०३ फेब्रुवारी २०२०

अर्थसंकल्प Live 2020 : उद्योग आणि दळणवळण

⚡ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला संसदेत सुरुवात :

👉 *भाषणातील ठळक मुद्दे* :

▪ भारतीय उत्पादनाचा निर्यातीवर भर, प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र व्हावा यासाठी प्रयत्न करणार.

▪ मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती भारतात व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार.

▪ उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद.

▪ रस्ते विकासावर सरकारचा भर, 2 हजार किलोमीटरचे किनारी रस्ते तयार करणार.

▪ देशभरात 9 हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करणार.

▪ दिल्ली -मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार,

▪ 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार, रेल्वेच्या रिकाम्या जागेत सौर प्रकल्प उभारणार.

▪ तेजस सारख्या गाड्यांनी पर्यटन स्थळे जोडणार, पीपीपी तत्वावर रेल्वेच्या खाजगीकरणाची चाचणी करणार.

▪ मुंबई-अहमदाबाद दरम्यान जलद रेल्वे गाड्या वाढविणार.

▪ उडान योजनेअंतर्गत 100 नव्या विमान तळांची निर्मिती करणार.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी

जाणून घ्या नवीन 22 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव!

⚡ राज्यात नवे 22 जिल्हे व 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.

💁‍♂ देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते.

📌 या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे व 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

👀 *या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव?* :

▪ *नाशिक* : मालेगाव आणि कळवण
▪ *ठाणे* : मीरा-भाईंदर आणि कल्याण
▪ *बुलडाणा* : खामगाव
▪ *यवतमाळ* : पुसद
▪ *अमरावती* : अचलपूर
▪ *भंडारा* : साकोली
▪ *चंद्रपूर* : चिमूर
▪ *गडचिरोली* : अहेरी
▪ *जळगाव* : भुसावळ
▪ *लातूर* : उदगीर
▪ *बीड* : अंबेजोगाई
▪ *नांदेड* : किनवट
▪ *सातारा* : माणदेश
▪ *पुणे* : शिवनेरी
▪ *पालघर* : जव्हार
▪ *रत्नागिरी* : मानगड
▪ *रायगड* : महाड
▪ *अहमदनगर* : शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर.

मूकनायक : पहिला अंक


बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे.

काय करुन आता धरुनिया भीड |नि:शक हे तोड वाजविले ||१||नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||

पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली[६] —

आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता — "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही."

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी

📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल हा विषयी अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज या विषयातील महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची प्रसिद्धी याविषयी जाणून घेऊ.

🧐  जिल्हे : प्रसिद्धी

1) मुंबई : भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची, राजधानी

2) रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा

3) सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी

4) कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा

5) रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा

6) सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा

7) परभणी : ज्वारीचे कोठार

8) नागपुर : संत्र्यांचा जिल्हा

9) भंडारा : तलावांचा जिल्हा

10) जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे, प्रवेशद्वार

अभिमानास्पद Google, Windows पाठोपाठ आता IBM च्या CEO पदीही भारतीय कंपनीने पत्रक जारी करुन दिली माहिती- IBM CEO अरविंद कृष्णा


- जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे.

- ६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या २०२० च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

▪️कोण आहेत अरविंद कृष्णा

- ५७ वर्षीय अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात.

- आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत. त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.

- त्याआधी १९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते. आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

▪️रोमेटी यांच्याकडून कौतुक

- “सीईओपदी अरविंद यांची निवड अगदी अचूनक आहे. आमच्या कंपनीसाठी महत्वाचे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी अरविंदचे मोलाचे योगदान आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड, क्वॉंटम कंप्युटींग, बॅकचैन असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्याने योगदान दिले आहे. अरविंदकडे नेतृत्व करण्याचेही कौशल्य आहे

- . कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अॅक्वेझिशन्सचे नेतृत्व अरविंदने केले आहे. त्याची कंपनीमधील कामगिरी पाहिल्यास ती सातत्यपूर्ण तरी सतत नवीन बदल स्वीकारणारी आहे. त्याच्या याच वृत्तीचा कंपनीला फायदा झाला आहे. आयबीएमचे नेतृत्व करण्यासाठी तो योग्य आहे,” असं मत रोमेटी यांनी व्यक्त केलं आहे.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

▪ तंजावूर हे शहर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : तामिळनाडू

▪ कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना’ लागू करण्यात आली?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪ 21 जानेवारीला कोणत्या राज्याने राज्याचा 48 वा स्थापना दिन साजरा केला?
उत्तर : मेघालय

▪ कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये संविधानाची प्रस्तावना याचे वाचन अनिवार्य केले आहे?
उत्तर : महाराष्ट्र

▪ ‘कार्बन डिसक्लोजर प्रोजेक्ट 2019’ या अहवालात भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
उत्तर : 5 वा

▪ कोणत्या राज्यात ‘फिट इंडिया सायक्लोथन’ आयोजित केले गेले?
उत्तर : गोवा

▪ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 18 जानेवारी

▪ कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
उत्तर : मिझोरम

▪ कोणत्या कंपनीने 3.5 अब्ज डॉलर एवढ्या रकमेसह भारतातली ‘उबर इट्स’ ही कंपनी विकत घेतली?
उत्तर : झोमॅटो

▪ मेडागास्करमध्ये आपत्ती निवारणात मदतीचा हात देण्यासाठी भारतीय नौदल कोणते 'ऑपरेशन' राबवत आहे?
उत्तर : व्हॅनिला

▪ कोणत्या शहरात ‘भारत-ब्राझील व्यवसाय मंच’ याची बैठक आयोजित केली गेली?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलीस स्टेशन’ सुरू केले?
उत्तर : ओडिशा

▪ कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधानपरिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातला ठराव संमत केला?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या व्यक्तीची भारतीय बँकांचा संघ (IBA) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : सुनिल मेहता

▪ कोणाला ‘हरित रत्न पुरस्कार 2019’ देण्यात आला आहे?
उत्तर : एन. कुमार

▪ कोणत्या ठिकाणी पाण्याखालून धावणारी देशातली पहिली मेट्रो सेवा उभारली जाणार आहे?
उत्तर : कोलकाता

▪ तरनजित सिंग संधू ह्यांची कोणत्या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪ कतार देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : शेख खालिद बिन खलीफा बिन अबदेलझिज अल थानी

▪ पंतप्रधान मार्जन सारेक ह्यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत?
उत्तर : स्लोव्हेनिया

०२ फेब्रुवारी २०२०

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .

​​

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 

गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर

१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या  शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.

पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.

भारतातील एकूण 27 प्रदेशांचा या यादीत समावेश होता . नुकतेच आणखी 10 स्थळांचा समावेश रामसार  यादीत करण्याची घोषणा पर्यावरण मंत्र्यांकडून करण्यात आली आहे . त्यामुळे ही संख्या 37 होईल .

  सुंदरबन हे सर्वांत मोठे, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वांत लहान आकाराचे क्षेत्र आहे. (जुन्या  यादी प्रमाणे)

चालू घडामोडी प्रश्नसंच


⚛💐
भारतात ________ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.
(A) 30 जानेवारी✅✅
(B) 1 फेब्रुवारी
(C) 31 जानेवारी
(D) 25 जानेवारी

⚛⚛
कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ (USMCA) या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
(A) डोनाल्ड ट्रम्प✅💐✅
(B) अ‍ॅन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर
(C) जस्टिन ट्रूडो
(D) व्लादीमीर पुतीन
.

⚛⚛
जैव इंधनावर उडणारे IAFचे पहिले स्वदेशी विमान लेहमध्ये यशस्वीरित्या उतरले. त्या विमानाचे नाव काय आहे?
(A) मिग-29
(B) मिराज 2000
(C) सुखोई S-30
(D) AN-32✅💐✅✅

⚛⚛
कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
(A) तेलंगणा
(B) आंध्रप्रदेश⚛⚛
(C) उत्तरप्रदेश
(D) हिमाचल प्रदेश

⚛⚛
कोणत्या संघटनेनी ‘कोरोनाव्हायरस’ यामुळे होणार्‍या आजाराच्या उद्रेकास वैश्विक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले?
(A) IMF
(B) WHO✅💐✅✅
(C) UN
(D) UNEP

⚛⚛
कोणत्या व्यक्तीला नाट्यसृष्टीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स' हा प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान प्रदान केला गेला?
(A) संजना कपूर✅✅✅
(B) सौमित्र चटर्जी
(C) रणवीर कपूर
(D) दिपिका पादुकोण

⚛⚛
______ कंपनीने भारतात प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात साक्षरता पसरविण्यासाठी एका संस्थेला एक दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहीर केले.
(A) IBM
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) फेसबुक
(D) गूगल✅✅✅

⚛⚛
_____ ह्या ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला ठरल्या.
(A) टेलर स्विफ्ट
(B) बिली एलिश
(C) एमियर नून✅⚛✅
(D) यापैकी नाही


तुषार कांजिलाल ह्यांचे निधन झाले. ते एक प्रसिद्ध _______ होते.
(A) लेखक✅✅
(B) गायक
(C) कलाकार
(D) पत्रकार

⚛⚛
IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
(A) गिन्नी रोमेटी
(B) अरविंद कृष्ण✅✅
(C) एलोन मस्क
(D) जेफ वेनर

2014-15 आणि 2019-20 च्या जीडीपीच्या प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्चात 1.5 टक्के वाढ


मानव विकास निर्देशांकातील 1.34 टक्के वार्षिक वाढीसह सर्वाधिक वेगाने सुधारणा होणाऱ्या देशांत भारताचा समावेश

शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण 2014-15 आणि 2019-20 च्या जीडीपीच्या प्रमाणात 4 टक्क्यांहून 4.7 टक्के

समावेशक विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ आवश्यक आहे. सरकारची सामाजिक उत्थानाप्रतीची कटीबद्धता आर्थिक सर्वेक्षण-2019-20 चे वैशिष्ट्ये आहे. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आज संसदेसमोर आर्थिक सर्वेक्षण-2019-20 सादर केले.

सरकारांचा सामाजिक सेवांवरील खर्च

आर्थिक सर्वेक्षणानूसार, केंद्र आणि राज्य सरकारांचा सामाजिक सेवांवरील खर्च 2014-15 मध्ये 7.68 लाख कोटी रुपयांहून 2019-20 (अर्थसंकल्प अनुमान) मध्ये 15.79 लाख कोटी रुपये झाला आहे. सकल घरगुती उत्पादन (जीडीपीच्या) प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्चात 2014-15 ते 2019-20 दरम्यान दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या प्रमाणात 2.8 टक्क्यांहून 3.1 टक्के झाला आहे. तसेच आरोग्यावरील खर्चात 1.2 टक्क्यांहून 1.6 एवढी वाढ झाली आहे.

मानव विकास

भारताचे मानव विकास निर्देशांकातील स्थान सुधारले आहे. वर्ष 2017 मध्ये भारत १३० व्या  स्थानावर होता तो आता 2018 मध्ये 0.647 गुणांच्या वाढीसह 129 वर पोहचला आहे. मानव विकास निर्देशांकात भारत सर्वाधिक सुधारणा होणारा देश आहे. ब्रिक्स देशांच्या यादीत चीन (0.95), दक्षिण आफ्रिका (0.78), रशिया (0.69) आणि ब्राझील (0.59) यांच्यापेक्षा भारत वरच्या स्थानावर आहे

‘संप्रीती-9’: भारत आणि बांग्लादेश यांच्यातला संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव

3 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मेघालयाच्या उमरोई गावात ‘संप्रीती-9’ नावाचा भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा ‘संप्रीती’ या नावाने संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम हे या मालिकेतले नववे संस्करण आहे.

सरावादरम्यान कमांड पोस्ट एक्सरसाइज (CPX) आणि फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) घेण्यात येणार आहे. दोन्ही देश दहशतवादविरोधी कारवाईच्या बाबतीत त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आणि योग्य पद्धतींचा सराव करणार.

युरोपियन युनियनच्या संसदेत ‘सीएए’विरोधात ठराव; भारताने घेतला तीव्र आक्षेप : 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या विरोध आंदोलनांनंतर आता हे प्रकरण युरोपियन युनियनच्या संसदेत पोहोचले आहे. सीएएच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावावर युरोपियन युनियनच्या संसदेत चर्चा आणि मतदान होणार आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला असून हा आमचा देशांतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

भारताने यासंदर्भात म्हटले की, युरोपियन युनियनच्या संसदेला असे कृत्य करायला नको होते ज्यामुळे लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. जगभरातील अधिकाधिक देशांनी हे मान्य केलं आहे की, सीएए हा पूर्णतः भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. उलट युरोपच्या संसदेत हा ठराव आणणाऱ्यांनी आणि याचे समर्थन करणाऱ्यांनी याबाबतची तथ्थ्ये जाणून घेण्यासाठी भारताशी संपर्क साधावा.

या ठरावाद्वारे भारताला आवाहन करण्यात आले आहे की, भारताने सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांसोबत रचनात्मक चर्चा करावी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांना संपुष्टात आणण्यावर विचार करावा. सीएएमुळे भारतात नागरिकत्व निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये धोकादायकरित्या बदल होईल. भारत याला अंतर्गत बाब सांगत असला तरी अनेक देश या कायद्याला मानवाधिकारांशी जोडून पाहत असून प्रश्न उपस्थित करीत आहे.

परदेशी माध्यमंही यावर सातत्याने आक्रमक भुमिका घेत आहेत. यामुळे जगात मोठे संकट निर्माण होऊ शकते आणि हे मोठे कठीण काम होऊन बसेल. युरोपियन युनियनच्या संसदेत या ठरावावर बुधवारी चर्चा होणार असून त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी यावर मतदानही घेतले जाणार आहे.

DRDO गुजरात विद्यापीठात एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार


- संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी गुजरात विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे.

- विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन अँड रिसर्च अँड इनोव्हेशन (CERI) नावाने हे केंद्र उभारण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.

- पुढच्या आठवड्यात DRDO विद्यापीठातल्या पायाभूत सुविधा पाहण्यास आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाशी कसे सहयोग करावे आणि विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग कसा असावा हे पाहण्यासाठी एक पथक पाठवविणार आहे.

▪️ DRDO विषयी

-संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारत सरकारची एक संस्था आहे,
- ज्याकडे लष्करी क्षेत्रात संशोधन आणि विकासाची जबाबदारी आहे. संस्थेची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
——————————————

०१ फेब्रुवारी २०२०

महत्त्वाचे प्रश्नसंच

1. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

 (1)मराठी साहित्य दिन
 (2)मराठी राजभाषा दिन
 (3)मराठी कविता दिन
 (4)राज्यभाषा दिन

 

2. ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?

(1) जनता दरबार दिन
(2) प्रशासकिय दिन
(3) लोकशाही दिन
(4) शासन तक्रार दिन

3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

(1)20 मे
 (2)11 मे
 (3)13 मे
 (4)18 मे

4. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?

1)न्यूयॉर्क
2)वॉशिंग्टन
3) जिनिव्हा
4) रोम

5. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?

 1)न्यूयॉर्क
 2)वॉशिंग्टन
 3)जिनिव्हा
 4)रोम

 

6. सार्कचे मुख्यालय कोठे आहे?

 (1)दिल्ली
 (2)ढाक्का
 (3)इस्लामाबाद
 (4)काठमांडू

7. सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?

 (1)1982
 (2)1983
 (3)1984
 (4)1985

8. अॅमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?

 (1) पर्यावरण संरक्षण
(2) जागतिक शांतता
(3) मानवी हक्क
(4) अर्थसाहाय्य

9. जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

(1) 10 डिसेंबर
 (2) 5 जून
 (3) 11 जानेवारी
 (4) 1 डिसेंबर

10. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?

 (1)युगोस्लाव्हीया
 (2)कौरू
 (3)तुव्हालू
(4)दक्षिण सुदान

⏩⏩⏩उत्तरे

(1)2
(2)3
(3)2
(4)1
(5)4
(6)4
(7)4
(8)3
(9)1
(10)4

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


⚛ चीनचे चलन कोणते ?
⏩⏩युआन.

⚛ युरोप व आशिया या खंडांना कोणत्या संयुक्त शब्दाने ओळखतात ?
⏩⏩युरेशिया.

⚛ 'कांगारूची भूमी' असे कोणत्या देशाला म्हणतात ?
⏩⏩आस्ट्रेलिया.

⚛ ऊस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?
⏩⏩उत्तरप्रदेश.

⚛ जागातील सर्वांत कमी तापमानाचे ठिकाण कोणते ?
⏩⏩वोस्टोक. ( अंटार्क्टिक )

चालू घडामोडी प्रश्नसंच

कतार देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
(A) शेख अब्दुल्ला बिन नासेर बिन खलीफा अल थानी
(B) शेख खालिद बिन खलीफा बिन अबदेलझिज अल थानी⚛✅✅
(C) मोहम्मद बिन रशिद अल मखतूम
(D) यापैकी नाही

तरनजित सिंग संधू ह्यांची ______ या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
(A) रशिया
(B) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅✅
(C) जर्मनी
(D) मलेशिया

कोणाला ‘हरित रत्न पुरस्कार 2019’ देण्यात आला आहे?
(A) ए. आर. पाठक
(B) एन. कुमार✅✅
(C) पी. व्ही. पटेल
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची भारतीय बँकांचा संघ (IBA) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली?
(A) रजनीश कुमार
(B) व्ही. जी. कन्नन
(C) सुनिल मेहता✅✅✅
(D) दीनबंधू महापात्रा

कोणत्या शहरात पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग ह्यांच्या हस्ते ‘भुवन पंचायत V3’ ह्या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन केले?
(A) महाराष्ट्र
(B) भुवनेश्वर
(C) रायपूर
(D) बेंगळुरू✅✅

कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधानपरिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातला ठराव संमत केला?
(A) तामिळनाडू
(B) पंजाब
(C) आंध्रप्रदेश✅✅
(D) उत्तरप्रदेश

कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलीस स्टेशन’ सुरू केले?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) ओडिशा✅✅✅

कोणत्या शहरात ‘भारत-ब्राझील व्यवसाय मंच’ याची बैठक आयोजित केली गेली?
(A) नवी दिल्ली✅⚛✅
(B) मुंबई
(C) गुरुग्राम
(D) बेंगळुरू

कोणत्या देशाने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी 50 पेन्स मूल्य असलेले नवीन नाणे प्रसिद्ध केले?
(A) जर्मनी
(B) स्वीडन
(C) लक्झेमबर्ग
(D) ब्रिटन✅✅✅

कोणत्या शब्दाची निवड ‘ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर 2019’ म्हणून झाली?
(A) नारी शक्ती
(B) टॉक्सिक
(C) संविधान✅✅
(D) क्लायमेट एमर्जन्सी

कोणत्या शहरात ‘बीटींग द रिट्रीट’ सोहळा आयोजित केला जातो?
(A) चेन्नई
(B) लखनऊ
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली✅✅✅

⚛⚛
कोणत्या दिवशी ‘वंश नाश करण्यामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 27 जानेवारी✅✅
(D) 29 जानेवारी

⚛⚛
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____________ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅✅✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

⚛⚛
टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅✅✅

⚛⚛
कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) चंदीगड

⚛⚛
कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर✅✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

⚛⚛कतार देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
(A) शेख अब्दुल्ला बिन नासेर बिन खलीफा अल थानी
(B) शेख खालिद बिन खलीफा बिन अबदेलझिज अल थानी✅✅
(C) मोहम्मद बिन रशिद अल मखतूम
(D) यापैकी नाही

⚛⚛
तरनजित सिंग संधू ह्यांची ______ या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
(A) रशिया
(B) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅
(C) जर्मनी
(D) मलेशिया

⚛⚛
कोणाला ‘हरित रत्न पुरस्कार 2019’ देण्यात आला आहे?
(A) ए. आर. पाठक
(B) एन. कुमार✅✅
(C) पी. व्ही. पटेल
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची भारतीय बँकांचा संघ (IBA) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली?
(A) रजनीश कुमार
(B) व्ही. जी. कन्नन
(C) सुनिल मेहता✅✅
(D) दीनबंधू महापात्रा

कोणत्या शहरात पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग ह्यांच्या हस्ते ‘भुवन पंचायत V3’ ह्या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन केले?
(A) महाराष्ट्र
(B) भुवनेश्वर
(C) रायपूर
(D) बेंगळुरू✅✅

30 डिसेंबरला भारतीय रेल्वेनी ________वर प्रवाश्यांसाठी अनुकूल अश्या नवीन माहिती प्रणालीचे उद्घाटन केले.
(A) चेन्नई जंक्शन
(B) गुडूर जंक्शन
(C) अनकापल्ले जंक्शन✅✅
(D) मनोरमा जंक्शन

आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ _____ या नावाने ओळखले जाते.
(A) MJEX
(B) टायगर
(C) ऑक्टोपस✅✅
(D) CT-TTX

पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
(A) जावेद इकबाल
(B) मिआन साकीब निसार
(C) आसिफ सईद खान खोसा
(D) गुलजार अहमद✅✅

QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _____ या संस्थेनी घेतली.
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)✅✅
(B) भारतीय भुदल
(C) भारतीय नौदल
(D) भारतीय हवाई दल

आसामच्या मंत्रिमंडळाने अशी घोषणा केली आहे की ‘आसामी’ भाषेला राज्य भाषा बनवतील. त्याच्या संदर्भात भारतीय राज्य घटनेतल्या कोणत्या कलमात सुधारणा केली जाणार?
(A) कलम 345✅✅
(B) कलम 354
(C) कलम 348
(D) कलम 352

कोणती संस्था ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2019–20’ याच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण करणार आहे?
(A) NITI आयोग✅✅
(B) राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC)
(C) डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC)
(D) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
(A) वर्ष 2005
(B) वर्ष 2001
(C) वर्ष 2011✅✅
(D) वर्ष 2012

दरवर्षी ___ या दिवशी भारतात ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो.
(A) 26 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर✅✅
(C) 15 डिसेंबर
(D) 24 डिसेंबर

दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर✅✅
(D) 23 डिसेंबर

2020 या साली ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ या कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले?
(A) 15 वा
(B) 16 वा✅✅✅
(C) 27 वा
(D) 6 वा

कोणत्या देशाने सर्वोच्च उंचीवर फॅशन शो कार्यक्रम आयोजित करून नवा विश्वविक्रम केला?
(A) भुटान
(B) चीन
(C) नेपाळ✅✅
(D) भारत

कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगणा⚛⚛✅✅
(C) तामिळनाडू
(D) ओडिशा

कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
(A) फरीदाबाद⚛✅✅
(B) जयपूर
(C) अजमेर
(D) गुरुग्राम

‘संप्रीती’ हा भारत आणि _________ यांच्यादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे.
(A) श्रीलंका
(B) बांग्लादेश✅💐✅
(C) चीन
(D) जापान

कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
(A) पी. आर. श्रीजेश
(B) कृष्ण बहादुर पाठक
(C) सूरज लता देवी
(D) राणी रामपाल✅💐⏩✅

__________ यांनी कर्नाटकच्या मंगळुरू येथे दलात एक ‘सी-448’ हाय-स्पीड इंटरसेप्टर नौका दाखल केली आहे.
(A) भारतीय नौदल
(B) भारतीय तटरक्षक दल✅💐✅
(C) भारतीय सशस्त्र सेना
(D) यापैकी नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जानेवारी 2020 या महिन्यात KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?⚛
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक
(C) HDFC बँक✅✅
(D) इंडियन बँक

भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) RBIचे कार्यकारी संचालक ______ यांची पतधोरण समितीचे (MPC) सदस्य म्हणून नियुक्ती केली.
(A) जनक राज⚛✅💐
(B) एम. डी. पात्रा
(C) बी. पी. कानुनगो
(D) एम. के. जैन

मेडागास्करमध्ये आपत्ती निवारणात मदतीचा हात देण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ________' राबवत आहे.
(A) निस्तार
(B) व्हॅनिला✅✅
(C) सुनयना
(D) मदद

कोणत्या शब्दाची निवड ‘ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर 2019’ म्हणून झाली?
(A) नारी शक्ती
(B) टॉक्सिक
(C) संविधान✅✅
(D) क्लायमेट एमर्जन्सी

कोणत्या शहरात ‘बीटींग द रिट्रीट’ सोहळा आयोजित केला जातो?
(A) चेन्नई
(B) लखनऊ
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली✅✅💐

कोणत्या दिवशी ‘वंश नाश करण्यामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 27 जानेवारी✅✅
(D) 29 जानेवारी

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ________ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅⚛✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅💐

कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली⚛✅✅
(D) चंदीगड

कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन✅✅
(D)  अमेरिका====पहिल्या क्रमांकावर

कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर💐✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...