादासाहेब फाळके

मुळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती

गदाधर चट्टोपाध्याय – रामकृष्ण परमहंस

पंडित मदन मोहन मालवीय – महामान्य

सरोजिनी नायडू – भारत कोकिळा

लाला लजपतराय – पंजाबचा सिंह

बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल – लाल, बाल, पाल

ज्योतिबा फुले – महात्मा

दादा धर्माधिकारी – आचार्य

बाळशास्त्री जांभेकर – आचार्य

प्र.के. अत्रे – आचार्य

वल्लभभाई पटेल – सरदार

नाना पाटील – क्रांतिसिंह

वि.दा. सावरकर – स्वातंत्र्यवीर

डॉ. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब

गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी

दादाभाई नौरोजी – भारताचे पितामह

शांताराम राजाराम वणकुद्रे – व्ही. शांताराम

मंसूर अलीखान पतौडी – टायगर

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन

सी.आर. दास – देशबंधू

लालबहादूर शास्त्री – मॅन ऑफ पीस

सरदार पटेल – पोलादी पुरुष

दिलीप वेंगसकर – कर्नल

सुनील गावस्कर – सनी, लिट्ल मास्टर

पी.टी. उषा – भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन

नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व

नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – तर्क तीर्थ

आचार्य रजनीश – ओशो

लता मंगेशकर – स्वरसम्राज्ञी

भारतातील जनक विषयी माहिती

भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

पोलीस भरती प्रश्नसंच


▶️महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर —--------- - कोल्हापूर

▶️महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर —---------— औरंगाबाद

▶️विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर —---------— गोंदिया

▶️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते.

👉🏿उत्तर —---------— रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

👉🏿उत्तर —---------— गोंदिया

▶️महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿. उत्तर —---------— बेसॉल्ट

▶️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर —---------— सह्याद्री

▶️महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे.

👉🏿उत्तर —---------— मुंबई

▶️ महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿. उत्तर —---------— रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

👉🏿उत्तर —---------— गडचिरोली

▶️ महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर —--------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▶️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर —--------- वर्धा.

▶️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर —------— प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.

▶️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ?

👉🏿उत्तर —---------— महाराष्ट्रात

▶️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर —---------- नाशिक

▶️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर —--------- अहमदनगर.

▶️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर —---------— रायगड

▶️महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

👉🏿उत्तर —--------- आंबोली (सिंधुदुर्ग)

▶️ पढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿उत्तर —------------ भीमा

▶️कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर —---------— गोदावरी

▶️ कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर —--------- प्रवरा

▶️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ?

👉🏿उत्तर —--------- वज्रेश्वरी

▶️जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉🏿
उत्तर —---------—
बुलढाणा

▶️बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

👉🏿औरंगाबाद

▶️ पणे जिल्ह्यातील हे शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

👉🏿उत्तर - जुन्नर

०७ फेब्रुवारी २०२०

नील / निळी अर्थव्यवस्था (Blue economy) आणि अर्थसंकल्प २०२०


▪️जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार नील अर्थव्यवस्था म्हणजे समुद्री संसाधनांचा शाश्वत पद्धतीने तसेच समुद्राच्या पर्यावरणातील आरोग्यास जपत केलेला   आर्थिक विकास होय.
▪️याअंतर्गत सागरी संसाधनांचा शाश्वत विकास, पर्यटन यांवर महत्त्वपूर्ण भर देण्यात येतो.
▪️The Blue Economy: 10 Years, 100 Innovations, 100 Million Jobs या गुंटर पाउली लिखित पुस्तकात या संकल्पनेचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
▪️हरित अर्थव्यवस्थे(Green economy)च्या (1.0)  दुसऱ्या  हरित अर्थव्यवस्था (2.0)” टप्प्याला नील अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते.
▪️अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांचे उत्पन्न, बागायती क्षेत्र, अन्नधान्य साठा, पशुसंवर्धन आणि नील अर्थव्यवस्था दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रित करून 16 कलमी कृती आराखड्याची घोषणा करण्यात आली.
▪️सीतारामन यांनी सागरी मत्स्यपालन संसाधनांचा विकास, व्यवस्थापन आणि संवर्धन आणि  समुद्री तण आणि  केज कल्चरच्या संवर्धनासाठी एक  आराखडा निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला, जो 2022-23  पर्यंत मासळीचे उत्पादन 200  लाख टन करण्यात  सहाय्यभूत ठरणार.
▪️याकरिता ग्रामीण भागातील तरुणांना मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सामील करण्यासाठी सागर मित्र आणि  मत्स्य उत्पादक संस्था यांच्यामार्फत 3477 तरुणांना मत्स्य व्यवसायात सामील करून घेण्यात येणार
▪️2024-25 पर्यंत मत्स्यव्यवसाय निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट्य.
▪️सहकारी संघराज्याच्या पद्धतीचे  अनुसरण  करत  मॉडेल अ‍ॅग्रीकल्चरल लँड लीजिंग कायदा -2016, मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन ( प्रोत्साहन आणि सुलभता) कायदा- 2017 आणि मॉडेल कृषी उत्पन्न आणि पशुधन करार शेती आणि सेवा (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा, 2018 ची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य सरकारांना प्रोत्साहित करण्याचा प्रस्तावही सीतारामन यांनी मांडला.
नील अर्थव्यवस्था आणि हिंदी महासागर
▪️आशियामधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना सर्व प्रकारचा पुरवठा करणारे महत्त्वाचे समुद्री जलमार्ग हिंदी महासागरातून जातात. यामुळे  हिंदी महासागराचे महत्त्व अधिक
▪️शीतयुद्धानंतर झालेल्या संघर्षांपैकी बहुतेक संघर्ष हिंदी महासागराच्या परिसरात झालेले आहेत
▪️यामुळेच जगातील प्रमुख सत्तांनी आपली लष्करी उपस्थिती हिंदी महासागराच्या परिसरात ठेवली आहे.
▪️भारत तेल, इंधनआयातीवर इतर देशांवर अवलंबून आहे. यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त तेल अरब देशांतून आयात होते
▪️'जर्नल ऑफ द इंडियन ओशन’च्या संदर्भानुसार ८० टक्क्यांपेक्षा जास्त तेल वाहतूक ही हिंदी महासागराच्या अत्यंत अरुंद, चिंचोळ्या मार्गातून होते
▪️हिंदी महासागर भागातील आर्थिक वृद्धी आणि संतुलित विकासासाठी १९९७ मध्ये The Indian Ocean Rim Association (IORA) या संस्थेची  स्थापना
▪️या संस्थेची २० राष्ट्रे  सभासद असून ६  राष्ट्रांना निरीक्षक राष्ट्रांचा दर्जा
▪️भारताकडून किनारपट्टीवरील व समुद्रातील साधनसंपत्तीचा उपयोग करून ‘निळी’ अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भर
सेशल्स बेटे, भारत आणि नील अर्थव्यवस्था
▪️सेशल्स बेटे ‘ब्लू इकॉनॉमी’बाबत अग्रेसर आहेत. भारताने सेशल्स बेटांसोबत संयुक्त कृतिगट (जॉइंट वर्किंग ग्रूप) स्थापन केला आहे.
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून  भारत आणि सेशेल्स दरम्यान नील अर्थव्यवस्था अर्थात सागरी अर्थव्यवस्थेसंबंधीच्या क्षेत्रातील सहकार्यासंबंधी कराराच्या आराखड्याच्या प्रोटोकॉलला कार्योत्तर मंजूरी देण्यात आलेली आहे.
▪️हा प्रोटोकॉल दोन देशांमध्ये शाश्वत विकास आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी सागरी अभ्यास तसेच वैज्ञानिक संशोधन आणि समुद्रावर आधारित साधनांचे शोषण यासंदर्भातील नियमावली आणि सहकार्याचे तंत्र याबाबत आहे.
▪️या सहकार्यामुळे नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारताचे धोरणात्मक सहकार्य, कौशल्य, तंत्रज्ञान व मानवी संसाधने यांच्या निर्यातीपासून व्यावसायिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
▪️याशिवाय, महासागरांमधील स्रोतांपर्यंत पोहचण्यास सेशल्सचे सहकार्य मिळणार असून  सेशेल्ससोबत नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील सहकार्याने महासागर आधारित स्रोतांच्या नव्या माहितीचे संकलन करता येणार
मालदीव,भारत आणि नील अर्थव्यवस्था
▪️भारतात निर्मिती केलेली जलद इंटरसेप्टर नौका (गस्ती नौका) अधिकृतपणे मालदीव तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत
▪️यामुळे मालदीवच्या सागरी सुरक्षेत वाढ होईल तसेच भारत आणि मालदीवमधील  नील अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
▪️या गस्ती नौकेला ‘कामयाब’ हे नाव देण्यात आले आहे

१० पैकी एका भारतीयाला होणार कर्करोग

👉 भारतात २०१८ मध्ये कर्करोगाचे ११ लाख ६० हजार नवे रुग्ण असणार असून, १० पैकी एका भारतीयाला आयुष्यात कर्करोग होऊन १५ पैकी एकाचा मृत्यू होईल,अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)व्यक्त केली आहे.

👉जागतिक कर्करोग दिनी डब्लूएचओ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी)ने दोन पाहणी अहवाल प्रसिद्ध केले. भारतात २०१८ मध्ये ११ लाख ६० हजार नवे रुग्ण आढळले असून, सात लाख ८४ हजार ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२ लाख सहा हजार रुग्ण पाच वर्षे उपचार घेत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

👉भारतात स्तनाच्या कर्करोगााचे सर्वाधिक रुग्ण असून, ही संख्या एक लाख ६२ हजार आहे.त्यापाठोपाठ तोंडाचा (१.२०लाख), सर्व्हिकल (९७ हजार), फुफ्पुस (६८ हजार), पोट (५७ हजार) आणि आतड्यांचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या ५७ हजार आहे.

👉स्तनांचा आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा संबंध अतिवजन आणि स्थूलपणा, शारिरीक हालचालींचा अभाव आणि चुकीची जीवनशैली असून, यामुळे आर्थिक आघाडीवरही संकट असून,त्यातून सामाजिकआर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

👉जर कर्करोगावर गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत उपाय योजले गेले नाहीत तर जगात पुढील २० वर्षांत कर्करोगात ६० टक्क्यांनी वाढ होईल असेही डब्लूएचओने म्हटले आहे. या देशांपैकी फक्त १५ टक्के देशांनी कर्करोगावर सरकारी रुग्णालयात व्यापक स्वरूपात उपचार दिले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

जिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)

🚦वैज्ञानिकांनी जैविक ‘स्टेम सेल’ पासून एक रोबोट तैय्यार केला आहे, ज्याला त्यांनी "झेनोबॉट्स" हे नाव दिले आहे.

🚦 "झेनो" हा शब्द बेडकाची पेशी (झेनोपस लेव्हिज) पासून घेतला गेला आहे कारण त्याच पेशीपासून हा रोबोट तयार झाला आहे.

🚦या शोधात ईशान्य अमेरिकेतल्या टुफ्ट्स यूनिवर्सिटीचे अ‍ॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट इथल्या संशोधकांचा सहभाग आहे.

🚦हे निसर्गासाठी “संपूर्णपणे नवीन जीवन-रूप” आहे. झेनोबॉटची लांबी-रुंदी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे.

🚦ते 500-1000 जिवंत पेशींना एकत्र करून बनलेले आहे.

🚦ते विविध आकारात तयार करण्यात आले आहेत, असे की ज्यात चार पाय सुद्धा आहेत. 

🚦मानवी शरीरात प्रवास करण्यासाठी ते सक्षम आहेत. ते चालतात आणि पोहू शकतात, काही आठवडे जेवण न करता जगू शकतात आणि एकत्र गटातही काम करतात

कोकण माहिती

🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...