१८ जुलै २०२३

सवातंत्र्यपूर्व काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा इतिहास

♦️1688 :- भारतातील पहिल्या महानगरपालिकेची मद्रास येथे स्थापना.


♦️1842 :- भारताततील पहिला म्युनिसिपल कायदा बंगालमध्ये.


♦️1865 :- व या दोन्ही वर्षी मुंबई व मद्रास प्रांतात स्थानिक जनतेच्या


♦️1869 : विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली.


♦️1870 :- लॉर्ड मेयोचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव.


♦️1882 :- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा मंजूर केला. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक-लॉर्ड रिपन


♦️1899 :- कलकत्ता म्युनिसिपल कायदा मंजूर.


♦️1907 :- हॉबहाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमीशनची स्थापना.


♦️1919 :- स्थानिक स्वराज्य संस्था करिता विकेंद्रीकरण

आयोग नियुक्ती.


♦️1919 :- भारतातील वेगवेगळ्या 7 प्रांतात पंचायती कायदे मंजूर. स्थानिक शासन भारतीयाकडे सोपविला.


♦️1920 :- महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा मंजूर.


♦️1926 :- स्थानिक स्वराज्य शासन संस्था स्थापन.


♦️1926 :- कोल्हापूर संस्थानात कोल्हापूर पंचायत अॅक्टनुसार ग्रामपंचायती स्थापण्याचे प्रयत्न.


♦️1935 :-1935 च्या कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतावर.


इंग्रज अधिकारी व कामगिरी

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी  बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक  कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी  कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची  स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा   जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा  जनक.


राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९

 पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?


1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️

2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट



. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?


अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.


ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).


क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


1) फक्त अ    

2) फक्त ब ☑️

3) फक्त क    

4) वरीलपैकी एकही नाही


  खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?


अ) एडीनीन – A  

ब) गुआनीन – G    

क) थायमिन – T    

ड) साइटोसीन – C


1) अ, ब    

2) अ, ब, क ☑️

3) ब, क, ड    

4) अ, ब, क, ड



  वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?


1) चाल    

2) घनता      

3) जडत्व    

4) त्वरण ☑️


 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?


1) मिथेन ☑️

2) क्लोरीन    

3) फ्लोरीन    

4) आयोडीन



 राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाच्या अधिकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या:

1. कलम 174 अन्वये राज्यपाल योग्य वाटेल त्यावेळी आणि कोणत्याही ठिकाणी सभा बोलवू शकतात.

2. कलम 163 मध्ये असे नमूद आहे की राज्यपाल आपली कार्ये केवळ मंत्रिमंडळाच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार करावी आणि ते स्वतःची विवेकबुद्धी वापरू शकत नाही.


📌 दिलेले कोणते विधान अचूक आहे?


(A) केवळ 1 ✅✅

(B) केवळ 2

(C) 1 आणि 2

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



गवर्नर और गवर्नर जनरल


1- राबर्ट क्लाइव (1757-60 और 1765-67 )

2- वेन्सिटार्ट (1760-64) 

3- कर्टियर (1769-72)


  📌बगांल के गवर्नर जनरल 🌎


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


1- वारेन हेस्टिंग्स (1772-74) बंगाल का प्रथम गवर्नर जनरल 

2- लॉर्ड कॉर्नवालिस (1786-1793 और 1805) 

3- सर जॉन शोर (1793-98 )

4- लॉर्ड वेलेजली 1798-05) यह स्वंय बगाल का शेर कहता था 

5 - सर जॉर्ज बार्लो( 1805-07) 

6- लॉर्ड मिंटो प्रथम (1807-13) 

7- लॉर्ड हेस्टिंग्स (1813-23) 

8- लॉर्ड एमहस्टर् (1823-28) 

9-लॉर्ड विलियम बेंटिक (1828-33) 


❇️भारत के गवर्नर जनरल 🌎

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


1- लॉर्ड विलियम बेंटिक (1833-35) भारत का प्रथम गवर्नर जनरल 

2- लॉर्ड मैटकॉफ (1835-36) 

3- लॉर्ड ऑकलैंड (1836-42) 

4- लॉर्ड एलनबरो ( 1842-44)

5- लॉर्ड हार्डिग प्रथम ( 1844-48) 

6- लॉर्ड डलहौजी (1848-56) 

7- लॉर्ड केनिंग (1856-57)

प्रश्नमंजुषा


 अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
               प्रकल्प              राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार      ब) गुजरात
         3) रावतभाटा     क) महाराष्ट्र
         4) नरोरा            ड) राजस्थान
                                  इ) उत्तर प्रदेश
   1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ     
   2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
   3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
   4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1✔️✔️
__________________________________

 ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
   1) संतृप्त हायड्रोकार्बन   
   2) असंतृप्त हायड्रोकार्बन   
   3) विवृत्त हायड्रोकार्बन  
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1✔️✔️
__________________________________

 खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
   1) मोलुस्का    2) आथ्रोपोडा  
   3) दोन्ही        4) दोन्ही  नाही

उत्तर :- 3  ✔️✔️
__________________________________
 फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
   1) रासायनिक ऊर्जा   
   2) नैसर्गिक वायू   
   3) विद्युतधारा     
   4) भू – औष्णिक ऊर्जा

उत्तर :- 1  ✔️✔️
__________________________________
 खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
   1) अल्केन       2) अल्कीन  
   3) अल्काइन    4) वरील सर्व

उत्तर :- 1 ✔️✔️

__________________________________
 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

___________________________________
 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

___________________________________
 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

___________________________________
 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

___________________________________
 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
___________________________________

 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 सनदी सेवकांना ....... बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.

कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️

3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1] "जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

A. लाला लजपत राय
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5] खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6] राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

उत्तर : वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हृदय (Heart)






स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

◾️वजन :
पुरुष – ३४० ग्रॅम्स
स्त्री – २५५ ग्रॅम्स

◾️कार्य :
हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

◾️हृदयाची रचना:
मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये
१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.
अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.
उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.
१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)
उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.
उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.
डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.
हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.

◾️हृदयाची कार्यपद्धती :
अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते. (Rhythmic Contraction And Relaxation Of the Auricles And Ventricles)
मात्र अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.
हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.

◾️हृदयाचे ठोके (Heart Beats):
हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट
झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging

◾️रक्तदाब (Blood Pressure) :
रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.
साधारण रक्तदाब (Normal B.P.) = 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
उच्च रक्तदाब (High B.P.) = 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
कमी रक्तदाब (Low B.P.) = 100/60 mm of Hg पेक्षा कमी रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे असतो.
धमनी -केशवाहिन्या – शिरा / नीला
रक्तभिसरणाचा मार्ग: शरीरात हृदयाच्या एका ठोक्यादरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते ; १) फुफ्फुस रक्तभिसरण २) देह रक्तभिसरण

१) फुफ्फुसी रक्तभिसरण (Pulmonary Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात: शरीराच्या सर्व भागाकडून  उजव्या अलिंदात आलेले ऑक्सिजनविरहित रक्त ->उजव्या निलयामध्ये ->तेथून फुफ्फुस धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे उच्च दाबाने पोहोचविले जाते -> फुफ्फुसांमध्ये वायूंची अदलाबदल होऊन रक्त ऑक्सिजनयुक्त बनते -> ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरांद्वारे हृदयाच्या डाव्या अलिंदाकडे

२) देह रक्ताभिसरण (Systemic Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बन डायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात:
डाव्या अलिंदात जमा झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त -> डाव्या निलयात उतरते -> जात भिंतींचे डावे निलय उच्च दाबाने त्यास महाधमनीत पाठवते -> तेथून ते शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते->तेथे वायूंची अदलाबदल होते आणि ऑक्सिजनविरहित रक्त उर्ध्व आणि अधोशिरांद्वारे उजव्या अलिंदात जमा होते.

◾️Heart Surgery:
पहिले हृदय प्रत्यारोपण (1st Human-ti-Human Heart Transplant) 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
भारतातील पहिली Open Heart Surgery – Christian Medical Collage, Vellore (1959)येथे घडवून आणण्यात आली.

◾️हृदयरोग (Heart Diseases):
जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-
जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.

विविध क्षेत्रांचे जनक

 राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी

आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय

भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु

राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर

आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे

आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग

विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा

अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई

मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम

कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै

भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल

सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके

शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा

पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी

निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी

हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन

श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन

पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र

नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा

हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी

सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

सर्जरीचे जनक - सुश्रुत

मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक

मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस

न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड

कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग

वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस

उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन

आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन

क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस

जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल

इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ

वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता

विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन

इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे

टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ

न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन

नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव

भूमितीचा पिता ⟶ युक्लिड

आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी

आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स

कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज

खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस

अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ

जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल

इतिहास पिता ⟶ हेरोडोटस

होमिओपॅथी फादर - हेनेमॅन

प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता

रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर

रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे

बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारतातील विक्रमी महिलेचे नाव


⚜️01 -इंदिरा गांधी= भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला


⚜️02- विजयालक्ष्मी पंडीत= संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)


⚜️03 -सी. बी. मुथम्मा = पहिली महिला राजदूत


⚜️04 -सरोजिनी नायडू = पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)


⚜️05 -सुचेता कृपलानी = पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)


⚜️06 -राजकुमारी अमृत कौर= पहिली महिला केंद्रीय मंत्री


⚜️07 -सुलोचना मोदी = पहिली भारतीय महिला महापौर


⚜️08 -सावित्रीबाई फुले = पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका


⚜️09- फातिमाबिबी मिरासाहेब=  भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)


⚜️10- कार्नेलिया सोराबजी = पहिली भारतीय महिला बॅरिस्टर


⚜️11 -हंसाबेन मेहता = भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)


⚜️12 -मदर टेरेसा=  नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)


⚜️13 -अरूंधती रॉय बुकर=* पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)


⚜️14 -भानू अथय्या=  ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला


⚜️15 -मंजुळा पद्मनाभन = पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)


⚜️16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी=  विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर


⚜️17- कमला सोहोनी= केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ


⚜️18 -किरण बेदी = पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)


⚜️19 -कल्पना चावला=  अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)


⚜️20 -बच्चेंद्री पाल=  एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)


⚜️21- संतोष यादव = दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक


⚜️22  करनाम मल्लेश्वरी=  ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल


⚜️23 -आरती साहा = इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू


⚜️24- कॅप्टन चंद्रा = पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला


⚜️25 -संगीता गुजून सक्सेना= युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर


⚜️26 -उज्ज्वला पाटील-धर=  शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला


⚜️27 -डॉ. अदिती पंत = अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ


⚜️28 सुरेखा यादव-भोसले=  आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर


⚜️29 -देविकाराणी रौरिच= दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)


⚜️30 -रिटा फारिया = पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)


⚜️31 -सुष्मिता सेन= पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)


⚜️32 -डॉ. इंदिरा = हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर


⚜️33 -इंदिरा चावडा=  भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी


⚜️34 -शीतल महाजन = पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.

१३ जुलै २०२३

ग्रामपंचायत

– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.


 ग्रामपंचायतीची रचना :


१) सपाट प्रदेशासाठी ६०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.


२) नवीन नकषानुसार ५०० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत.


३) डोंगरी परदेशासाठी ३०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.


४) काही ठिकाणी प्रसंगी २ किंवा ३ गावाची मिळून एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते तिला गट ग्रामपंचायत (ग्रुप ग्रामपंचायत ) म्हणतात.


५) २०१४ पासून ३५० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन करणे



 ग्रामपंचायतीची सदस्य संख्या :

१) महाराष्ट्रातून लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या ठरली जाते.

२) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.

३) महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ७ ते १७ इतकी आहे.

४) भारतामध्ये ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ५ ते ३१ इतकी आहे

लोकसंख्या           सदस्यसंख्या

६०० ते १५००           ७

१५०१ ते ३०००         ९

३००१ ते ४५००         ११

४५०१ ते ६०००         १३

६००१ ते ७५००          १५

७५०१ ते पुढे               १७

 सभासद पात्रता :

१) तो व्यक्ती संबंधित गावाचा रहिवाशी असावा.

२) वयाची २१ वर्ष पूर्ण केलेली असावी.

३) संबंधित गावाच्या मतदार यादीत नाव असावे.

४) कोणत्याही सरकारी सेवेत नसावा.

५) ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.

६) १२ सप्टेंबर २००१ नंतर ३ रे अपत्य नसावे.

७) स्वतःच्या राहत्या घरी स्वच्छता गृह असणे बंधनकारक.

८) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली  ( २०१५ पासून )

 सभासद अपात्रता : 

१) दिनांक १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असलेली व्यक्ती

२) राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या अति पूर्ण न केल्यास.

३) अस्पृश्यता कायदा १९५८, महाराष्ट्र दारू बंदी कायदा १९४९ किंवा निवडणूक भ्रष्टाचार कायद्यान्वे दोषी ठरवलेली व्यक्ती

४) स्वतःच्या राहत्या शौचालय नसलेला व्यक्ती

५)  ग्रामपंचायतीचा कर्ज बाजारी असणारा व्यक्ती

६) शासनाच्या किंवा स्थानिक संस्थेचा शासकीय सेवेमध्ये असलेला  व्यक्ती

७) ग्रामपंचायतीमध्ये लाभाचे पद धारण करीत असलेला व्यक्ती

८) सक्षम न्यायालयाने विकल मनाची घोषित केलेली व्यक्ती

९) स्वच्छेने परदेशी नागरिकत्व संपादान केले व्यक्ती

१०) तो व्यक्ती संसद व राज्य विधिमंडळ सदस्य असल्यास

११) ती व्यक्ती पंचायतीच्या अधीन असलेले कोणतेही अधिकार पद किंवा लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”


🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.


राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचा नंबर कोणता

देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू...


🔸तिसरा नागरिक :- पंतप्रधान

🔸चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)

🔸पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती

🔸सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष

🔸सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता

🔸आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश

🔸दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री

🔸११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)

🔸१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख

🔸१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री

🔸१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश

🔸१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री


🔸१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी

🔸१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री

🔸१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष

🔸२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸२१ वा नागरिक :- खासदार

🔸२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य

🔸२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी

🔸२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव

🔸२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी


या सर्वांनंतर देशातील  सामान्य व्यक्ती असतो देशाचा  २७ वा नागरिक

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान


भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.

नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950पासून राज्यघटना अंमलात आली.

1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.

अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.

यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.

संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.

त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.

मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.

राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.


घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी

🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही


🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही


🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही


🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत


🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही


🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही


🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही


🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही


🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही


🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत


🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही


🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही


🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही


🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता


🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही


🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही


🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही


🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही


🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही


🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही


🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही


🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही


🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही


🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही


🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही


🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही


🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

०५ जुलै २०२३

भारतीय पंचवार्षिक योजना

भारतीय अर्थव्यवस्था संकल्पनेवर आधारित योजना

१९४७ पासून २०१७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नियोजन संकल्पनेवर आधारित होती. नियोजन आयोगाने (१९५१-२०१४) आणि एनआयटीआय आयोग (२०१५-२०१७) यांनी विकसित केलेल्या, अंमलात आणलेल्या आणि देखरेखीच्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून हे पार पाडले गेले. प्रधानमंत्रिपदाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कमिशनकडे नामित उपसभापती असतात, ज्यांचेकडे कॅबिनेट मंत्रीपद असते. मॉन्टेकसिंग अहलुवालिया हे आयोगाचे अंतिम उपाध्यक्ष आहेत (२६ मे २०१४ रोजी राजीनामा). बाराव्या योजनेत मार्च २०१७ मध्ये मुदत पूर्ण झाली.  चौथ्या योजनेपूर्वी राज्य संसाधनांचे वाटप पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ यंत्रणेऐवजी योजनाबद्ध पद्धतींवर आधारित होते, ज्यामुळे गाडगीळ सूत्र १९६९ मध्ये स्वीकारले गेले. तेव्हापासून सूत्रांच्या सुधारित आवृत्त्या राज्याच्या योजनांसाठी केंद्रीय सहाय्य वाटप निश्चित करण्यासाठी वापरल्या जात आहेत. २०१४ मध्ये निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नव्या सरकारने नियोजन आयोगाचे विघटन करण्याची घोषणा केली आणि त्याऐवजी त्याची जागा बदलली. थिंक टँकला एनआयटीआय आयोग म्हणतात (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचे परिवर्णी शब्द). पंचवार्षिक योजना (एफवायपी) केंद्रीयकृत आणि एकात्मिक राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम आहेत. जोसेफ स्टालिन यांनी १ 28 २ in मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबविली. बहुतेक कम्युनिस्ट राज्यांनी आणि अनेक भांडवलदार देशांनी त्यानंतर त्यांना स्वीकारले. चीनने २०० to ते २०१० पर्यंत एफआयपी वापरणे चालू ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी योजना (जीहुआ) ऐवजी मार्गदर्शक (गुइहुआ) नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर ताबडतोब भारताने पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली  in  मध्ये भारताने पहिले एफवायपी सुरू केले.



पंचवार्षिक योजना (एफवायपी) केंद्रीयकृत आणि एकात्मिक राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम आहेत. जोसेफ स्टालिन यांनी १९२८ मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबविली. बहुतेक कम्युनिस्ट राज्यांनी आणि अनेक भांडवलदार देशांनी त्यानंतर त्यांना स्वीकारले. चीनने २००६ ते २०१० पर्यंत एफआयपी वापरणे चालू ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी योजना (जीहुआ) ऐवजी मार्गदर्शक (गुइहुआ) नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर ताबडतोब भारताने पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली १९५१ मध्ये भारताने पहिले एफवायपी सुरू केले. पहिली पंचवार्षिक योजना ही सर्वात महत्त्वाची होती, कारण स्वातंत्र्यानंतर भारतीय विकासाच्या प्रारंभामध्ये त्याची मोठी भूमिका होती. अशा प्रकारे,त्यांनी कृषी उत्पादनास जोरदार पाठिंबा दर्शविला आणि देशाचे औद्योगिकीकरण देखील सुरू केले (परंतु जड उद्योगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दुसऱ्या योजनेपेक्षा कमी). सार्वजनिक क्षेत्रातील (उदयोन्मुख कल्याणकारी राज्यासह) तसेच वाढत्या खाजगी क्षेत्रासाठी (बॉम्बे प्लॅन प्रकाशित करणाऱ्या काही व्यक्तींनी प्रतिनिधित्व केलेले) ही एक उत्तम भूमिका असलेल्या मिश्र मिश्रित अर्थव्यवस्थेची विशिष्ट व्यवस्था निर्माण केली.





पहिली पंचवार्षिक योजना (१९५१ ते १९५६)
पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पहिली पंचवार्षिक योजना १९५१ मध्ये सुरू करण्यात आली होती जी मुख्यत: प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. पहिली पंचवार्षिक योजना काही सुधारणांसह हॅरोड-डोमर मॉडेलवर आधारित होती. २०६९ कोटी रुपयांचे एकूण नियोजित अर्थसंकल्प (नंतर २३७८ कोटी) सात व्यापक क्षेत्रासाठी देण्यात आले: सिंचन आणि ऊर्जा (२७.२%), कृषी आणि समुदाय विकास (१७.४%), वाहतूक आणि दळणवळण (२४%), उद्योग (८.४%), सामाजिक सेवा (१६.६%), भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन (४.१%) आणि इतर क्षेत्र आणि सेवांसाठी (२.५%). या टप्प्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व आर्थिक क्षेत्रातील राज्याची सक्रिय भूमिका. त्यावेळी अशा भूमिकेचे औचित्य सिद्ध केले गेले कारण स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला मूलभूत समस्या म्हणजेच भांडवलाची कमतरता व बचत करण्याची कमतरता होती. उद्दिष्टाचा वाढीचा दर वार्षिक सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीच्या २.१% होता; निव्वळ वाढीचा दर ३.६% होता, निव्वळ देशांतर्गत उत्पादनात १५% वाढ झाली. पावसाळा चांगला होता आणि तुलनेने जास्त पीक उत्पादन होते, विनिमय साठा वाढवून दरडोई उत्पन्नात वाढ होते आणि त्यात ८% वाढ झाली आहे. जलद लोकसंख्या वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक वाढली. याच काळात भाकरा, हिराकुड, मेटूर धरण आणि दामोदर खोरे धरणे यासह अनेक पाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारत सरकारसमवेत मुलांचे आरोग्य संबोधित केले आणि बालमृत्यू कमी केली, लोकसंख्या वाढीला अप्रत्यक्षरित्या हातभार लावला. १९५६ मध्ये योजना कालावधी संपल्यावर पाच तंत्रज्ञान संस्था म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सुरू केली गेली. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देशातील उच्च शिक्षण मजबूत करण्यासाठी निधीची काळजी घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मध्यभागी अस्तित्वात आलेली पाच पोलादी प्रकल्प सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ही योजना सरकारला अर्ध-यशस्वी ठरली.






दुसरी योजना (१९५६ ते १९६१)
या योजनेत सार्वजनिक क्षेत्राच्या विकासावर आणि "जलद औद्योगिकीकरण" यावर भर देण्यात आला. या योजनेत १ 195 33 मध्ये भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी विकसित केलेल्या आर्थिक विकासाचे मॉडेल महालनोबिस मॉडेलचे अनुसरण केले. दीर्घावधीची आर्थिक वाढ होण्यासाठी अधिकाधिक उत्पादक क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीचे चांगल्या वाटप निश्चित करण्याच्या योजनेचा प्रयत्न केला गेला.  यामध्ये ऑपरेशन्स रिसर्च आणि ऑप्टिमायझेशनची आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच भारतीय सांख्यिकी संस्थेत विकसित केलेल्या सांख्यिकी मॉडेलच्या कादंबरीतील अनुप्रयोगांचा उपयोग केला गेला. योजनेने बंद अर्थव्यवस्था गृहित धरली ज्यामध्ये मुख्य व्यापार क्रियाकलाप भांडवली वस्तूंच्या आयातीवर केंद्रित असेल.
भिल्लई, दुर्गापूर आणि राउरकेला येथे जलविद्युत प्रकल्प आणि पाच स्टील प्रकल्प अनुक्रमे रशिया, ब्रिटन (यू.के.) आणि पश्चिम जर्मनीच्या मदतीने स्थापित केले गेले.  कोळशाचे उत्पादन वाढविण्यात आले. ईशान्य दिशेला अधिक रेल्वे लाईन्स जोडण्यात आल्या.
  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अँड अणुऊर्जा आयोग भारतीय संशोधन संस्था म्हणून स्थापना केली गेली.  १ 195 .7 मध्ये, प्रतिभावान शोध आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला.
भारतातील दुसरी पंचवार्षिक योजनेत एकूण रक्कम .48 अब्ज रुपये होती. ही रक्कम वीज आणि सिंचन, सामाजिक सेवा, दळणवळण आणि वाहतूक आणि संकीर्ण अशा विविध क्षेत्रांमध्ये वाटप केली गेली. दुसरी योजना वाढती किंमतींचा कालावधी होती. देशालाही परकीय चलन संकटाचा सामना करावा लागला. लोकसंख्येच्या जलद वाढीमुळे दरडोई उत्पन्नातील वाढ मंदावली.
लक्ष्य विकास दर 4.5% आणि वास्तविक विकास दर 4.27% होता.
या योजनेवर शास्त्रीय उदारमतवादी अर्थशास्त्रज्ञ बी.आर. यांनी टीका केली होती.  शेनॉय ज्यांनी हे नमूद केले की या योजनेचे "जड औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तूट देण्यावर अवलंबून असणे ही अडचणीची एक कृती होती".  शेनॉय यांनी असा युक्तिवाद केला की अर्थव्यवस्थेचे राज्य नियंत्रणामुळे तरुण लोकशाही खराब होईल. १ 195 77 मध्ये भारताला बाह्य पेमेंटच्या संकटाचा सामना करावा लागला, ज्याला शेनॉयच्या युक्तिवादाची पुष्टी म्हणून पाहिले जाते.

तिसरी योजना (१९६१ ते १९६६)
तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत गहू उत्पादनात शेती व सुधारणेवर भर देण्यात आला, परंतु १९६२ च्या छोट्या चीन युद्धाने अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा उघडकीस आणून संरक्षण उद्योग व भारतीय सैन्याकडे लक्ष केंद्रित केले. १९६५ ते १९६६ मध्ये पाकिस्तानने भारताशी युद्ध केले. १९६५ मध्ये भीषण दुष्काळही पडला होता. युद्धामुळे महागाई झाली आणि प्राधान्यक्रम किंमती स्थिरतेकडे वळले गेले. धरणाचे बांधकाम चालूच होते. बरीच सिमेंट आणि खताची रोपेही बांधली गेली. पंजाबमध्ये मुबलक गहू उत्पादन सुरू झाले. ग्रामीण भागात अनेक प्राथमिक शाळा सुरू झाल्या. तळागाळातील लोकशाही आणण्याच्या प्रयत्नात पंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि राज्यांना अधिक विकासाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. राज्य विद्युत मंडळे व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन केली गेली. माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी राज्यांना जबाबदार धरले गेले. राज्य रस्ते वाहतूक महामंडळे तयार झाली आणि स्थानिक रस्ते इमारत ही राज्य जबाबदारी बनली. लक्ष्य विकास दर ५.६% होता, परंतु वास्तविक विकास दर २.४% होता.

सुट्टीची योजना (१९६६ ते १९६९)
तिसऱ्या योजनेच्या अपयशी ठरल्यामुळे सरकारला "योजना सुट्टी" जाहीर करण्यास भाग पाडले गेले (१९६६–६७, १९६७-६८ आणि १९६८-६९ पर्यंत). या दरम्यानच्या काळात तीन वार्षिक योजना आखल्या गेल्या. १९६६-६७ दरम्यान पुन्हा दुष्काळाची समस्या निर्माण झाली. शेती, त्यासंबंधित उपक्रम आणि औद्योगिक क्षेत्राला समान प्राधान्य दिले गेले. देशाच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी भारत सरकारने "रुपयाचे अवमूल्यन" जाहीर केले. योजनेच्या सुट्टीची मुख्य कारणे युद्ध, संसाधनांचा अभाव आणि महागाई वाढ.




चौथी योजना (१९६९ ते १९७४)
यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी सरकारने १४ मोठ्या भारतीय बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि भारतातील हरित क्रांती प्रगत शेती केली. याव्यतिरिक्त, १९७१चा भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेश मुक्ति संग्राम औद्योगिक विकासासाठी राखीव निधी घेतल्यामुळे पूर्व पाकिस्तानमधील (आता बांगलादेश) परिस्थिती बिकट बनली होती. १८ मे,१९७४ रोजी राजस्थानने तिसरा युद्धाची भूमिगत अणुचाचणी (पोखरण-१) देखील केली, अमेरिकेने बंगालच्या उपसागरामध्ये सेव्हन फ्लीटच्या तैनात केल्याच्या उत्तरात. पश्चिम पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून व युद्धाचा विस्तार करण्यासाठी भारताला इशारा देण्यासाठी हे फ्लीट तैनात केले होते. लक्ष्य विकास दर ५.६% होता, परंतु वास्तविक विकास दर ३.३% होता.





पाचवी योजना (१९७४ ते १९७८)
पाचव्या पंचवार्षिक योजनेत रोजगार, दारिद्र्य निर्मूलन (गरीबी हटाओ) आणि न्याय यावर जोर देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि संरक्षणातील आत्मनिर्भरतेवरही लक्ष केंद्रित केले गेले. १९७८ मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने योजना नाकारली. १९७५ मध्ये विद्युत पुरवठा कायद्यात सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली.[उद्धरण आवश्यक] वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा सुरू केली गेली आणि अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला. वीस कलमी कार्यक्रम १९७५ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर १९७४ ते १९७९ पर्यंत हा कार्यक्रम सुरू झाला. मिनिममम नीड्स प्रोग्राम (एमएनपी) पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षात (१९७४-७८) सादर केला गेला. काही मूलभूत किमान गरजा पुरविणे आणि त्याद्वारे लोकांचे जीवनमान सुधारणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. डीपी.धर यांनी तयार केले आणि लाँच केले. लक्ष्य विकास दर ४.४% आणि वास्तविक विकास दर ८.८% होता.

सरकती योजना (१९७८–१९८०)
जनता पक्षाच्या सरकारने पाचव्या पंचवार्षिक योजना नाकारली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (१९७८-१९८०) आणली. १९८० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने पुन्हा ही योजना नाकारली आणि नवीन सहावा योजना तयार करण्यात आला. रोलिंग प्लॅनमध्ये प्रस्तावित केलेल्या तीन प्रकारच्या योजनांचा समावेश होता. पहिली योजना सध्याच्या वर्षासाठी होती ज्यात वार्षिक अर्थसंकल्प होते आणि दुसरी योजना निश्चित संख्येच्या योजनांसाठी होती, ती कदाचित ३ ४ किंवा ५ वर्षे असू शकेल. दुसरी योजना भारतीय अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार बदलत राहिली. तिसरी योजना म्हणजे दीर्घ मुदतीसाठी म्हणजेच १०,१५ किंवा २० वर्षांसाठी दृष्टीकोन ठेवण्याची योजना. म्हणून रोलिंग योजनांमध्ये योजना सुरू आणि संपुष्टात येण्यासाठी तारखांचे कोणतेही निर्धारण झाले नाही. रोलिंग योजनांचा मुख्य फायदा असा होता की ते लवचिक होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीनुसार लक्ष्ये, व्यायामाचे ऑब्जेक्ट, अंदाज आणि वाटप निश्चित करून निश्चित पंचवार्षिक योजनांच्या कठोरपणावर मात करण्यास सक्षम होते. या योजनेचा मुख्य गैरफायदा असा होता की दरवर्षी लक्ष्यांमध्ये सुधारणा केली गेली तर पाच वर्षांच्या कालावधीत निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करणे कठीण झाले आणि ती एक जटिल योजना ठरली. तसेच वारंवार केलेल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य नसते.



सहावी योजना (१९८०-१९८५)
सहाव्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली. किंमत नियंत्रणे दूर केली आणि रेशन दुकाने बंद केली गेली. यामुळे अन्नाचे दर वाढले आणि जगण्याची किंमतही वाढली. नेहरूवादी समाजवादाचा हा शेवट होता. शिवारमण समितीच्या शिफारशीनुसार १२ जुलै १९८२ रोजी ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक स्थापन करण्यात आले. जास्त लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजनाचा विस्तारही करण्यात आला. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणाच्या विरुद्ध भारतीय धोरण बलाच्या [उद्धरणाची आवश्यकता] धमकीवर अवलंबून नव्हते. भारतातील अधिक समृद्ध भागात कमी समृद्ध भागापेक्षा कुटुंब नियोजन वेगाने वेगाने स्वीकारले गेले, ज्यांचा जन्म दर जास्त आहे. या योजनेपासून योजना आयोगाच्या योजनांनुसार सैनिकी पंचवार्षिक योजना विचित्र बनली. सहाव्या पंचवार्षिक योजना ही भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी यश होती. लक्ष्य विकास दर ५.२% होता आणि वास्तविक विकास दर ५.७% होता. एकमेव पंचवार्षिक योजना जी दोनदा केली गेली. [स्पष्टीकरण आवश्यक]





सातवी योजना (१९८५–१९९०)
सातव्या पंचवार्षिक योजनेचे नेतृत्व काँग्रेस पक्षाने राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदी केले. तंत्रज्ञानाची श्रेणीसुधारणा करून उद्योगांची उत्पादकता पातळी सुधारण्यावर या योजनेत भर देण्यात आला. सातव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्टे "सामाजिक न्याय"च्या माध्यमातून वाढणारी आर्थिक उत्पादकता, अन्नधान्याचे उत्पादन आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात वाढ करणे हे होते. सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या परिणामी, सातव्या पंचवार्षिक योजनेस आवश्यकतेनुसार आधार देण्यासाठी शेतीत निरंतर वाढ, महागाई दरावरील नियंत्रणे आणि पेमेंट्सचे अनुकूल शिल्लक राहिले. पुढील आर्थिक वाढ. सातव्या योजनेत मोठ्या प्रमाणावर समाजवाद आणि ऊर्जा निर्मितीकडे लक्ष दिले गेले होते. सातव्या पंचवार्षिक योजनेतील जोरदार क्षेत्रे अशी होती: सामाजिक न्याय, दुर्बल लोकांवर होणारे अत्याचार दूर करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती विकास, दारिद्र्यविरोधी कार्यक्रम,अन्न,वस्त्र आणि निवारा यांचा पूर्ण पुरवठा, लहान-मोठ्या उत्पादकतेत वाढ मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि भारत स्वतंत्र अर्थव्यवस्था बनवित आहेत. स्थिर वाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या १५ वर्षांच्या कालावधीवर आधारित, सातव्या योजनेत सन २००० पर्यंत स्वावलंबी वाढीची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. या योजनेत कामगार दलात ३९ दशलक्ष लोकांची वाढ होईल आणि रोजगार वाढण्याची अपेक्षा होती. दर वर्षी ४% दराने. सातव्या पंचवार्षिक योजनेच्या भारतातील काही अपेक्षित निकाल खाली दिले आहेत: देयकेची शिल्लक (अंदाज): निर्यात -३३० अब्ज रु (यूएस $ ४.६ अब्ज डॉलर), आयात - (-) ₹ ५४० अब्ज (यूएस $ ७.६ अब्ज डॉलर), व्यापार शिल्लक - (-) २१० अब्ज (यूएस $ २.९ अब्ज) माल निर्यात (अंदाज):६०६.५३ अब्ज रु(यूएस $ ८.५ अब्ज) माल आयात (अंदाज):९५४.३७ अब्ज रु(यूएस $ १३.४ अब्ज) देय शिल्लक रकमेचे अनुमानः निर्यात - ६०७ अब्ज डॉलर (US $ ८.५ अब्ज डॉलर्स), आयात - (-) ₹ ९५४ अब्ज (यूएस $ १३.४ अब्ज डॉलर), व्यापार शिल्लक- (-) ₹ ३४७ अब्ज (यूएस $ ४.९ अब्ज) सातव्या पंचवार्षिक योजनेत भारताने स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्यांचे बहुमूल्य योगदान देऊन देशात एक स्वावलंबी अर्थव्यवस्था घडविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्य विकास दर ५.०% होता आणि वास्तविक विकास दर ६.०१% होता. आणि दरडोई उत्पन्नाचा विकास दर ३.७% होता.

वार्षिक योजना (१९९०–९२)
१९९० मध्ये आठव्या योजना लागू होऊ शकल्या नाहीत कारण केंद्राच्या वेगवान बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे १९९० –९१ आणि १९९१-९२ या वर्षांना वार्षिक योजना मानले गेले. अखेरीस १९९२-९७ या कालावधीसाठी आठवी योजना तयार केली गेली.

आठवी योजना (१९९२-१९९७)
१९८९–९१ हा भारतातील आर्थिक अस्थिरतेचा काळ होता आणि म्हणूनच पंचवार्षिक योजना लागू केली गेली नव्हती. १९९० ते १९९२ च्या दरम्यान फक्त वार्षिक योजना होती. १९९१ मध्ये, भारताला परकीय चलन (विदेशी मुद्रा) साठ्यात एक संकटाचा सामना करावा लागला, तेव्हा फक्त १ अब्ज अमेरिकी डॉलरचा साठा शिल्लक होता. अशाप्रकारे, दबावाखाली येऊन देशाने समाजवादी अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचा धोका पत्करला. पी.व्ही.नरसिंहराव हे भारतीय प्रजासत्ताकाचे नववे पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांनी भारताच्या आधुनिक इतिहासामधील सर्वात महत्त्वाच्या कारभाराचे नेतृत्व केले, एका महत्त्वपूर्ण आर्थिक परिवर्तनाची आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणारे अनेक घटनांचे निरीक्षण केले. त्यावेळी डॉ.मनमोहन सिंग (नंतर भारताचे पंतप्रधान) यांनी भारतातील मुक्त बाजार सुधारणेची सुरुवात केली ज्यामुळे जवळजवळ दिवाळखोर देशाला काठावरून आणले. ही भारतात उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण (एलपीजी)ची सुरुवात होती. उद्योगांचे आधुनिकीकरण हे आठव्या योजनेचे प्रमुख आकर्षण होते. या योजनेंतर्गत वाढती तूट आणि परकीय कर्ज सुधारण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची हळूहळू सुरुवात केली गेली. दरम्यान, १ जानेवारी १९९५ रोजी भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, दारिद्र्य कमी करणे, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा मजबूत करणे, संस्थागत इमारत, पर्यटन व्यवस्थापन, मानव संसाधन विकास, पंचायती राजांचा सहभाग,नगर पालिका, स्वयंसेवी संस्था, विकेंद्रीकरण आणि लोकांचा सहभाग. खर्चाच्या २६.६% क्षेत्रासह उर्जेला प्राधान्य दिले गेले. उद्दिष्टाचा वाढीचा दर ५.६% होता आणि वास्तविक विकास दर ६.८% होता. वर्षाकाठी सरासरी ५.६%चे लक्ष्य गाठण्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या २३.२% गुंतवणूकीची आवश्यकता होती. वाढीव भांडवलाचे प्रमाण ४.१ आहे. गुंतवणूकीची बचत देशांतर्गत स्त्रोतांकडून व परकीय स्त्रोतांकडून होते, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या २१.६% आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या १.६% परकीय बचतीचा दर.



नववी योजना (१९९७-२००२)
नवव्या पंचवार्षिक योजना भारतीय स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर आली. नवव्या योजनेत अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. नवव्या योजनेत प्रामुख्याने देशातील सुप्त आणि अन्वेषित आर्थिक क्षमतांचा उपयोग आर्थिक आणि सामाजिक विकासास चालना देण्यासाठी केला गेला. दारिद्र्य संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात देशाच्या सामाजिक क्षेत्रात जोरदार पाठबळ देण्यात आले. आठव्या पंचवार्षिक योजनेच्या समाधानकारक अंमलबजावणीमुळे वेगवान विकासाच्या मार्गावर जाण्याची राज्यांची क्षमताही सुनिश्चित झाली. नवव्या पंचवार्षिक योजनेतही देशातील आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संयुक्त प्रयत्न झाले. याव्यतिरिक्त, नवव्या पंचवार्षिक योजनेत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य लोक तसेच सरकारी यंत्रणांनी केलेल्या विकासासाठी योगदान दिले. पुरेशी संसाधनांसह निर्धारित वेळेत उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नवव्या योजनेत स्पेशल (क्शन प्लॅन (एसएपी)च्या स्वरूपात नवीन अंमलबजावणीच्या उपायांची आखणी केली गेली. एसएपींनी सामाजिक पायाभूत सुविधा, शेती, माहिती तंत्रज्ञान आणि जल धोरणाचे क्षेत्र समाविष्ट केले.

अर्थसंकल्प

नवव्या पंचवार्षिक योजनेत एकूण सार्वजनिक क्षेत्रातील योजना ८५९,२०० कोटी (यूएस $ १२० अब्ज) इतकी होती. नवव्या पंचवार्षिक योजनेतही आठव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत योजना खर्चाच्या तुलनेत ४८% आणि योजनेच्या खर्चात ३३% वाढ झाली आहे. एकूण खर्चात केंद्राचा वाटा अंदाजे ५७% होता, तर तो राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ४३% होता. नवव्या पंचवार्षिक योजनेत जलद आर्थिक वाढ आणि देशातील लोकांचे जीवनमान यांच्यातील संबंध यावर लक्ष केंद्रित केले गेले. या योजनेचे मुख्य लक्ष्य सामाजिक न्याय आणि समतेवर भर देऊन देशात वाढ वाढविणे होते. नवव्या पंचवार्षिक योजनेत देशातील गरीबांच्या विकासासाठी काम करणारी धोरणे सुधारण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने वाढीभिमुख धोरणांना एकत्रित करण्यावर महत्त्वपूर्ण महत्त्व दिले आहे. नवव्या योजनेतही समाजात अजूनही प्रचलित असलेल्या ऐतिहासिक असमानता दुरुस्त करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

उद्दीष्टे

ऐतिहासिक असमानता दूर करणे आणि देशातील आर्थिक वाढ वाढविणे हे नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट होते. नववी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे इतर पैलू पुढीलप्रमाणे: लोकसंख्या नियंत्रण शेती व ग्रामीण विकासाला प्राधान्य देऊन रोजगार निर्मिती. दारिद्र्य कमी करणे. गरिबांना अन्न व पाण्याची योग्य उपलब्धता सुनिश्चित करणे. प्राथमिक आरोग्य सेवा सुविधा व इतर मूलभूत गरजांची उपलब्धता. देशातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाला सक्षम बनविणे. शेतीच्या बाबतीत स्वावलंबन विकसित करणे. स्थिर किंमतींच्या मदतीने अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये गती.

रणनीती

भारतीय अर्थव्यवस्थेत स्ट्रक्चरल परिवर्तन आणि घडामोडी. देशाच्या अर्थव्यवस्थेतील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवीन पुढाकार आणि सुधारात्मक चरणांची सुरुवात. वेगवान वाढ सुनिश्चित करण्यासाठी दुर्मिळ स्रोतांचा कार्यक्षम वापर. रोजगार वाढविण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी समर्थनांचे संयोजन. स्वावलंबन साध्य करण्यासाठी निर्यातीच्या उच्च दरात वाढ करणे. वीज, दूरसंचार, रेल्वे इत्यादी सेवा प्रदान करणे. देशातील सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाला सक्षम बनविण्यासाठी विशेष योजना. विकास प्रक्रियेत पंचायती राज संस्था / संस्था आणि नगर पालिकांचा सहभाग आणि सहभाग.

कामगिरी


नवव्या पंचवार्षिक योजनेत जीडीपी विकास दर ५.४ टक्क्यांच्या तुलनेत ६.५% झाला. ४.२%च्या उद्दिष्टाच्या तुलनेत कृषी उद्योग २.१%च्या दराने वाढला. देशातील औद्योगिक वाढ ४.५% होती जी ३%च्या लक्ष्यापेक्षा जास्त होती. सेवा उद्योगाचा विकास दर ७.८% होता. सरासरी वार्षिक वाढीचा दर ६.७% पर्यंत पोहोचला. देशाच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासासाठी नवीन उपाययोजना करण्यासाठी नवव्या पंचवार्षिक योजनेत भूतकाळातील कमतरता लक्षात आल्या आहेत. तथापि, कोणत्याही देशाच्या सुनियोजित अर्थव्यवस्थेसाठी त्या देशातील सामान्य लोकांसह सरकारी यंत्रणांचा एकत्रित सहभाग असावा. भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक, खाजगी आणि सर्व स्तरातील सरकारचा एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे. उद्दीष्ट वाढ ७.१% व
वास्तविक वाढ ६.८% होती.





दहावी योजना (२००२-२००७)
दहाव्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये:

दर वर्षी ८% जीडीपी वाढ मिळवा.

२००७ पर्यंत दारिद्र्य दरात ५% घट.

कमीतकमी कामगार शक्तीत भर घालण्यासाठी फायदेशीर आणि उच्च-गुणवत्तेचे रोजगार उपलब्ध करून देणे.

२००७ पर्यंत साक्षरता आणि वेतन दरामध्ये असणारी लैंगिक भेद कमीतकमी ५०% कमी केली गेली.

२०-कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला.

लक्ष्य वाढ: ८.१% - वाढ साध्यः ७.७%.

दहाव्या योजनेत प्रादेशिक असमानता खाली आणण्यासाठी क्षेत्रीय दृष्टिकोनाऐवजी क्षेत्रीय दृष्टिकोनाचे पालन करणे अपेक्षित होते.

दहाव्या पाच वर्षांसाठी, ४३,८२५ कोटी (६.१ अब्ज अमेरिकन डॉलर) खर्च.

योजनांच्या एकूण योजनेपैकी ९२१,२९१ कोटी (यूएस $ १३० अब्ज) (५७.९%) हे केंद्र सरकारचे आणि ₹ ६९१,००९ कोटी (अमेरिकन $अब्ज डॉलर्स) (४२.१%) राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी होते.

अकरावी योजना (2007–2012)

MPSC प्रश्नमंजुषा

 🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

______________________________

🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

______________________________

⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

______________________________

🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास



🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

______________________________

🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड


🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

A) नेपाळ

B) म्यानमार

C) इंडोनेशिया

D) इराक

______________________________

🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?

A-कलम 110

B-कलम 111

C-कलम 112

D- कलम 113

______________________________

🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ

(2)राजाराम मोहन रॉय✅✅

(3)पं. मदनमोहन मालविय

(3)यापैकी नाही

______________________________

🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन

वि.डी.सावरकर

अशोक मेहता✅✅

अशोक कोठारी

______________________________

⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

दोदाबेटा

कळसुबाई✅✅✅

साल्हेर

मलयगिरी

______________________________

🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

______________________________

🟡 सयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅

२) 25 ऑक्टोबर 1 9 45  

३) 24 ऑक्टोबर 1 9 54  

४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

______________________________

प्रश्न.१. आदिमानवातील कोणत्या मानवास 'हॕन्डी मॕन' म्हणून ओळखले जाते.?

१. होमो इरेक्टस 

२. होमो निअॕन्डरथॕलेन्सीस

३. होमो हायब्डर्रजेन्सिस

४. होमो हॕबिलीस ✔️


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

प्रश्न.२. खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.?

१. कार्बन मोनाँँक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

२. ओझोन वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो.  ✔️

३. कार्बनडाय आँक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो.

४. तरंगणाऱ्या कणांमुळे फुफ्फुसांचे रोग होतात.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

प्रश्न.३. स्ट्राॕबेरी हे ------- प्रकारचे फळ आहे.?

१. संयुक्त 

२. कॕप्सुलर

३. लिंबु वर्गीय

४. अॕग्रीगेट ✔️

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

प्रश्न.४. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू-रेणूंमधील अंतर ......?

१. वाढते  ✔️

२. कायम राहते

३. कमी होते

४. नष्ट होते

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

प्रश्न.५. उच्च दर्जाच्या मोतीस (Pearl) काय म्हणतात.?

१. रिअल मोती (Real)

२. स्वेता मोती (Sweta)

३. लिन्घा मोती (Lingha)  ✔️

४. अॕमेथिस्ट (Amethist)

❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥

प्रश्न.६. टेबलावर ठेवलेले पेन अचल स्थितीत राहते, ही बाब म्हणजे न्युटनच्या गतिविषयक कितव्या नियमाचे उदाहरण आहे.?

१. पहिल्या  ✔️

२. दुसऱ्या 

३. तिसऱ्या 

४. चौथ्या 

🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️

प्रश्न.७. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे. त्याचे कारण पुढीलपैकी कोणते आहे.?

१. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.

२. जनुकीय परिवर्तित जीवाणू हे तयार करतात. ✔️

३. येथे किण्वनाची प्रक्रिया अतिशय जलद असते.

४. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.

⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

प्रश्न.८. मानवी आरोग्याच्या स्थितीत सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.?

१. सामाजिक आरोग्य

२. वैयक्तिक आरोग्य

३. सामाजिक आरोग्यशास्त्र 

४. आरोग्य विकास  ✔️

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

प्रश्न.९. ओझोन वायूचे एकक पुढीलपैकी कोणते आहे.?

१. A.U.

२. B.U.

३. C.U.

४. D.U.  ✔️


🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊

*प्रश्न.१०. रसेल कार्लसन यांचे प्रसिद्ध पुस्तक 'सायलेंट स्प्रिंग' हे पुढील कशाशी संबंधित आहे.?*

१. किटकनाशके व त्यांचे दुष्परिणाम  ✔️ 

२. नद्या व नदीकाठचा प्रदेश

३. जैवविविधता 

४. विषाणूजन्य आजार व मानवावर होणारे परिणाम


🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

प्रश्न.११. एकक वेळेत पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर आदळणाऱ्यां विद्युत चुंबकीय ऊर्जेस काय म्हणतात.?

१. किरणोत्सार (Radioactivity)

२. फाॕलआऊट (Fallout)

३. इरॕडिअन्स (Irradiance)  ✔️

४. जडत्व (Inertia)

🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄

प्रश्न.१२. जैवतंत्रज्ञानात सर्वाधिक अभ्यासला गेलेला जीवाणू म्हणून पुढीलपैकी कोणत्या जीवाणूला ओळखले जाते.?

१. अॕन्थ्रॕक्स बॕसिलस

२. स्ट्रेप्टोकोकस मँसिअस

३. सुडोमोनास 

४. ई. कोलाय  ✔️

🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

प्रश्न.१३. मसाल्यात वापरले जाणारे दगडफूल पुढीलपैकी कोणते आहे.?

१. उस्निया

२. पारमेलिया  ✔️

३. ब्राओरिया

४. लँमिनारिया

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆💠💠💠💠💠💠💠💠💠💠

प्रश्न.१४. सूर्यफूल ही ------ वनस्पती आहे.?

१. अनावृत्तबीजी 

२. एकबीजपत्री

३. नेचोद्रभिदी

४. द्वीबीजपत्री  ✔️

💠💠💠💠💠💠💠💠💠💠🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रश्न.१५. डीएनए मध्ये थायमीन (T) हा नेहमी कुठल्या नत्र घटकाशी जोडी बनवतो.?

१. सायटोसिन

२. ग्वानाईन

३. अॕडेनाईन  ✔️

४. थायमीन


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝

प्रश्न.१६. पुढीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॕलरीज मिळतात.?

१. एक कप आईस्क्रीम ✔️

२. एक कप सरबत

३. एक कप दूध

४. एक कप आंब्याचा रस

🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒

प्रश्न.१७. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही.?

१. क्षयरोग

२. हिवताप  ✔️

३. विषमज्वर 

४. यकृतदाह

🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺

प्रश्न.१८. L-Dopa हे औषध पुढीलपैकी कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.?

१. टि.बी.  

२. कँन्सर

३. पार्किन्सन्स✔️

४. मलेरिया

🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🍂🍂🎍🍂🍂🎍🍂🍂🎍🍂

प्रश्न. १९. मिलिट्री व औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे RDX निर्माण करण्यासाठी पुढील कोणती पद्धती वापरली जात नाही.?

१. बाखमन पद्धती 

२. वुलविच पद्धती 

३. नायट्रेशन पद्धती

४. थिओडोलाईट पद्धती ✔️

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते

महत्वाचे प्रश्नसंच

 [प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?

अ] बाबा पदमनजी

ब] ना. म. जोशी

क] बाळशास्त्री जांभेकर

ड] गोपाळ हरी देशमुख


उत्तर

क] बाळशास्त्री जांभेकर 

-------------------

[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?

अ] गोपाळ कृष्ण गोखले

ब] आचार्य अत्रे

क] गोपाळ हरी देशमुख

ड] साने गुरुजी


उत्तर

क] गोपाळ हरी देशमुख 

-------------------

[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.

अ] मौलाना महमद अली

ब] हाकीम अजमल खान

क] बॅ. हसन इमाम

ड] मदन मोहन मालवीय


उत्तर

ब] हाकीम अजमल खान 

{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.} 

-------------------

[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?

अ] केसरी

ब] मराठा

क] अमृतबझार पत्रिका

ड] तरुण मराठा


उत्तर

क] अमृतबझार पत्रिका 

{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.} 

-------------------

[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?

अ] शाहू महाराज

ब] वि. रा. शिंदे

क] सयाजीराव गायकवाड

ड] बाबासाहेब आंबेडकर


उत्तर

क] सयाजीराव गायकवाड 

{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.} 

-------------------

[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.

अ] रामराव देशमुख

ब] टी. जे. केदार

क] शंकरराव देव

ड] स. का. पाटील


उत्तर

अ] रामराव देशमुख 

रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा 

टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद 

शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव] 

-------------------

[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.

अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे


उत्तर

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे 

{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद} 

{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.} 

-------------------

 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

अ] पंडित नेहरू

ब] वल्लभभाई पटेल

क] जे. बी. क्रपलनी

ड] एच. सी. मुखर्जी


उत्तर

ड] एच. सी. मुखर्जी 

{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते} 

-------------------

[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

अ] पंडित नेहरू

ब] जे. बी. क्रपलनी

क] वल्लभभाई पटेल

ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद


उत्तर

ब] जे. बी. क्रपलनी 

-------------------

[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?

अ] सातव्या

ब] आठव्या

क] नवव्या

ड] दहाव्या


उत्तर

ब] आठव्या 

{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

०४ जुलै २०२३

पोलिस भरती-खनिजद्रव्य त्याचे उपयोग व होणारे परिणाम

1. *फॉस्फरस* :   


स्त्रोत : अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या.

उपयोग : हाडे व स्नायू यांचे संवर्धन, ए.टी.पीची निर्मिती.

अभावी होणारे परिणाम : चयापचय क्रियेत अडथळे व हाडे ठिसुळ होतात.


2. *पोटॅशियम* :


स्त्रोत : सुकी फळे.

उपयोग : चेतापेशीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : चेतापेशीवर परिणाम होतो.


3. *कॅल्शियम* : 


स्त्रोत : तीळ व पालेभाज्या.

उपयोग : हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : हाडे कामकूवत व नरम होतात. तसेच ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.


4. *लोह* : 


स्त्रोत : हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी.

उपयोग : रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनचे पोषण, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणणे व प्रतिरोध संस्थेला मदत करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  


5. *तांबे* :


स्त्रोत : पालेभाज्या.

उपयोग : हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.


6. *सल्फर* :


उपयोग : प्रथिनांची निर्मिती करणे. अस्थी व नखे यांचे आरोग्य राखणे.

अभावी होणारे परिणाम : केस, हाडे कमकूवत होतात.


7. *फ्लोरिन* : 


उपयोग : दातांचे रक्षण करणे.

अभावी होणारे परिणाम : दंतक्षय होतो.


8. *सोडीयम* : 


उपयोग : रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधणे.

अभावी होणारे परिणाम : रक्तदाबावर परिणाम होतो.  


9. *आयोडीन* :   


उपयोग : थायराईड ग्रंथीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : गलगंड नावाचा आजार होतो.

आजचे प्रश्नसंच

 १)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?

१) सफरचंद

२) गाजर✅

३)केळी

४) संत्रा


२)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

१) स्कर्व्ही

२) बेरीबेरी

३) मुडदूस✅

४)राताधळेपण


३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे?

१) २००

२) ३५०

३)५००

४)७५०✅


४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?

१)वाढते

२) कमी होते

३) पूर्वीइतकेच राहते

४)शून्य होते✅


५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?

१) दगडी कोळसा

२) कोक

३) चारकोल

४) हिरा✅


६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?

१) जीवाणू (bacteria)

२) विषाणू (virus)✅

३) कवक (fungi)

४) बुरशी


७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

१) देवी

२) मधुमेह✅

३) पोलिओ

४) डांग्या खोकल


८)……..या किरणांना वस्तुमान नसते?

१)अल्फा

२)‘क्ष’

३) ग्यामा✅

४)बीटा


९)खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

१) रंगाधळेपण

२) स्कर्व्ही

३) बेरीबेरी

४)यापैकी नाही✅


१०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..?

१)पेनेसिलीन

२)प्रायमाक्वीन✅

३) सल्फोन

४)टेरामायसीन


११)निष्क्रिय वायू हे………..?

१) पाण्यामध्ये विरघळतात

२) स्थिर नसतात

३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅

४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


१२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे?

१) प्लुटोनिअम✅

२) U -२३५

३)थोरीअम

४)रेडीअम


१३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

१) युरिया

२)नायट्रेट

३)अमोनिअम सल्फेट

४)कंपोस्ट✅


१४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

१) ‘ब-१’ जीवनसत्त्व

२) ‘ब-४’ जीवनसत्त्व

 ‘ड ‘ जीवनसत्त्व

४)‘के ‘ जीवनसत्त्व✅


१५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात?

१) मेंदूचे स्पंदन

२)हृदयाचे स्पंदन

३)डोळ्यांची क्षमता✅

४)हाडांची ठिसूळता


१६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

१).१०० डी.बी.च्या वर✅

२) ११० डी.बी.च्या वर

३)१४० डी.बी.च्या वर

४)१६० डी.बी.च्या वर


१७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

१) आयोडीन-१२५✅

२) अल्बम-३०

३) ल्युथिनिअरम-१७७

४)सेसिअम-१३७


१८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते?

१) अवअणू

२) अणू

३) रेणू✅

४) पदार्थ


१९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते?

१) सेल्युलेज✅

२) पेप्सीन

३) सेल्युलीन

४) सेल्युपेज


२०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……?

१) कमी होते✅

२)वाढते

३) सारखेच राहते

४) शून्य होते


२१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?

१) M

२) N✅

३) A

४) XB


२२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते?

१) प्रकाश प्रारणांच्या

२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅

३) अल्फा प्रारणांच्या

४) गामा प्रारणांच्या


२३)अहरित वनस्पती ……असतात?

१) स्वयंपोषी

२)  परपोषी✅

३) मांसाहारी

४) अभक्ष


२४)किण्वन हा …… चा प्रकार आहे?

१) ऑक्सिश्वसन

२) विनॉक्सिश्वसन✅

३) प्रकाशसंश्लेषण

४) ज्वलन


२५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती?

१) हरितद्रव्यामुळे✅

२) झथोफिलमुळे

३) कॅरोटीनमुळे

४) मग्नेशिंअममुळ

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1)सामन्यत: सूक्ष्मजीव ______ असतात.

एकपेशी

बहुपेशी

अतिसूक्ष्म

विविध आकारांचे 

A. एकपेशी

-------------------------------------------------------------------

2) प्रकाश संश्लेषनात _______ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

हरितद्रव्यामुळे

झथोफिलमुळे

कॅरोटीनमुळे

मग्नेशिंअममुळे 

A. हरितद्रव्यामुळे

-----------------------------------------------------------------------------

3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.

पोषण

स्वयंपोषण

परपोषण

अंत:पोषण 

A. पोषण

-----------------------------------------------------------------------------

4) _______ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.

पेशी - भित्तिका

प्रद्रव्य पटल

पेशीद्रव्य

केंद्रक 

A. पेशी - भित्तिका

-----------------------------------------------------------------------------

5) _________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.

पेशी

उती

अवयव

अणु 

A. पेशी

-----------------------------------------------------------------------------

6) ______ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.

प्लटिहेल्मिन्थस

पोरीफेरा

आर्थ्रोपोडा

ईकायनोडर्माटा 

C. आर्थ्रोपोडा

-----------------------------------------------------------------------------

7) किण्वन हा _________ चा प्रकार आहे.

ऑक्सिश्वसन

विनॉक्सिश्वसन

प्रकाशसंश्लेषण

ज्वलन 

B. विनॉक्सिश्वसन

-----------------------------------------------------------------------------

8) अहरित वनस्पती ______ असतात.

स्वयंपोषी

परपोषी

मांसाहारी

अभक्षी 

B. परपोषी

-----------------------------------------------------------------------------

9) सौरऊर्जा ___ स्वरुपात असते.

प्रकाश प्रारणांच्या

विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या

अल्फा प्रारणांच्या

गामा प्रारणांच्या 

B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या

-----------------------------------------------------------------------------

10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _____ प्रारणांचा मारा करतात.

अल्फा

बिटा

गामा

क्ष-किरण 

C. गामा

-----------------------------------------------------------------------------

11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.

M

N

A

X

B. N

-----------------------------------------------------------------------------

12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.

०.०३%

०.३%

३%

०.००३%

A. ०.०३%

-----------------------------------------------------------------------------

13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

फिलीसीनी

मुसी

लायकोपोडियम

इक्विसेटीनि 

B. मुसी

-----------------------------------------------------------------------------

14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.

सेल्युलेज

पेप्सीन

सेल्युलीन

सेल्युपेज 

A. सेल्युलेज

-----------------------------------------------------------------------------

15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.

४'C

२५'C

०'C

७३'C

A. ४'C


-----------------------------------------------------------------------------

16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.

अवअणू

अणू

रेणू

पदार्थ 

C. रेणू

-----------------------------------------------------------------------------

17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

आयोडीन-१२५

सामारिअम-१५३

ल्युथिनिअरम-१७७

सेसिअम-१३७ 

A. आयोडीन-१२५

-----------------------------------------------------------------------------

18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

१०० डी.बी.च्या वर

११० डी.बी.च्या वर

१४० डी.बी.च्या वर

१६० डी.बी.च्या वर 

A. १०० डी.बी.च्या वर

-----------------------------------------------------------------------------

19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...

कमी होते

वाढते

सारखेच राहते

शून्य होते 

A. कमी होते

-----------------------------------------------------------------------------

20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?

पाणी

अल्कोहोल

इथेनॉल

सेंद्रिय पदार्थ 

A. पाणी

-----------------------------------------------------------------------------

21) निष्क्रिय वायू हे...........

पाण्यामध्ये विरघळतात

स्थिर नसतात

रासायनिक क्रिया करू न शकणारे

रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील 

C. रासायनिक क्रिया करू न शकणारे

-----------------------------------------------------------------------------

22) गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्त्रोत आहे?

' अ ' जीवनसत्त्व

' ब ' जीवनसत्त्व

' क ' जीवनसत्त्व

' ड ' जीवनसत्त्व 

A. ' अ ' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

23) खालीलपैकी कोणते खरे फळ आहे?

सफरचंद

काजू

अननस

नारळ 

D. नारळ

-----------------------------------------------------------------------------

24) ............या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

चांदी

पारा

पाणी

लोखंड 

C. पाणी

-----------------------------------------------------------------------------

25) सल्फ्युरिक आम्ल च्या बाबतीत सत्य असणारा संबध ...........

प्रसामान्यता = रेणुता

प्रसामान्यता = २*रेणुता

प्रसामान्यता = आम्लरिधर्मता

प्रसामान्यता = आम्लधर्मता 

B. प्रसामान्यता = २*रेणुता

-----------------------------------------------------------------------------

26) 'खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे' ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

हिवताप

कावीळ

क्षय

देवी 

C. क्षय

-----------------------------------------------------------------------------

27) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन..........

वाढते

कमी होते

पूर्वीइतकेच राहते

शून्य होते 

D. शून्य होते

-----------------------------------------------------------------------------

28) खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी?

स्कर्व्ही

बेरीबेरी

मुडदूस

राताधळेपणा 

C. मुडदूस

-----------------------------------------------------------------------------

29) 'जी.एस.आर' हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

मेंदूचे स्पंदन

हृदयाचे स्पंदन

डोळ्यांची क्षमता

हाडांची ठिसूळता

C. डोळ्यांची क्षमता

-----------------------------------------------------------------------------

30) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

'ब-१' जीवनसत्त्व

'ब-४' जीवनसत्त्व

'ड ' जीवनसत्त्व

'के ' जीवनसत्त्व 

D. 'के ' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

31) ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच घेतली जात नाही त्यास काय म्हणतात ?

अपूर्ण निरीक्षण

दुर्निरीक्षण

अनिरीक्षण

यापैकी नाही 

A. अपूर्ण निरीक्षण

-----------------------------------------------------------------------------

32) बरोबर उत्तर निवडा. ३०' से .तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली. ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल?

पाणी उकळेल.

पाणी गोठेल.

ते अतिशीत होईल.

त्याचे H२ व O असे विघटन होईल.

A. पाणी उकळेल.

-----------------------------------------------------------------------------

33) ..........हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

प्लुटोनिअम

U -२३५

थोरीअम

रेडीअम 

A. प्लुटोनिअम

-----------------------------------------------------------------------------

34) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ........कि.मी.इतकी आहे.

२००

३५०

५००

७५० 

D. ७५०


35) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी .......

जठर

यकृत

हृदय

मोठे आतडे 

B. यकृत

-----------------------------------------------------------------------------

36) खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ.........

सफरचंद

गाजर

केळी

संत्री 

B. गाजर



37) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ...........मुळे होतात.

जीवाणू (bacteria)

विषाणू (virus)

कवक (fungi)

बुरशी 

B. विषाणू (virus)

-----------------------------------------------------------------------------

38) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

युरिया

नायट्रेट

अमोनिअम सल्फेट

कंपोस्ट 

D. कंपोस्ट

-----------------------------------------------------------------------------

39) भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ......... वापरले जाते.

तुरटी

सोडीअम क्लोराइड

क्लोरीन

पोटॉंशिअम परम्याग्नेट 

C. क्लोरीन

-----------------------------------------------------------------------------

40) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

कार्डिओग्राफ

स्टेथोस्कोप

थर्मामीटर

अल्टीमीटर 

B. स्टेथोस्कोप

-----------------------------------------------------------------------------

41) ...........या किरणांना वस्तुमान नसते.

अल्फा

'क्ष'

ग्यामा

बीटा 

C. ग्यामा



42) खालीलपैकी कोणता जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते?

'ड' जीवनसत्त्व

'इ' जीवनसत्त्व

'के' जीवनसत्त्व

'ब' जीवनसत्त्व 

C. 'के' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------


43) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप........

दगडी कोळसा

कोक

चारकोल

हिरा 

D. हिरा

-----------------------------------------------------------------------------

44) हिवतापावरील प्रभावी ऑंषध........

पेनेसिलीन

प्रायमाक्वीन

सल्फोन

टेरामायसीन 

B. प्रायमाक्वीन

-----------------------------------------------------------------------------

45) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?

कल्शिअम

सोडीअम

कार्बन

क्लोरीन 

A. कल्शिअम

-----------------------------------------------------------------------------

46) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?

४० टक्के

४ टक्के

१३ टक्के

३१ टक्के 

B. ४ टक्के

-----------------------------------------------------------------------------

47) खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?

हायड्रोजन

हेलिअम

ऑक्सिजन

कार्बन-डाय-ओक्साइड 

A. हायड्रोजन

-----------------------------------------------------------------------------

48) पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शरीरात तयार होतात ? १)'ब-६' जीवनसत्त्व २)'ड' जीवनसत्त्व ३)'इ' जीवनसत्त्व ४)'के' जीवनसत्त्व

१ व २

२ व ३

२ व ४

१ व ४ 

C. २ व ४

-----------------------------------------------------------------------------

49) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?

सोडियम

आयोडीन

लोह

फ्लोरीन

D. फ्लोरीन


-----------------------------------------------------------------------------


50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

देवी

मधुमेह

पोलिओ

डांग्या खोकला 

B. मधुमेह

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...