१४ ऑगस्ट २०२३

NEW UPDATED IMPORTANT MILITARY EXERCISE



📌 MITRA  SHAKTI
🔷 India + Sri Lanka
🔶 Venue - Pune

📌 SLINEX
🔷 India + Sri Lanka
🔶 Venue - Vishakapatnam

📌 SURYA KIRAN
🔷 India + Nepal
🔶 Venue - Salijhandi, Nepal

📌 HAND IN HAND
🔷 India + China
🔶Venue - Umroi,Meghalaya

📌 ZAIR -AL- BAHR
🔷 India + Qatar
🔶Venue - Doha Qatar

📌 INDRA
🔷 India + Russia
🔶Venue - Babina (Jhansi ) , Pune ,Goa

📌 DUSTLIK
🔷 India + Uzbekistan
🔶 Venue - Uzbekistan

📌 SAMUDRA  SHAKTI
🔷 India + Indonesia
🔶 Venue -  Bay of Bengal

📌 CORPAT
🔷 India + Bangladesh
🔶 Venue - Bay of Bengal

📌 SHINYUU MAITRI
🔷 India + Japan
🔶 Venue - West Bengal

📌 DHARMA GUARDIAN
🔷 India + Japan
🔶 Venue - Vairangte, Mizoram

📌 IMNEX
🔷 India + Myanmar
🔶 Venue - Vishakapatnam

📌 NOMADIC ELEPHANT
🔷India + Mongolia
🔶 Venue - Bakloh, HP

📌 EKUVERIN
🔷 India + Maldives
🔶 Venue - Pune

📌 SAMUDRA LAKSHMANA
🔷India + Malaysia
🔶 Venue - Malaysia

📌 KAZIND
🔷India + Kazakhstan
🔶 Venue - Pithoragarh, UK

📌 SITMEX
🔷 India + Singapore +Thailand
🔶 Venue - Port Blair, Andaman

📌 VINBAX
🔷India + Vietnam
🔶Venue - Hanoi Vietnam

📌 MALABAR
🔷India + USA+ Japan
🔶Venue - Sasebo, Japan

📌 GARUDA
🔷 India + France
🔶 Venue - France

📌 SHAKTI
🔷 India + France
🔶 Venue - Jaipur Rajasthan

📌 VARUNA
🔷 India + France
🔶 Venue  : 19.1 - Goa
🔶 Venue  : 19.2 - Djibouti

📌 TIGER  TRIUMPH
🔷 India + USA
🔶 Venue - Vishakapatnam

📌 VAJRA  PRAHA
🔷 India + USA
🔶 Venue - Seattle, USA

📌 YUDH  ABHAYS
🔷 India + USA
🔶 Venue - Washington DC

📌 BOLD KURUKSHETRA
🔷India + Singapore
🔶 Venue - Jhansi UP

📌 AUSINDEX
🔷India + Australia
🔶Venue - Vishakhapatnam

📌 AL NAGAH
🔷 India + Oman
🔶 Venue - Oman

📌 NASEEM-AL-BAHR
🔷India + Oman
🔶Venue - Goa

📌SAMPRITI
🔷 India + Bangladesh
🔶 Venue - Umroi Meghalaya

📌 AJEYA WARRIOR
🔷 India + UK
🔶 Venue - Salisbury Plains UK

📌 SAHYOG - KAIJI
🔷 India + Japan
🔶 Venue - Chennai TN

📌 BIMSTEC Disaster Management Exercise 2020
🔶 Venue - Odisha

📌 INDRA DHANUSH
🔷 India + UK
🔶 Venue - Hindon Air Force Station Ghaziabad, Uttar Pradesh.

📌 EXERCISE ‘SAREX-2020 '
🔷 Conducts - Indian Coast Guard
🔶 Venue - Goa

📌 PASSES Exercise
🔷 India + Japan
🔶 Venue - Indian Ocean Region

Most important GK questions

✔ ‘जय जवान, जय किसान’ का नारा किसने दिया ?
♦लाल बहादुर शास्त्री

✔ संविधान सभा का स्थाई अध्यक्ष कौन था ?
♦ डॉ. राजेन्द्र प्रसाद

✔ संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
♦डॉ. भीमराव अंबेडकर

✔  विश्व ‘रेडक्रास दिवस किस तारीख को मनाया जाता है?
♦ 8 मई

✔ ‘सूर्योदय का देश के नाम से कौनसा देश प्रसिद्ध है?
♦ जापान

✔ अन्तर्राष्ट्रीय महिला दिवस किस तिथि को मनाया जाता है?
♦ 8 मार्च

✔ क्षेत्रफल की दृष्टि से भारत में सबसे छोटा राज्य कौन–सा है?
♦ गोवा

✔ ओणम किस राज्य का प्रसिद्ध त्योहार है ?
♦ केरल

✔  दिल्ली भारत की राजधानी कब बनी ?
♦1911

✔ सबसे चमकीला ग्रह कौनसा है ?
♦ शुक्र

✔ भारत का राष्ट्रीय पशु कौनसा है ?
♦ बाघ

✔भारत का राष्ट्रीय पक्षी कौनसा है ?
♦ मोर 

✔ भारत का राष्ट्रीय जलीय जीव कौनसा है ?
♦गंगा डॉलफिन

✔ भारत का राष्ट्रीय फल कौनसा है ?
♦ आम

✔ भारत का राष्ट्रीय फूल कौनसा है ?
♦ कमल

✔ भारत का राष्ट्रीय पेड़ कौनसा है ?
♦ बरगद

✔ भारत का राष्ट्रीय खेल कौनसा है ?
♦ हॉकी

✔ भारत के राष्ट्रीय झंडे की लम्बाई और चौड़ाई में अनुपात कितना होता है ?
♦3:2

✔ भारत का राष्ट्रगान किसने लिखा ?
♦ रवीन्द्रनाथ टैगोर

✔ भारत का राष्ट्रगीत कौनसा है ?
♦ वंदेमातरम्

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएं

►1904 ➖ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ➖ बंगाल का विभाजन
►1906 ➖ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ➖ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ➖ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ➖ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ➖ होमरूल लीग का निर्माण
►1916 ➖ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ➖ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
►1919 ➖ रौलेट अधिनियम
►1919 ➖ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ➖ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ➖ खिलाफत आंदोलन
►1920 ➖ असहयोग आंदोलन
►1922 ➖ चौरी-चौरा कांड
►1927 ➖ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ➖ साइमन कमीशन का भारत आगमन
►1929 ➖ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ➖ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग

►1930 ➖ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ➖ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ➖ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ➖ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ➖ पूना पैक्ट
►1942 ➖ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ➖ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ➖ आजाद हिन्द फौज की स्थापना
►1946 ➖ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ➖ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ➖ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ➖ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ➖ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति

कुछ महान कार्यों से सम्बंधित व्यक्ति🎓

1. ब्रह्मा समाज – राजाराममोहन राय
2. आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती
3. प्रार्थना समाज – आत्माराम पांडुरंग
4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा – अकबर
5. भक्ति आंदोलन – रामानुज
6. सिख धर्म – गुरु नानक
7. बौद्ध धर्म – गौतमबुद्ध
8. जैन धर्म – महावीर स्वामी
9. इस्लाम धर्म की स्थापना, हिजरी सम्वत – हजरत मोहम्मद साहब
10. पारसी धर्म के प्रवर्तक – जर्थुष्ट
11. शक सम्वत – कनिष्क
12. मौर्य वंश का संस्थापक – चन्द्रगुप्त मौर्य
13. न्याय दर्शन – गौतम
14. वैशेषिक दर्शन – महर्षि कणाद
15. सांख्य दर्शन – महर्षि कपिल
16. योग दर्शन – महर्षि पतंजली
17. मीमांसा दर्शन – महर्षि जैमिनी
18. रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद
19. गुप्त वंश का संस्थापक – श्रीगुप्त
20. खालसा पन्थ – गुरु गोविन्द सिंह
21. मुगल साम्राज्य की स्थापना – बाबर
22. विजयनगर साम्राज्य की स्थापना – हरिहर व बुक्का
23. दिल्ली सल्तनत की स्थापना – कुतुबुद्दीन ऐबक
24. सतीप्रथा का अंत – लॉर्ड विलियम बेंटिक
25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो – महात्मा गाँधी
26. हरिजन संघ की स्थापना – महात्मा गाँधी
27. आजाद हिंद फ़ौज की स्थापना – रास बिहारी बोस
28. भूदान आंदोलन – आचार्य विनोबा भावे
29. रेड क्रॉस – हेनरी ड्यूनेंट
30. स्वराज पार्टी की स्थापना – पंडित मोतीलाल नेहरु
31. गदर पार्टी की स्थापना – लाला हरदयाल
32. ‘वन्देमातरम्’ के रचियता – बंकिमचन्द्र चटर्जी
33. स्वर्ण मंदिर का निर्माण – गुरु अर्जुन देव

34. बारदोली आंदोलन – वल्लभभाई पटेल
35. पाकिस्तान की स्थापना – मो० अली जिन्ना
36. इंडियन एसोशिएशन की स्थापना – सुरेन्द नाथ बनर्जी
37. ओरुविले आश्रम की स्थापना- अरविन्द घोष
38. रुसी क्रांति के जनक – लेनिन
39. जामा मस्जिद का निर्माण – शाहजहाँ
40. विश्व भारती की स्थापना – रवीन्द्रनाथ टैगोर
41. दास प्रथा का उन्मूलन – अब्राहम लिंकन
42. चिपको आंदोलन – सुंदर लाल बहुगुणा

43. बैकों का राष्ट्रीकरण – इंदिरा गाँधी
44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस की स्थापना – श्रीमती कमला देवी
45. भारत की कम्युनिस्ट पार्टी की स्थापना – एम०एन० राय
46. नेशनल कांफ्रेंस की स्थापना – शेख अब्दूल्ला
47. संस्कृत व्याकरण के जनक – पाणिनी
48. सिख राज्य की स्थापना – महाराजा रणजीत सिंह
49. भारत की खोज – वास्कोडिगामा

━━━━━━━━━━━━━━━━━

स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष....

1. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
Ans-1885 ई.
2. बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
Ans-1905 ई.
3. मुस्लिम लीग की स्थापना
Ans-1906 ई.
4.कांग्रेस का बंटवारा
Ans-1907 ई.
5. होमरूल आंदोलन
Ans1916 ई.
6. लखनऊ पैक्ट
Ans-दिसंबर 1916 ई.
7. मांटेग्यू घोषणा
Ans-20 अगस्त 1917 ई.
8. रौलेट एक्ट
Ans-19 मार्च 1919 ई.
9. जालियांवाला बाग हत्याकांड
Ans-13 अप्रैल 1919 ई.
10. खिलाफत आंदोलन
Ans-1919 ई.
11. हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित
Ans-18 मई 1920 ई.
12. कांग्रेस का नागपुर अधिवेशन
Ans-दिसंबर 1920 ई.
13. असहयोग आंदोलन की शुरुआत
Ans-1 अगस्त 1920 ई.
14. चौरी-चौरा कांड
Ans-5 फरवरी 1922 ई.
15. स्वराज्य पार्टी की स्थापना
Ans-1 जनवरी 1923 ई.
16. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
Ans-अक्टूबर 1924 ई.
17. साइमन कमीशन की नियुक्ति
Ans-8 नवंबर 1927 ई.
18. साइमन कमीशन का भारत आगमन
Ans-3 फरवरी 1928 ई.
19. नेहरू रिपोर्ट
Ans-अगस्त 1928 ई.
20. बारदौली सत्याग्रह
Ans-अक्टूबर 1928 ई.
21. लाहौर पड्यंत्र केस
Ans-8 अप्रैल 1929 ई.
22. कांग्रेस का लाहौर अधिवेशन
Ansदिसंबर 1929 ई.
23. स्वाधीनता दिवस की घोषणा
Ans-2 जनवरी 1930 ई.
24. नमक सत्याग्रह
Ans-12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930 ई. तक
25. सविनय अवज्ञा आंदोलन
Ans-6 अप्रैल 1930 ई.
26. प्रथम गोलमेज आंदोलन
Ans-12 नवंबर 1930 ई.
27. गांधी-इरविन समझौता
Ans-8 मार्च 1931 ई.
28.द्वितीय गोलमेज सम्मेलन
Ans-7 सितंबर 1931 ई.
29. कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)
Ans-16 अगस्त 1932 ई.
30.पूना पैक्ट
Ans-सितंबर 1932 ई.
31. तृतीय गोलमेज सम्मेलन
Ans-17 नवंबर 1932 ई.
32. कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन
Ans-मई 1934 ई.
33. फॉरवर्ड ब्लाक का गठन
Ans-1 मई 1939 ई.
34. मुक्ति दिवस
Ans-22 दिसंबर 1939 ई.
35. पाकिस्तान की मांग
Ans-24 मार्च 1940 ई.
36. अगस्त प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1940 ई.
37. क्रिप्स मिशन का प्रस्ताव
Ans-मार्च 1942 ई.
38. भारत छोड़ो प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1942 ई.
39. शिमला सम्मेलन
Ans-25 जून 1945 ई.
40. नौसेना का विद्रोह
Ans-19 फरवरी 1946 ई.
41. प्रधानमंत्री एटली की घोषणा
Ans-15 मार्च 1946 ई.
42. कैबिनेट मिशन का आगमन
Ans-24 मार्च 1946 ई.
43. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
Ans-16 अगस्त 1946 ई.
44. अंतरिम सरकार की स्थापना
Ans-2 सितंबर 1946 ई.
45. माउंटबेटन योजना
Ans-3 जून 1947 ई.
46. स्वतंत्रता मिली
Ans-15 अगस्त 1947 ई.
प्रश्न:- स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन थे?
उत्तर:- लार्ड माउंटबेटन।
प्रश्न:- भारत के प्रथम वायसराय कौन थे?
उत्तर:- लॉर्ड कैनिंग।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला राजदूत कौन थी?
उत्तर:- विजयलक्ष्मी पंडित।
प्रश्न:- भारत के प्रथम परमाणु रिएक्टर का क्या नाम है?
उत्तर:- अप्सरा।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला पायलट कौन थी?
उत्तर:- प्रेमा माथुर।
प्रश्न:- भारतीय वायुसेना की प्रथम महिला पायलट?
उत्तर:- हरिता कौर देओल।
प्रश्न:- भारतीय वायुसेना का प्रथम अधिकारी जिसने परमवीर चक्र प्राप्त किया?
उत्तर:- निर्मलजीत सेंखो।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर:- मीरा कुमार।
प्रश्न:- भारत के प्रथम साम्यवादी लोकसभा अध्यक्ष कौन थे?
उत्तर:- सोमनाथ चटर्जी।
प्रश्न:- भारत के पहले मुख्य चुनाव आयुक्त कौन थे?
उत्तर:- सुकुमार सेन।
प्रश्न:- भारत के पहले गृह मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार वल्लभ भाई पटेल।
प्रश्न:- भारत के पहले रक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार बलदेव सिंह।
प्रश्न:- भारत के पहले वित्त मंत्री कौन थे?
उत्तर:- आर.के. षंमुखम चेट्टी।
प्रश्न:- भारत किए पहले केन्द्रीय शिक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- मौलाना अबुल कलाम आजाद।

महाराष्ट्रातील पंचायतराज


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१३ ऑगस्ट २०२३

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1)  इडुक्की धरणा - पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
━━━━━━━━━━━━━━━━━━

परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके

   पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
 हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
 टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
 हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
 प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
 आय डेअर - किरण बेदी
 ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
 इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
 सनी डेज - सुनिल गावस्कर
 द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
 झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
 छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
 श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
 वाट तुडविताना - उत्तम कांबळे
 अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
 एकच प्याला - राम गणेश गडकरी
 कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
 यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
 पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
 सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
 गिताई - विनोबा भावे
 उचल्या - लक्ष्मण गायकवाड
 उपरा - लक्ष्मण माने
 एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
 भिजली वही - अरूण कोल्हटकर
 नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
 माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
 श्यामची आई - साने गुरूजी
 धग - उध्दव शेळके
 ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
 एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
 गोतावळा, झोंबी - आनंद यादव
 जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
 ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
 बलूतं - दया पवार
 बारोमास - सदानंद देशमुख
 आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
 शाळा - मिलींद बोकील
 चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
 बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
 गोलपीठा - नामदेव ढसाळ
 जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
 मी कसा झालो - प्र.के.अत्रे
 मी कसा घडलो - आर.आर.पाटील
 सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
 ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
 उनिकी - सी. विद्यासागर राव
 मुकुंदराज - विवेक सिंधू
 दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
 बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
 गितारहस्य - लोकमान्य टिळक
 बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
 माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
 फकिरा - अण्णाभाऊ साठे
 रामायण - वाल्मिकी
 मेघदूत - कालीदास
 पंचतंत्र - विष्णू शर्मा
 मालगुडी डेज - आर.के.नारायण
 माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
 महाभारत - महर्षी व्यास
 अर्थशास्त्र - कौटील्य
 अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय
 माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
 रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
 प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
 आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
 दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
 एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
 द.गाईड - आर.के.नारायण
 हॅम्लेट - शेक्सपिअर
 कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
 कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
 ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
 शतपत्रे - भाऊ महाजन
 प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
 माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
 निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
 दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
 स्पीड पोस्ट - शोभा डे
 पितृऋण - सुधा मूर्ती
 माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
 एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
 लज्जा - तस्लीमा नसरीन
 मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
 कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
 गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
 राघव वेळ - नामदेव कांबळे
 आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
 गोईन - राणी बंग
 सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

 

महत्वाच्या घटना दुरुस्त्या

४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.
मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले
सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट
५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट
मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक
४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.
१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]
५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]
७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]
७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]
२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट
७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट
९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट
२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]
२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत
२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द
३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा
५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा
५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा
६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.
८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट
८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)
९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.
९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद
९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले
९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]
१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]
११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी
११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी
११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...