२६ जून २०२३

तलाठी विशेष



🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?

Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?

Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀 पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀 पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀 पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀 भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀 पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀 पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले :🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- 

सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - 

अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


 🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश


🏀 भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)


🏀 भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा*


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सामान्य ज्ञान


1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण

(B) वार्षिक गति के कारण

(C) छमाही गति के कारण

(D) तिमाही गति के कारण

ANSWER - (A) दैनिक गति के कारण


2. सबसे बड़ा ग्रह है ?

(A) बृहस्पति

(B) पृथ्वी

(C) युरेनस

(D) शुक्र

ANSWER - (A) बृहस्पति


3. सबसे छोटा ग्रह है ?

(A) मंगल

(B) शनि

(C) बुध

(D) नेप्चून

ANSWER - (C) बुध


4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?

(A) प्रशान्त महासागर में

(B) हिन्द महासागर में

(C) आर्कटिक महासागर में

(D) अन्य

ANSWER - (B) हिन्द महासागर में


5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?

(A) ताँबा और जस्ता

(B) निकेल और ताँबा

(C) लोहा और जस्ता

(D) लोहा और निकेल

ANSWER - (D) लोहा और निकेल


6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?

(A) फ्रांस

(B) रुसी संघ

(C) कनाडा

(D) संयुक्त राज्य अमेरिका

ANSWER - (B) रुसी संघ


7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?

(A) ब्राजील

(B) भारत

(C) अमेरिका

(D) चीन

ANSWER - (C) अमेरिका


8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) नागासाकी

(D) याकोहामा

ANSWER - (A) ओसाका


9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?

(A) जवाहरलाल नेहरू

(B) रवीन्द्र नाथ टैगोर

(C) बाल गंगाधर तिलक

(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी

ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक


10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?

(A) लॉर्ड केनिंग

(B) नील आर्मस्ट्रांग

(C) जॉन मथाई

(D) अन्य

ANSWER - (A) लॉर्ड केनिंग


11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?

(A) अशासकीय संस्था

(B) आर्य समाज ने

(C) ब्राह्म समाज ने

(D) अन्य

ANSWER - (B) आर्य समाज ने


12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?

(A) नर्मदा

(B) सिंधु नदी

(C) कोसी

(D) गोदावरी

ANSWER - (A) नर्मदा


13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?

(A) पूंजी मुद्दे ने

(B) DLF ने

(C) सेबी (SEBI) ने

(D) अन्य

ANSWER -(C) सेबी (SEBI) ने 


14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?

(A) केरल राज्य में

(B) कर्नाटक राज्य में

(C) तमिल नाडु राज्य में

(D) त्रिपुरा राज्य में

ANSWER -(B) कर्नाटक राज्य में 


15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?

(A) कावेरी नदी

(B) गंडक नदी

(C) दामोदर नदी पर

(D) यमुना नदी

ANSWER - (C) दामोदर नदी पर


16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?

(A) तारापुर परमाणु संयंत्र

(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.

(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र

(D) अन्य

ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र


17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -

(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड

(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स

(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स

(D) (A) और (D)

ANSWER - (D) (A) और (D)


18. आगरा शहर को किसने बसाया ?

(A) सिकन्द लोदी

(B) अकबर

(C) बहलोल लोदी

(D) शाहजहाँ

ANSWER -(D) शाहजहाँ 


19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?

(A) पुराण

(B) जातक

(C) मुदकोपनिषद्

(D) महाभारत

ANSWER -(C) मुदकोपनिषद् 


20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?

(A) गुरुमुखी

(B) ब्राह्यी

(C) देवनागरी

(D) हयरोग्लाइफिक्स

ANSWER - (C) देवनागरी



21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?

(A) असम

(B) उड़ीसा

(C) बिहार

(D) बंगाल

ANSWER -(A) असम 


22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?

(A) अण्डमान निकोबार

(B) लक्षद्वीप

(C) केरल

(D) तमिलनाडु

ANSWER -(D) तमिलनाडु 


23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?

(A) सुभाषचन्द्र बोस

(B) जवाहरलाल नेहरू

(C) बल्ल्भभाई पटेल सी

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस


24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?

(A) नई दिल्ली में

(B) लन्दन में

(C) बम्बई में

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लन्दन में 


25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?

(A) सरदार पटेल

(B) पं. जवाहरलाल नेहरू

(C) महात्मा गांधी

(D) लोकमान्य तिलक

ANSWER - (A) सरदार पटेल


26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?

(A) हिटलर

(B) जिन्ना

(C) चर्चिल

(D) माउण्टबेटन

ANSWER - (C) चर्चिल


27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?

(A) बर्नार्ड शा

(B) लिओ टॉलस्टॉय

(C) कार्ल मार्क्स

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय 


28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?

(A) 1859

(B) 1869

(C) 1879

(D) 1889

ANSWER -(B) 1869

वाचा :- इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे



१) तत्त्वबोधिनी - पत्रिका रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू सी. - सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) विहारी - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे - क्रॉनिकल फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२६) पुस्तक - शॉर्ट ट्रिक्स इतिहास - राजेश मेशे सर
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉ्रेड - मोहम्मद अली
२९) हमदर्द - मोहम्मद अली
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उद्बोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध  - भारत डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लारकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन - फिल्ड किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी मर्झबान
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर पं. मदन - मोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - भूपेंद्र दत्त आणि ब्रह्मबांधव बंडोपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)

२४ जून २०२३

महाराष्ट्र तलाठी भरती

  तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.


1 मराठी भाषा प्रश्नांची संख्या  25 गुण 50

2 इंग्रजी भाषा प्रश्नांची संख्या  25 गुण 50

3 सामान्य ज्ञान प्रश्नांची संख्या  25 गुण 50

4 बौद्धिक चाचणी प्रश्नांची संख्या  25 गुण 50

एकूण  प्रश्नांची संख्या  100 गुण  200



महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2022



1 English :- 
Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2 मराठी
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

4 बौद्धिक चाचणी
बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित  (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

परीक्षेचा दर्जा  

प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान.

बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान


 महाराष्ट्र तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

Maharashtra Talathi Syllabus 2023: Previous Year Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.


Click Here 

Click Here

सर्व_तलाठी_पेपर_उत्तरा_सहित :- Click Here

TCS All PYQ By Jaypal Sir :- Click Here

तलाठी booklist 

मराठी : बाळासाहेब शिंदे / मो.रा.वाळंबे 

इंग्रजी :  बाळासाहेब शिंदे

गणित आणि बुद्धिमत्ता : सचिन ढवळे 

GK : चालू घडामोडी- परिक्रमा / SIMPLIFIED 

        भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन 

        विज्ञान - सचिन भस्के सर 

        इतिहास/राज्यघटना/अर्थशास्त्र - तात्यांचा ठोकला 



इतर माहिती 



♦️ #Normlization आणि तुम्ही किती प्रश्न Attempt करता याचा काहीही संबंध नाहीये.❌️❌️ 

👉 तलाठी भरती ला Negative Marking नाही, त्यामुळे पूर्ण 100 प्रश्नच Attempt करायचे आहे. एकही प्रश्न Blank सोडायचा नाही... 👍

👉 #normalization फॉर्मुला फोटो मध्ये सांगितला आहे, प्रत्येक shift च्या पेपर च्या काठीण्य पातळीनुसार व त्या त्या shift ला पडलेल्या मार्क नुसार नॉर्मलाझेशन होत असते..🙏



👉अशा जाहिराती चार-पाच वर्षातून एकदाच येत असतात लक्षात असू द्या🙏


👉जोरदार लढा🔥✌️



१९ जून २०२३

सरळसेवा भरती (IBPS/TCS) Test Series 2023

मराठी टेस्ट क्रमांक -01
(भाषा,लिपी,वर्ण विचार,संधी)
testmoz.com/12845470
Passcode:-100 असेल.

मराठी टेस्ट क्रमांक -02
(नाम,लिंग, वचन,विभक्ती)
testmoz.com/q/12840668
Passcode:-100 असेल.

इंग्रजी टेस्ट क्रमांक :-01
(Basic of Grammar and Tense)
testmoz.com/q/12840650
Passcode:-111 असेल.

इंग्रजी टेस्ट क्रमांक:02
(Conditional Sentence and Mood)
testmoz.com/12840760
Passcode:-111 असेल.

टेस्ट क्रमांक :-03(मराठी व्याकरण)
सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ आणि प्रकार
testmoz.com/q/12846534
passcode :- 100

टेस्ट क्रमांक:-04
शब्दसंग्रह(समानार्थी शब्द)
testmoz.com/q/12846538
passcode :-100

Test no :-03
Topic :- Synonyms
testmoz.com/q/12846928
Passcode:-111

Test No :- 04
Topic :- Change The Voice
testmoz.com/12335300
Passcode:-111

Test No :- 05
Topic :-Noun
testmoz.com/12847942
Passcode:-111

Test no :-05
उद्याची टेस्ट....
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय
उभयानव्यीय अव्यय
केवलप्रयोगी अव्यय.
testmoz.com/q/12847958
Passcode:-100

Test No :- 06
Topic :-  Pronoun and Adjective
testmoz.com/q/12848794
Passcode:-111

Test no :-06
समास आणि प्रयोग
testmoz.com/12848796
Passcode:-100

Test No :- 01
Topic :- Reasoning Practice Test
testmoz.com/12837166
Passcode:-1234

GK TEST
(लोकसंख्या) testmoz.com/q/12851090

(समाजसुधारक टेस्ट क्रमांक:-01) testmoz.com/q/12851096

(समाजसुधारक टेस्ट क्रमांक:-02) testmoz.com/q/12851104

Passcode :-1234

१६ जून २०२३

विविध क्षेत्रांचे जनक


राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी


आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय


भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु


राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर


आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे


आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग


विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा


अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई


मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम



कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै


भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल


सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके


शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा


पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी


निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी


हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन


श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन


पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र


नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा


हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी


सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया


सर्जरीचे जनक - सुश्रुत


मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक


मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस


न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड


कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग


वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस


उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन


आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन


क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस


जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल


इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ


वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता


विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन


इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे


टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ


न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन


नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव


भूमितीचा पिता ⟶ युक्लिड


आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी


आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स


कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज


खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस


अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ


जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल


इतिहास पिता ⟶ हेरोडोटस


होमिओपॅथी फादर - हेनेमॅन


प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता


रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर


रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे


बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर


परार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान


🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.


🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.


🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.


🖌परार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.


🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.


🖌मर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.


🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.


📚परार्थना समाजाचे कार्य📚


🖌परार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.


🖌नया. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.


🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.


🖌दशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.


🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.


🖌परार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.


🖌मलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.


🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.


🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.


🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.


🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.


🖌परार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.


📚परार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚


🖌परार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे


        

1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.

A) मुख्यमंत्री

B) राज्यपाल✔️✔️

C) राष्ट्रपती

D) विधानसभा अध्यक्ष



2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा  थोडाच वाढला आहे

ब) अपुरे  क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.


पर्याय:-


A) अ, ब दोन्ही बरोबर

B) अ , ब दोन्हीं चुक

C) अ बरोबर

D) ब बरोबर✔️✔️


3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन

B) राज्य शासन

C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️

D) वरीलपैकी नाही.


4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या  क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल

ब) महाराष्ट्र

क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क

B) क, ब, अ✔️✔️

C) ब, क, अ

D) ब , अ, क


5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.

A) अ बरोबर

B) ब बरोबर ✔️✔️6

C) अ ,ब दोन्ही बरोबर

D) अ, ब दोन्ही चूक


6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.

ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.

A) अ

B) ब

C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️

D) एक ही नाही


7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या  आहेत.

अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते

ब) ग्रामीण निवारा

क) ग्रामीण पाणीपुरवठा

ड) ग्रामीण विद्युतीकरण

इ) ग्रामीण दूरध्वनी


A) ब ,क, ड

B) अ, ब, क, ड

C) अ, क, ड, इ

D) अ, ब, क, ड, इ✔️✔️


8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15  दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या  विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.


A) एअरपोर्ट नवी दिल्ली

B) एअरपोर्ट मुंबई

C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद

D) एअरपोर्ट बेंगलोर


9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत

ब) औण्विक विद्युत

क) अनुउर्जा

ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ

B) फक्त ब✔️

C) अ आणि ब

D) अ, ब, ड, क


10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग

B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️

C) सी रंगराजन

D) डॉ. अमर्त्य सेन

लोकअंदाज समिती (Estimates Committees)

√ या समितीला प्राक्कलन समिती  असेही म्हणतात. 


√ या समितीचा उगम १९२१ मध्ये स्थापन  करण्यात आलेल्या स्थायी वित्तीय  समितीच्या स्वरूपात झाला. 


√ स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्त मंत्री  जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार  १९५० मध्ये लोकअंदाज समिती  स्थापन करण्यात आली.


√ सुरूवातीला या समितीमध्ये २५ सदस्य असत, १९५६ मध्ये सदस्यसंख्या ३०   इतकी वाढविण्यात आली.


●रचना :


√ लोकअंदाज समितीमध्ये एकूण ३० सदस्य असतात.


√ ते सर्व लोकसभेकडून आपल्या  सदस्यांमधून निवडून दिले जातात.


√ राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर    प्रतिनिधीत्व दिले जात नाही. 


√ सदस्यांची निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व  पद्धतीद्वारे केली जाते, ज्यामुळे लोकसभेतील सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व  मिळू शकते.


√ मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही.


√ लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून  एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष  म्हणून करतात. 


√ तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो.


●कार्ये :


√ लोकअंदाज समितीचे प्रमुख कार्य  अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजांची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मितव्ययिता सुचविणे हे असते. 


√ त्यामुळे या समितीला सतत मितव्ययिता समिती (Continuous Economy Committee) असे  म्हणतात.


●समितीची कार्ये पुढीलप्रमाणे सांगता  येतील:


१) अर्थसंकल्पीय अंदाजांच्या मुळाशी  असलेल्या रकमेची तरतूद या धोरणांच्या मर्यादेतच राहून धोरणाला अनुरूप कोणती काटकसर, संस्थात्मक सुधारणा, कार्यक्षमता व  प्रशासकीय सुधारणा करता येतील, यासंबंधी अहवाल देणे.


२) प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययिता आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचविणे.रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे  की नाही याचे परीक्षण करणे.


४) अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला  कोणत्या स्वरूपात सादर करावे,  याबाबत सल्ला देणे.

 

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था


🔹 जमीनदारांची संघटना


१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.


"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.


🔺 बरिटिश इंडियन असोसिएशन


०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.


🔸ईस्ट इंंडिया असोसिएशन


१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.


🔷* पुणे सार्वजनिक सभा


०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.


०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.


🔹* मद्रास महाजन सभा


मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.


🔷* इंडियन असोसिएशन


०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.


०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


🔸* इंडियन नॅशनल युनियन


१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.


२६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.

महत्वाचे प्रश्नसंच

 🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद११४२


 🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती११४३


🔹परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग११४४


🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले११४५


🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर११४६


🔹इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे११४७


🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग११४८


 🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे११४९


🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक११५०


🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई११५१


🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी११५२ 


🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले११५३


 🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे११५४


🔹सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे११५५


🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे११५६


🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग११५७


 🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर११५८


🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी११५९


 🔹शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)११६०


🔹 गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

__________________________ 


१३ जून २०२३

बॉम्बे असोसिएशनबद्दल न वाचलेली अशी माहिती:



मुंबई प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख केला जातो. २६ ऑगस्ट १८५२ रोजी Bombay Assocation ही संघटना स्थापन केली. इ.स. १८५२ मध्ये मुंबईत पारसी आणि मुसलमान जमातीत दंगली भडकल्या. त्यामुळे वातावरण संतप्त झाले. या परिस्थितीचा विचार करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती नाना शंकरशेठ यांनी १८ ऑगस्ट १८५२ रोजी आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठित मुंबईकर नागरिकांची एक बैठक घेतली. ही सभा खासगी व गुप्त स्वरूपाची होती. हिंदी जनता आणि ब्रिटिश अधिकारी यांचा या सभेविषयी चुकीचा गृह होऊ नये म्हणून त्यांनी या सभेला प्रसिद्धी दिली नव्हती. सभेला केवळ भारतीयांनाच आमंत्रित केले होते. त्यामुळे इंग्रज अधिकारी संतापले. त्यांनी सरकारविरुद्ध एक मोठा कट शिजतो आहे, अशी अफवा उठविली. २६ ऑगस्ट १८५२ रोजी जाहीर सभा आमंत्रित केली. एल्फिन्स्टन विद्यालयात ही सभा भरली. सभेचे अध्यक्ष जगन्नाथ शंकरशेठ हे होते.

 सभेची उद्दिष्टे 'Telegraph and Courier' मध्ये स्पष्ट करण्यात आली. त्यात म्हटले की, १) डच, जर्मन व इतर युरोपियनांच्या तुलनेत इंग्रज हे चांगले राज्यकर्ते आहेत. २) इंग्रजांनी भारत जिंकला नसता तर इतर कोणत्यातरी परकियांनी तो जिंकून घेतला असता. अशा शब्दांत इंग्रजांची स्तुती करण्यात आली. या सभेला हिंदू, मुस्लिम, ज्यू, पारसी समाजातील नेते उपस्थित होते. बेम्मनजी होरमसजी यांनी प्रास्ताविक केले. या सभेत 'बॉम्बे असोसिएशन' ही संघटना स्थापन झाली.

बॉम्बे असोसिएसनचे पदाधिकारी खालीलप्रमाणे निवडले गेले. 

१) सन्माननीय अध्यक्ष- सर जमशेटजी जीजीभाई,

२) कार्यकारी अध्यक्ष - जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ..

३) उपाध्यक्ष- बोम्मनजी होरमसजी व खंशेंदजी जमशेठजी.

४) सचिव- भाऊ दाजी लाड आणि विनायकराव जगन्नाथजी.

इतिहास : सराव प्रश्नसंच


*१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?*

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


*२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?*

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


*३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?*

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


*४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?*

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


*५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?*

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


*६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?*

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


*७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?*

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


*८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?*

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


*९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?*

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


*१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?*

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर

जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले  येथे इ.स. ६ जानेवारी १८१२ रोजी झाला.

🌷  बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५  साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले.

☘  मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.

🌷  ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले.

🌷   इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली 

☘  यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. 

🌷  आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते

☘   ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 
इ.स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला

✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨

📕  सामाजिक कार्य   📕

🖍  सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी  या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली.

🖍  जांभेकर यांना ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली

🖍  त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा प्राचीन, इतिहास, शून्यलब्धी, सार संग्रह, या ग्रंथांचा समावेश आहे.

🖍  १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. ‘दिग्दर्शन’ हे मासिकसुद्धा त्यांनी सुरु केले

🖍  बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले

सराव प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

सिंगापूर

टोकिओ

रंगून 

बर्लिन


● उत्तर - सिंगापूर


2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

सुभाषचंद्र बोस 

रासबिहारी बोस

जगन्नाथराव भोसले

कॅप्टन मोहन सिंग


● उत्तर - रासबिहारी बोस


3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

संत तुकाराम

संत नामदेव


● उत्तर - संत एकनाथ


4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत

भावार्थ रामायण

मनाचे श्लोक

ज्ञानेश्वरी

● उत्तर - ज्ञानेश्वरी


5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे

राणी लक्ष्मीबाई 

शिवाजी महाराज 

नानासाहेब पेशवे


● उत्तर - तात्या टोपे


6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

बाडोंली

खेडा

चंपारण्य

चौरीचौरा


● उत्तर - चंपारण्य


7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?

बाबा पद्मजी

गो.ग. आगरकर

शि.म. परांजपे

श्रीधर व्यंकटेश केतकर


● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर


8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?

नाना जगन्नाथ शंकरशेठ

बाळशास्त्री जांभेकर

विष्णूशास्त्री पंडित

विष्णूबुवा ब्रह्मचारी


● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर


9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?

बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 

असहकार चळवळ - लोकमान्य टिळक

चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले

रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती


● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल


10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?

केसरी

मराठा

ज्ञानोदय

सुधारक (गो.ग आगरकर)


● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

स्वतंत्रता संघर्ष प्रश्नोतर

1. महात्मा गांधी कांग्रेस के अध्यक्ष किस अधिवेशन में चुने गए ?

►-बेलगांव अधिवेशन (1924 ई.)


2. गदर पार्टी की स्थापना कब और कहां हुई ?

►-1 नवंबर 1913 ई. में सैनफ्रांसिस्को ( अमेरिका).


3. गदर पार्टी किसके नेतृत्व में बनी ?

►-लाला हरदयाल.


4. गदर पार्टी के पहले अध्यक्ष कौन बने ?

►-सोहन सिंह भक्खाना


5. महात्मा गांधी को कैसर-ए-हिंद की उपाधि से कब नावाजा गया ?

►-सन् 1915 में ।.


6. किस अधिवेशन में कांग्रेस के नरम दल और गरम दल में एकता हो गई?

►-लखनऊ अधिवेशन (1916 ई.)


7. मुस्लिम लीग और कांग्रेस ने मिलकर किस अधिवेशन में एक संयुक्त समिति की स्थापना की ?

►-लखनऊ अधिवेशन


8. स्वशासन के लिए बाल गंगाधर तिलक ने किस संस्था की स्थापना की ?

►-होमरूल लीग (मार्च 1916 ई. में पूना में)


9. ऐनी बेसेन्ट ने होमरूल लीग की स्थापना कब और कहां की ?

►-सितंबर 1916 ई. में मद्रास में ।


10. ऐनी बेसेंट के नेतृत्व में स्थापित होमरुल लीग के प्रथम सचिव कौन थे ?

►-जार्ज अरुण्डेल



11. भर्ती करने वाला सार्जेंट किसे कहा जाने लगा ?

►-महात्मा गांधी । क्योंकि प्रथम विश्वयुद्ध के दौरान गांधीजी ने लोगों को सेना में भर्ती होने के लिए प्रोत्साहित किया था ।


12. साबरमती आश्रम की स्थापना किसने की ?

►-महात्मा गांधी


13. महात्मा गांधी ने साबरमती आश्रम की स्थापना कब और कहां की ?

►-1916 ई. में अहमदाबाद में ।


14. चंपारण आने के लिए गांधी को किसने प्रेरित किया था ?

►-बिहार के किसान नेता राजकुमार ने ।


15. सत्याग्रह का सर्वप्रथम प्रयोग गांधी जी ने कहां किया ?

►-दक्षिण अफ्रिका


16. भारत में सत्याग्रह का सबसे पहले प्रयोग गांधी ने कहां किया ?

►-चंपारण (बिहार)


17. चंपारण का आंदोलन कब हुआ था ?

►-सन् 1917 में ।


18. चंपारण विद्रोह के कारण अंग्रेजों को कौन सी प्रथा समाप्त करनी पड़ी ?

►-तीनकठिया प्रथा


19. महात्मा गांधी ने पहली बार भूख हड़ताल किसके समर्थन में किया था ?

►-1918 ई. में अहमदाबाद मिल मजदूरों के हड़ताल के समर्थन में ।


20. 1918 ई. में महात्मा गांधी ने गुजरात के खेड़ा जिले में कौन सा आंदोलन चलाया ?

►-कर नहीं आंदोलन



21. रौलट एक्ट कब लागू किया ?

►-19 मार्च 1919 ई.


22. रौलट एक्ट क्या था ?

►-ऐसा कानून जिसके तहत किसी भी संदेहास्पद व्यक्ति को बिना मुकदमा चलाए गिरफ्तार किया जा सकता था । उसके खिलाफ ने तो कोई अपील, न कोई दलील और न कोई वकील किया जा सकता था।


23. गांधी जी ने रौलेट एक्ट के विरोध में देश व्यापी हड़ताल कब शुरु की ?

►-6 अप्रैल 1919 ई.


24. जालियांवाला बाग हत्याकांड कब हुआ ?

►-13 अप्रैल 1919 ई.


25. जालियांवाला बाग हत्याकांड कहां हुआ ?

►-अमृतसर


26. जालियांवाला बाग हत्याकांड का नेतृत्व किसने किया ?

►-जनरल डायर

*

27. जालियांबाला बाग हत्याकांड के पीछे वजह क्या थी ?

►-डॉ सतपाल और सैफुद्दीन किचलू की गिरफ्तारी के विरोध में हो रही जनसभा पर जनरल डायर ने अंधाधुंध गोली चलाई ।


28. जालियांवाला बाग हत्याकांड में कितने लोगों की मौत हुई ?

►-सरकारी रिपोर्ट के अनुसार 379 और कांग्रेस समिति के अनुसार 1000 लोग मारे हुए ।


29. जालियांवाला बाग हत्याकांड में किस भारतीय ने जनरल डायर का सहयोग किया था ?

►-हंसराज


30. किसने जालियांवाला बाग हत्याकांड के विरोध में वायसराय की कार्यकारिणी परिषद् की सदस्यता से इस्तीफा दे दिया ?

►-शंकरन नायर


31. किसकी अध्यक्षता में ब्रिटिश सरकार ने जालियांवाला बाग हत्याकांड की आठ सदस्यीय जांच समिति गठित की ?

►-लॉर्ड हंटर.


32. जिस जांच समिति का गठन ब्रिटश सरकार ने किया उसके सदस्यों में कितने भारतीय थे ?

►-तीन


33. कांग्रेस ने किसके नेतृत्व में जालियांवाला बाग हत्याकांड की जांच के लिए आयोग गठित की ?

►-मदन मोहन मालवीय । इस आयोग के अन्य सदस्यों में मोतीलाल नेहरू और गांधीजी भी थे ।


34. जालियांवाला बाग किस व्यक्ति की संपत्ति थी ?

►-जल्ली नाम के व्यक्ति ।


35. खिलाफत आंदोलन किसके खिलाफ शुरू किया किया ?

►-मित्र राष्ट्रों के खिलाफ । विशेषकर ब्रिटेन के खिलाफ


36. खिलाफत आंदोलन किसके समर्थन में किया गया था ?

►-टर्की के खलीफा के समर्थन में भारतीय मुसलमान ने आंदोलन शुरु किया।


37. पूरे देश में खिलाफत दिवस कब मनाया गया ?

►-19 अक्टूबर 1919 ई.


38. हिंदू और मुसलमानों की संयुक्त कांफ्रेंस की अध्यक्षता महात्मा गांधी ने कब की ?

►-23 नवंबर 1919 ई.


39. असहयोग आंदोलन कब शुरु हुआ ?

►-1 अगस्त, 1920 ई.

गांधी युगाचा उदय

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

हायड्रोजन



🅾️उदजन म्हणजेच हायड्रोजन (अणुक्रमांक: १) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्‍या चिन्हाने दर्शवितात.

सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात.


🅾️ह सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे.विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्‍या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या 

उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकपासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी  व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. 


🧩H2 चा शोध


🅾️H2 स्वरूपातील उदजन वायू पॅरासेल्सस (इ.स. १४९३ - इ.स. १५४१) ह्या स्विस अल्केमिस्टने प्रथम तयार केला. 


🅾️तयाने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रयेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस उदजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती. इ.स. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने उदजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून उदजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला. इ.स. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने उदजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने उदजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण उदजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून उदजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. इ.स. १७८३ मध्ये आंत्वॉन लवॉसिए ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला उदजन असे नाव दिले.


🅾️सरुवातीस उदजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H2 हा वायू सल्फ्यूरिक आम्ल आणि लोह ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H2च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू हेलियम हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.


🧩उपयोग


🅾️उदजन हे खनिज तेलापेक्षा ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्रोल दर लिटरमध्ये ४२००० बी. टी. यु.(ब्रिटिश थर्मल युनिट) तर द्रव उदजन दर लिटरला १,३४,५०० बी. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करतो. परंतु याच्या निर्मितीचा खर्च परवडत नसल्यामुळे उदजन हे प्रचलित साधन होण्यात अडचण येत आहे.


🧩नामकरण


🅾️हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती प्राचीन ग्रीक भाषेतील हायडॉर (ग्रीक: ὕδωρ (हीद्र)) म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण 'आंत्वॉन लवॉसिए' ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने केले.

पोलीस भरती साठी महत्त्वाचे 30 प्रश्न


🔶 ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.

     - ॲनी बेझंट

       

🔶 ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  - पद्‍म विभूषण


🔶 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले. 

    - राजर्षी शाहू महाराज


🔶 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    - सेवा

 

🔶  शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   - औरंगाबाद


🔶  जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     - तिसरा


🔶  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   - शर्करा


🔶 अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    - केरळ


🔶 राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      - 368


🔶 गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    - लोकसंख्या


🔶 गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    - शारदा सदन

 

🔶 अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.

   - थायामिन


🔶 हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    - रांची


🔶 फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     - जळगाव


🔶 ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     - संगमरवर


🔶 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    - मणि भवन

 

🔶 भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    - आयएनएस गरुड


🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

🔶 मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     - लक्षद्वीप


🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

🔶 भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      - १२ लाख चौ.कि.मी.


🔶 नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----

      - दख्खनचे पठार


🔶 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     - मध्य प्रदेश


🔶 महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   - उत्तरे

 

🔶 परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    - निर्मळ रांग

 

🔶  'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     - नदीचे अपघर्षण


🔶  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    - किन्हाळा


🔶 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   - Lignite


🔶 बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    - औरंगाबाद

 

🔶 Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   - पाचगणी


जञानेंद्रिये (Sensory Organs)

प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


डोळे (Eyes):


८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.


पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.


अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.


बुबुळ (Cornea):


नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.


बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.


दृष्टिपटल (Retina):


हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.


दृष्टीसातत्य :


वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


दृष्टिदोष (Defects Of Vision):


दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.


१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):


जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.


डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.


उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा.



२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):


दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा


३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):


बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.

त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.

हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.

 उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.


४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):


वाढत्या वयामुळे होणार दोष

दूरदृष्टीतेचा एक प्रकार

समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.


PH VALUE



 🔰जल का Ph मान = 7

🔰 दध का ph मान = 6.4

🔰 सिरके का ph मान = 3

🔰 मानव रक्त का ph मान =7.4

🔰 नीबू का ph मान = 2.4

🔰 NaCl का ph मान = 7

🔰 शराब का ph मान = 2.8

🔰 मानव मूत्र का ph मान = 4.8-8.4

🔰 समुद्री जल का ph मान =8.5

🔰 आसू का ph मान =7.4

🔰मानव लार का ph मान =6.5-7.5

 अन्य एसिडिक सूची
HCL का PH मान = 0

🔰 H2SO4 का PH मान = 1.0

🔰 सब, सोडा का pH मान(pH Value) =3.0

🔰 अचार का pH मान(pH Value) =3.5-3.9

🔰 टमाटर का pH मान(pH Value) =4.5

🔰 कले का pH मान(pH Value) =4.5-5.2

🔰 एसिड वर्षा का pH मान(pH Value) =5.0 के आसपास

🔰 रोटी का pH मान(pH Value) =5.3-5.8

🔰 लाल मांस का pH मान(pH Value) =5.4 से 6.2

🔰 चारेदार पनीर का pH मान(pH Value) =5.9

🔰मक्खन का pH मान(pH Value) =6.1 से 6.4

🔰 मछली का pH मान(pH Value) =6.6 से 6.8

🔰 अन्य क्षारकता सूची:🔰

🔰 शम्पू का pH मान(pH Value) = 7.0 से 10

🔰 बकिंग सोडा (सोडियम बाइकार्बोनेट) का pH मान(pH Value) = 8.3

🔰 टथपेस्ट का pH मान(pH Value) = लगभग 9

🔰 मग्नेशिया के दूध का pH मान(pH Value) =10.5

🔰 अमोनिया का pH मान(pH Value) =11.0

🔰 हयर स्ट्रोकिंग केमिकल्स का pH मान(pH Value) =11.5 से 14

🔰 लाइम (कैल्शियम हाइड्रोक्साइड) का pH मान(pH Value) =12.4


🔰 सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH) का pH मान(pH Value) =14.0

११ जून २०२३

लक्षात ठेवा

 🔸१) रियासतकार सरदेसाई हे १८५७ च्या उठावास 'भारतीय जनतेत धुमसत असलेल्या असतोषाचा स्फोट' असे मानतात, तर महाराष्ट्रातीलच दुसरे एक विचारवंत न. र. फाटक है या उठावास केवळ .... असे संबोधतात.

- 'शिपाई गर्दी'


🔹२) 'विद्यार्थी, शेतकरी व मध्यमवर्गीयांचा उठाव' या शब्दांत १८५७ च्या उठावाचे वर्णन कोणी केले आहे?

- डॉ. अंबिका प्रसाद


🔸३) सन १८५८ च्या कायद्यामुळे (राणीच्या जाहीरनाम्यामुळे) लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला 'व्हाइसरॉय' झाला. तर पहिला 'भारतमंत्री' होण्याचा मान .... यास मिळाला.

- लॉर्ड स्टॅन्ले


🔹४) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.

- लॉर्ड कॅनिंग


🔸५) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस 'कैसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता ?

- दिल्ली


🔸१) 'तलावांचा जिल्हा' ही उपाधी कोणत्याही एकाच जिल्ह्यास द्यावयाची झाल्यास ती .... जिल्ह्यास द्यावी

लागेल.

- गोंदिया


🔹२) नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये ....

- महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात


🔸३) 'धुळे' शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

- पांझरा


🔹४) महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा .... 

- नागपूर


🔸५) 'ताडोबा' व 'असोलामेंढा' ही धरणे ..... या जिल्ह्यात आहेत.  

- चंद्रपूर


🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....

- इ. स. १८७९


🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....

- अॅनी बेझंट


🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.

- रामकृष्ण परमहंस


🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.

- ईश्वरचंद्र विद्यासागर


🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..

- मौलवी चिरागअली


🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.

- लॉर्ड किचनेर


🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....

- १९०५ मधील बंगालची फाळणी


🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.

- लॉर्ड हार्डिंग्ज


🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?

- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज


🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.

- चार्ल्स मेटकाफ


🔸१) फक्त .... हा खंड वाळवंटाशिवाय आहे किंवा त्या खंडात कोणतेही वाळवंट नाही. 

- युरोप


🔹२) .... हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर होय. 

- माऊंट कॉशिस्को (२,२२८ मी.)


🔸३) एटना हा इटलीतील जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे ?

- सिसिली


🔹४) नदीपात्रातील खडकांच्या जोडांमध्ये दगड-गोटे आढळले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगड -गोटे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरत आहेत. कालांतराने येथे तयार होणाऱ्या भूरूपास काय म्हणाल?

- कुंभगर्त किंवा रांजणखळगा


🔸५) लोएस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या ...... कार्यामुळे तयार होते.

- निक्षेपण


🔸१) कल्याणकारी राज्य ही आदर्श कल्पना भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे? 

- मार्गदर्शक तत्त्वे


🔹२) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

- १२९


🔸३) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबावी लागते; तीच प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करतानाही अवलंबावी लागते. हे विधान ....

- बरोबर आहे.


🔹४) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ?

- राष्ट्रपती


🔸५) केंद्र-राज्य संबंधांसंदर्भात या आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो ....

- न्या. सरकारीया आयोग


🔸१) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले ..... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय,
- आंध्र राज्य

🔹२) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते ?
- १ नोव्हेंबर, १९५६

🔸३) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.
- राज्यपाल

🔹४) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? 
- सर्व मंत्री व मुख्यमंत्री

🔸५) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.
- राष्ट्रपती


वाचा महत्त्वाचे प्रश्न उत्तरे


 1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?

1. गुजरात ✅

2. सिक्किम

3. आसाम

4. महाराष्ट्र

👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?

1.दिल्ली ✅

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान ✅

3. सिक्किम

4. गुजरात


4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?

1.02

2.06

3.07

4.05 ✅

 👉 कष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व ✅


 6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?

1. ग्वाल्हेर ✅

2. इंदौर

3. दिल्ली

4. यापैकी नाही


 7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?

1. अमर शेख

2. अण्णाभाऊ साठे ✅

3. प्र. के.अत्रे

4. द.ना.गव्हाणकर


 8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ? 

1. धुळे -गाळणा डोंगर 

2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 

3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर 

4. हिंगोली -हिंगोली डोंगर


1. सर्वच बरोबर ✅

2. 1, 2बरोबर 

3. 3, 4बरोबर 

4. सर्वच चूक


 9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

1. महाराष्ट्र ✅

2 तामिळनाडु 

3. आंध्रप्रदेश 

4. पश्चिमप्रदेश


 10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?

1. नर्मदा व तापी ✅

2.  तापी व गोदावरी

3. कृष्णा व गोदावरी

4. कृष्णा व पंचगंगा


 11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम ✅

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?

1. चेन्नई

2. कोलकत्ता ✅

3. चंदिगड

4. मुंबई


 14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद ✅

4. नांदेड


 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा ✅

👉

 19 जून 1999 रोजी  ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...