१४ ऑगस्ट २०२३

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएं

►1904 ➖ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ➖ बंगाल का विभाजन
►1906 ➖ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ➖ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ➖ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ➖ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ➖ होमरूल लीग का निर्माण
►1916 ➖ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ➖ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
►1919 ➖ रौलेट अधिनियम
►1919 ➖ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ➖ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ➖ खिलाफत आंदोलन
►1920 ➖ असहयोग आंदोलन
►1922 ➖ चौरी-चौरा कांड
►1927 ➖ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ➖ साइमन कमीशन का भारत आगमन
►1929 ➖ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ➖ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग

►1930 ➖ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ➖ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ➖ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ➖ पूना पैक्ट
►1942 ➖ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ➖ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ➖ आजाद हिन्द फौज की स्थापना
►1946 ➖ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ➖ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ➖ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ➖ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ➖ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति

कुछ महान कार्यों से सम्बंधित व्यक्ति🎓

1. ब्रह्मा समाज – राजाराममोहन राय
2. आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती
3. प्रार्थना समाज – आत्माराम पांडुरंग
4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा – अकबर
5. भक्ति आंदोलन – रामानुज
6. सिख धर्म – गुरु नानक
7. बौद्ध धर्म – गौतमबुद्ध
8. जैन धर्म – महावीर स्वामी
9. इस्लाम धर्म की स्थापना, हिजरी सम्वत – हजरत मोहम्मद साहब
10. पारसी धर्म के प्रवर्तक – जर्थुष्ट
11. शक सम्वत – कनिष्क
12. मौर्य वंश का संस्थापक – चन्द्रगुप्त मौर्य
13. न्याय दर्शन – गौतम
14. वैशेषिक दर्शन – महर्षि कणाद
15. सांख्य दर्शन – महर्षि कपिल
16. योग दर्शन – महर्षि पतंजली
17. मीमांसा दर्शन – महर्षि जैमिनी
18. रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद
19. गुप्त वंश का संस्थापक – श्रीगुप्त
20. खालसा पन्थ – गुरु गोविन्द सिंह
21. मुगल साम्राज्य की स्थापना – बाबर
22. विजयनगर साम्राज्य की स्थापना – हरिहर व बुक्का
23. दिल्ली सल्तनत की स्थापना – कुतुबुद्दीन ऐबक
24. सतीप्रथा का अंत – लॉर्ड विलियम बेंटिक
25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो – महात्मा गाँधी
26. हरिजन संघ की स्थापना – महात्मा गाँधी
27. आजाद हिंद फ़ौज की स्थापना – रास बिहारी बोस
28. भूदान आंदोलन – आचार्य विनोबा भावे
29. रेड क्रॉस – हेनरी ड्यूनेंट
30. स्वराज पार्टी की स्थापना – पंडित मोतीलाल नेहरु
31. गदर पार्टी की स्थापना – लाला हरदयाल
32. ‘वन्देमातरम्’ के रचियता – बंकिमचन्द्र चटर्जी
33. स्वर्ण मंदिर का निर्माण – गुरु अर्जुन देव

34. बारदोली आंदोलन – वल्लभभाई पटेल
35. पाकिस्तान की स्थापना – मो० अली जिन्ना
36. इंडियन एसोशिएशन की स्थापना – सुरेन्द नाथ बनर्जी
37. ओरुविले आश्रम की स्थापना- अरविन्द घोष
38. रुसी क्रांति के जनक – लेनिन
39. जामा मस्जिद का निर्माण – शाहजहाँ
40. विश्व भारती की स्थापना – रवीन्द्रनाथ टैगोर
41. दास प्रथा का उन्मूलन – अब्राहम लिंकन
42. चिपको आंदोलन – सुंदर लाल बहुगुणा

43. बैकों का राष्ट्रीकरण – इंदिरा गाँधी
44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस की स्थापना – श्रीमती कमला देवी
45. भारत की कम्युनिस्ट पार्टी की स्थापना – एम०एन० राय
46. नेशनल कांफ्रेंस की स्थापना – शेख अब्दूल्ला
47. संस्कृत व्याकरण के जनक – पाणिनी
48. सिख राज्य की स्थापना – महाराजा रणजीत सिंह
49. भारत की खोज – वास्कोडिगामा

━━━━━━━━━━━━━━━━━

स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष....

1. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
Ans-1885 ई.
2. बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
Ans-1905 ई.
3. मुस्लिम लीग की स्थापना
Ans-1906 ई.
4.कांग्रेस का बंटवारा
Ans-1907 ई.
5. होमरूल आंदोलन
Ans1916 ई.
6. लखनऊ पैक्ट
Ans-दिसंबर 1916 ई.
7. मांटेग्यू घोषणा
Ans-20 अगस्त 1917 ई.
8. रौलेट एक्ट
Ans-19 मार्च 1919 ई.
9. जालियांवाला बाग हत्याकांड
Ans-13 अप्रैल 1919 ई.
10. खिलाफत आंदोलन
Ans-1919 ई.
11. हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित
Ans-18 मई 1920 ई.
12. कांग्रेस का नागपुर अधिवेशन
Ans-दिसंबर 1920 ई.
13. असहयोग आंदोलन की शुरुआत
Ans-1 अगस्त 1920 ई.
14. चौरी-चौरा कांड
Ans-5 फरवरी 1922 ई.
15. स्वराज्य पार्टी की स्थापना
Ans-1 जनवरी 1923 ई.
16. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
Ans-अक्टूबर 1924 ई.
17. साइमन कमीशन की नियुक्ति
Ans-8 नवंबर 1927 ई.
18. साइमन कमीशन का भारत आगमन
Ans-3 फरवरी 1928 ई.
19. नेहरू रिपोर्ट
Ans-अगस्त 1928 ई.
20. बारदौली सत्याग्रह
Ans-अक्टूबर 1928 ई.
21. लाहौर पड्यंत्र केस
Ans-8 अप्रैल 1929 ई.
22. कांग्रेस का लाहौर अधिवेशन
Ansदिसंबर 1929 ई.
23. स्वाधीनता दिवस की घोषणा
Ans-2 जनवरी 1930 ई.
24. नमक सत्याग्रह
Ans-12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930 ई. तक
25. सविनय अवज्ञा आंदोलन
Ans-6 अप्रैल 1930 ई.
26. प्रथम गोलमेज आंदोलन
Ans-12 नवंबर 1930 ई.
27. गांधी-इरविन समझौता
Ans-8 मार्च 1931 ई.
28.द्वितीय गोलमेज सम्मेलन
Ans-7 सितंबर 1931 ई.
29. कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)
Ans-16 अगस्त 1932 ई.
30.पूना पैक्ट
Ans-सितंबर 1932 ई.
31. तृतीय गोलमेज सम्मेलन
Ans-17 नवंबर 1932 ई.
32. कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन
Ans-मई 1934 ई.
33. फॉरवर्ड ब्लाक का गठन
Ans-1 मई 1939 ई.
34. मुक्ति दिवस
Ans-22 दिसंबर 1939 ई.
35. पाकिस्तान की मांग
Ans-24 मार्च 1940 ई.
36. अगस्त प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1940 ई.
37. क्रिप्स मिशन का प्रस्ताव
Ans-मार्च 1942 ई.
38. भारत छोड़ो प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1942 ई.
39. शिमला सम्मेलन
Ans-25 जून 1945 ई.
40. नौसेना का विद्रोह
Ans-19 फरवरी 1946 ई.
41. प्रधानमंत्री एटली की घोषणा
Ans-15 मार्च 1946 ई.
42. कैबिनेट मिशन का आगमन
Ans-24 मार्च 1946 ई.
43. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
Ans-16 अगस्त 1946 ई.
44. अंतरिम सरकार की स्थापना
Ans-2 सितंबर 1946 ई.
45. माउंटबेटन योजना
Ans-3 जून 1947 ई.
46. स्वतंत्रता मिली
Ans-15 अगस्त 1947 ई.
प्रश्न:- स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन थे?
उत्तर:- लार्ड माउंटबेटन।
प्रश्न:- भारत के प्रथम वायसराय कौन थे?
उत्तर:- लॉर्ड कैनिंग।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला राजदूत कौन थी?
उत्तर:- विजयलक्ष्मी पंडित।
प्रश्न:- भारत के प्रथम परमाणु रिएक्टर का क्या नाम है?
उत्तर:- अप्सरा।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला पायलट कौन थी?
उत्तर:- प्रेमा माथुर।
प्रश्न:- भारतीय वायुसेना की प्रथम महिला पायलट?
उत्तर:- हरिता कौर देओल।
प्रश्न:- भारतीय वायुसेना का प्रथम अधिकारी जिसने परमवीर चक्र प्राप्त किया?
उत्तर:- निर्मलजीत सेंखो।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर:- मीरा कुमार।
प्रश्न:- भारत के प्रथम साम्यवादी लोकसभा अध्यक्ष कौन थे?
उत्तर:- सोमनाथ चटर्जी।
प्रश्न:- भारत के पहले मुख्य चुनाव आयुक्त कौन थे?
उत्तर:- सुकुमार सेन।
प्रश्न:- भारत के पहले गृह मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार वल्लभ भाई पटेल।
प्रश्न:- भारत के पहले रक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार बलदेव सिंह।
प्रश्न:- भारत के पहले वित्त मंत्री कौन थे?
उत्तर:- आर.के. षंमुखम चेट्टी।
प्रश्न:- भारत किए पहले केन्द्रीय शिक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- मौलाना अबुल कलाम आजाद।

महाराष्ट्रातील पंचायतराज


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१३ ऑगस्ट २०२३

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1)  इडुक्की धरणा - पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
━━━━━━━━━━━━━━━━━━

परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके

   पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
 हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
 टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
 हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
 प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
 आय डेअर - किरण बेदी
 ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
 इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
 सनी डेज - सुनिल गावस्कर
 द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
 झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
 छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
 श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
 वाट तुडविताना - उत्तम कांबळे
 अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
 एकच प्याला - राम गणेश गडकरी
 कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
 यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
 पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
 सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
 गिताई - विनोबा भावे
 उचल्या - लक्ष्मण गायकवाड
 उपरा - लक्ष्मण माने
 एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
 भिजली वही - अरूण कोल्हटकर
 नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
 माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
 श्यामची आई - साने गुरूजी
 धग - उध्दव शेळके
 ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
 एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
 गोतावळा, झोंबी - आनंद यादव
 जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
 ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
 बलूतं - दया पवार
 बारोमास - सदानंद देशमुख
 आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
 शाळा - मिलींद बोकील
 चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
 बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
 गोलपीठा - नामदेव ढसाळ
 जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
 मी कसा झालो - प्र.के.अत्रे
 मी कसा घडलो - आर.आर.पाटील
 सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
 ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
 उनिकी - सी. विद्यासागर राव
 मुकुंदराज - विवेक सिंधू
 दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
 बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
 गितारहस्य - लोकमान्य टिळक
 बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
 माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
 फकिरा - अण्णाभाऊ साठे
 रामायण - वाल्मिकी
 मेघदूत - कालीदास
 पंचतंत्र - विष्णू शर्मा
 मालगुडी डेज - आर.के.नारायण
 माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
 महाभारत - महर्षी व्यास
 अर्थशास्त्र - कौटील्य
 अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय
 माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
 रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
 प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
 आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
 दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
 एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
 द.गाईड - आर.के.नारायण
 हॅम्लेट - शेक्सपिअर
 कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
 कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
 ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
 शतपत्रे - भाऊ महाजन
 प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
 माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
 निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
 दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
 स्पीड पोस्ट - शोभा डे
 पितृऋण - सुधा मूर्ती
 माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
 एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
 लज्जा - तस्लीमा नसरीन
 मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
 कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
 गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
 राघव वेळ - नामदेव कांबळे
 आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
 गोईन - राणी बंग
 सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

 

महत्वाच्या घटना दुरुस्त्या

४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.
मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले
सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट
५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट
मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक
४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.
१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]
५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]
७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]
७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]
२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट
७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट
९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट
२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]
२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत
२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द
३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा
५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा
५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा
६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.
८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट
८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)
९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.
९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद
९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले
९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]
१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]
११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी
११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी
११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

०९ ऑगस्ट २०२३

येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप.

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..

♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..

1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
          मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये  प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.

2)Active voice and passive voice
        यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2  प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.

3)Tense : काळ
        मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .

4)Direct & Indirect Speech-
        यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after

5)Types of Sentence-
    या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.

6)Spelling Mistake
        TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित  अभ्यासायला हवा.

7)Parajumbles-
         हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.

♦️Vocabulary-
      Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms  व antonyms  या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.

♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स

2) कोणताही एक प्रश्नसंच
   
      वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..

तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...