०३ एप्रिल २०२३

इतिहासप्रसिद्ध वक्तव्ये


·        " वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी "

 - भारतमंत्री मोर्ले


·        'सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग' असे कॉंग्रेसचे वर्णन 

- लॉर्ड डफरीन


·        "हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे"

- भारतमंत्री बर्कनहेड


·        स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे " लढाऊ हिंदू धर्म" असे वर्णन

- भगिनी निवेदिता


·        राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल 'मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक' असीप्रशांश 

– बेंथम


·        "मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहरा इतकेच धनसंपन्न होते" 

- लॉर्ड क्लाइव्ह


·        "प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे."

--अश्विनीकुमार दत्त.


·        " भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ." असे कॉंग्रेसचेवर्णन 

- अश्विनीकुमार दत्त.


·        " कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे" 

- अरविंद घोष


·        " आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ"

 - लॉर्ड एल्गिन


·        " टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे "

- सुरेंद्रनाथ बनर्जी


·        " बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजेआमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे." 

- सुरेंद्रनाथ बनर्जी



·        " कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकूनघेतले पाहिजेत." 

– लाला लजपतराय


·        ‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ 

– गोखले


·        ' रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी '

- लोकमान्य टिळक


·        " आम्हाला न्याय हवा आहे भिक नको"

- दादाभाई नौरोजी


·        "बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तरफिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते."

- आचार्य जावडेकर


·        "लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली" 

- डॉ. मुजुमदार


·        " कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार." 

- गारेट ब्रिटीशइतिहासकार.


·        " अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत." 

- लॉर्ड मॉनटेग्यु


·        क्रांतीकारकांना 'वाट चुकलेले तरुण' असे अनी बेझंट यांनी संबोधले.


·        "गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीनेसांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनचपळ काढतात."

- चित्तरंजन दास.

काही महत्त्वाचे सराव प्रश्न

प्रश्न :  महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?

1) मुंबई 

2) चंद्रपूर

3) नागपूर

4) ठाणे


उत्तर :- 2

चंद्रपूर



प्रश्न :  भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?

1) 9.36%

2) 9.48%

3) 9.27%

4) 9.28%


उत्तर :- 4

 9.28 टक्के 



प्रश्न :  बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह 

' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.

1) शारदा

2) बियास

3) काली

4) पद्मा


उत्तर - 4

पद्मा



प्रश्न :  उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?

1) महाराष्ट्र

2) गोवा

3) आसाम

4) हिमाचल प्रदेश



उत्तर :- 2

         गोवा राज्यात आहे.


प्रश्न :  सूर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?

1) मध्यप्रदेश

2) गुजरात

3) कर्नाटक

4) उत्तरप्रदेश



उत्तर - 3

 कर्नाटक


प्रश्न :  ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?

1) महाराष्ट्र

2) गुजरात

3) राजस्थान

4) ओरिसा


उत्तर :- 2

           गुजरात


( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )


 प्रश्न :  1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?

:- 

1) न्या. रानडे

2) दादाभाई नौरोजी

3) फिरोजशहा मेहता

4) गोपाळ कृष्ण गोखले



उत्तर :- 4

        गोपाळ कृष्ण गोखले


प्रश्न :  आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?

1) गोपाळ गणेश आगरकर

2) लोकहितवादी

3) न्यायमूर्ती रानडे

4) गोपाळ कृष्ण गोखले 


उत्तर :- 1

         गोपाळ गणेश आगरकर



प्रश्न :  ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण  ?

1) गोपाळ गणेश आगरकर

2) लोकहितवादी

3) न्यायमूर्ती रानडे

4) गोपाळ कृष्ण गोखले



उत्तर :- 1

         गोपाळ गणेश आगरकर



प्रश्न :  पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?

1) लोकहितवादी

2) महात्मा फुले

3) सुधारक

4) गोपाळ कृष्ण गोखले



उत्तर :- 3

           सुधारक

        ( गोपाळ गणेश आगरकर )


प्रश्न :  महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?

1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी

2) कॅनडा  विमेन्स युनिव्हर्सिटी

3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी

4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी



उत्तर :- 4

         जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.


ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-

" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.

पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......

आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....


प्रश्न : ( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?

( Indian Space Research Organization )

1) 26 August 1961

2) 15 August 1969

3) 14 August 1979

4) 14 October 1969


उत्तर :- 2

        मुख्यालय - बंगळूरू



प्रश्न :  ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?

1) 1969

2) 1980

3) 1958

4) 1979


उत्तर :- 3

        1958 मध्ये झाली


प्रश्न :  पुढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?

1) पोलिओ

2) HIV

3) TMV

4) HTLV


उत्तर :- 3

         ( TMV )



प्रश्न : पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला ' 

 ( Pollination ) काय म्हणतात ?

1) हाइड्रोफिली

2) एन्टोमोफिली

3) एम्ब्रिओफिली

4) ऑर्निथोफिली


उत्तर :- 4

         ऑर्निथोफिली

भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक

   दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832

  दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840

  प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज

  हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

  काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

  स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

  केसरी - लोकमान्य टिळक

  मराठा (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक

  दिंनबंधू (साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर

  समाज स्वास्थ (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे

  विध्यर्थी (मासिक) - साने गुरुजी

  कॉग्रेस (साप्ताहिक) - साने गुरुजी

  साधना (साप्ताहिक) - साने गुरुजी

  शालापत्रक - कृष्णशास्त्री चिपळूणकर

  उपासना (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे

  सुबोध पत्रिका - प्रार्थना समाज

  महाराष्ट्र धर्म (मासिक) - आचार्य विनोबा भावे

  मानवी समता -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)

  सुधारक (साप्ताहिक) - आगरकर

  बहिष्कृत भारत (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  मूकनायक (पाक्षिक) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  जनता (प्रबुध्द भारत) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  समता -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  मानवता -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  बहिष्कृत मेळा -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  सार्वजनिक सभा (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे

  इंदुप्रकाश - महादेव गोविंद रानडे

  हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) - लाला हरदयाळ

  श्रद्धा (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

  विजय (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद  

  अर्जुन (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

  सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

  वंदे मातरम - अरविंद घोष

  पंजाबी पिपल्स - लाला लजपतराय

  नॅशनल हेरॉल्ड - पंडित जवाहरलाल नेहरू

  फॉरवर्ड (मासिक) - सुभाषचंद्र बोस

  इंडियन सोशॉलिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा

  रास्त गोफ्तर - दादाभाई नौरोजी

  व्हाईस ऑफ इंडिया -  दादाभाई नौरोजी

मादाम भिकाजी कामा

📌जन्मदिन:- मादाम भिकाजी कामा 

📌जन्म 24 सप्टेंबर 1861 मुंबई

📌मत्यू 19 ऑगस्ट 1936 मुंबई


◾️सवातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करणारी, मातृभूमीवर अपार श्रद्धा, प्रेम व निष्ठा असणारी आपला देश स्वतंत्र, एकसंघ झालेला दिसावा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांती कार्यात सक्रीय भाग घेणारी, स्वतंत्र भारताचा ध्वज बनवून तो आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवणारी महिला म्हणून मादाम भिकाजी कामा ना ओळखले जाते.


◾️  3 ऑगस्ट 1985 रोजी रुस्तुम. के. आर .कामा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला .रुस्तुम कामा हे वकील होते आणि इंग्रज राजवटीत सोबत त्यांची घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. 


◾️भिकाजी कामांचे राष्ट्रीय विचार ,स्वातंत्र्य चळवळीतील लोकांशी भेटणे सासरच्या मंडळींना आवडले नाही .मतभेद तीव्र झाले . भिकाजी कामा, रुस्तुम कामात पासून विभक्त झाल्या.


◾️ 1896 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांची खूप सेवा केली. त्यांनाही प्लेगची लागण झाली. तब्येत ढासळली. हवापालटासाठी त्या लंडन येथे गेल्या. त्यानंतर 1909 मध्ये पॅरिस येथे गेल्या आणि तेथेच त्या स्थायिक झाल्या.


◾️ लडन येथे दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून भिकाजी कामा कार्य करू लागल्या. युरोपात येणाऱ्या भारतीय युवकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे काम श्यामजी कृष्ण वर्मा, दादाभाई नौरोजी यांच्यासोबत मादाम कामा सुद्धा करीत होत्या.


◾️ जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत यांनी भारताचे नेतृत्व केले. सर्व देशांचे राष्ट्रध्वज होते


◾️भिकाजी कामा यांनी  सहकार्‍यांसोबत चर्चा करून स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज बनविला. त्यावर आठ कमळे तत्कालीन  

8 राज्यांचे प्रतिनिधित्व करीत होते. 


◾️वदे मातरम असे देवनागरी लिपीत मध्ये लिहिलेले होते. सूर्य -चंद्र हे हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य दाखवीत होते .तीन रंग हिरवा पिवळा लाल  असा तिरंगा ध्वज या परिषदेमध्ये मादाम कामांनी 22 ऑगस्ट 1907 रोजी फडकविला.

ध्वज फडकावल्या नंतर आपल्या खणखणीत आणि धीरगंभीर आवाजात त्या म्हणाल्या 


◾️ "माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरुन फडकवित आहे .हिंदुस्थानचा तरूण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणार्‍या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा तिरंगा  आव्हान देत येथे फडकत आहे .या तिरंग्याला प्रणाम करा.


◾️ सर्व सदस्यांनी भारताच्या तिरंग्याला उभे राहून मानवंदना दिली . मादाम कामांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तेथे त्या 1935 सालापर्यंत होत्या. त्यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव भारतात परत येण्याची परवानगी मिळाली.  वयाच्या 74 व्या वर्षी त्या भारतात परतल्या. 


◾️19 ऑगस्ट 1936 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये विजेप्रमाणे लकाकणाऱ्या मादाम भिकाजी कामा यांना लाख लाख प्रणाम.

 

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :

1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 

1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 

1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष 

1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले. 

1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले. 

1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. 

1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली. 

1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला. 

1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला. 

1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. 

1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले. 

1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 

1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. 

1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

०१ एप्रिल २०२३

अर्थशास्त्र समित्या


1) रंगराजन समिती ➖️ निर्गुंतवणूक


2) नरसिंहम समिती ➖️ आर्थिक क्षेत्रातील सुधारणा


3) केळकर समिती ➖️ कर सुधारणा


4) मल्होत्रा समिती ➖️  विमा सुधारणा


5) आबिद हुसेन समिती ➖️ लघुउद्योग


6) बेसल समिती ➖️ बँकिंग पर्यवेक्षण


7) चक्रवर्ती समिती ➖️ आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणाची परिणामकारकता सुधारण्यासाठी आर्थिक व्यवस्थेवर काम करणे आणि उपाय सुचवणे.


8) दीपक पारेख समिती ➖️  UTI पुनरुज्जीवित करण्यासाठी


9) हनुमंत राव समिती ➖️  खत पारिख समिती पायाभूत सुविधा वित्तपुरवठा


10) राजा चेल्ल्या समिती ➖️ कर सुधारणा 

रेखी समिती  अप्रत्यक्ष कर


11) टंडन समिती ➖️  बँकांद्वारे कार्यरत भांडवल वित्तपुरवठा प्रणाली


12) तारापूर समिती ➖️  भांडवली खाते परिवर्तनीयता


13) वाघुल समिती ➖️  भारतातील मुद्रा बाजार


14) वायव्ही रेड्डी ➖️  आयकर सवलतींचा आढावा


15) अभिजित सेन समिती ➖️   दीर्घकालीन अन्न धोरण


16) अत्रेय समिती ➖️ आयडीबीआयची पुनर्रचना


17) भुरेलाल समिती ➖️ मोटार वाहन करात वाढ


18) बिमल जुल्का समिती ➖️ ATCOs च्या कामकाजाची स्थिती

भारतीय क्रांतिकारी संघटना

(परीक्षेत यावर एक प्रश्न असतो संघटना संस्थापक आणि वर्ष क्रमाने लक्षात ठेवा.)


➡️ संघटना आणि संस्थापक✍️


1️⃣ मित्रमेळा (1900) -  सावरकर बंधू 


2️⃣ अभिनव भारत (1904) -  वि.दा.सावरकर


3️⃣ अनुशिलन समिती (1907) - भूपेंद्रनाथ दत्त


4️⃣ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (1924) - सचिंद्रनाथ संन्याल 


5️⃣  नवजवान भारत सभा (1927) - भगतसिंग


6️⃣ हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (1928) - चंद्रशेखर आझाद भगतसिंग


7️⃣ इंडिया हाऊस (1905) - श्यामजी कृष्ण वर्मा 


8️⃣ गदर पार्टी (1913) - लाला हरदयाळ


9️⃣ आझाद हिंद फौज - (1942) - रासबिहारी बोस

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग


समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे....


📌 असा आहे समृध्दी महामार्ग :


लांबी -701 किलोमीटर

खर्च -55 हजार 335 कोटी

वाहन वेगमर्यादा - 150 किमी प्रतितास (डोंगराळ भागात

120किमी)


✍️ पहिला टप्पा - 520 किलोमीटर

✍️ रस्त्यांची रुंदी - 120 मिटर (डोंगराळ भागात 90 मी)


✍️इंटरचेंज -24

✍️ रस्तालगतचे नवनगरे -18

✍️मोठे पुल - 33

✍️लहान पुल - 274

✍️बोगदे - 6

✍️रेल्वे ओव्हर ब्रिज - 8

✍️फ्लाय ओव्हर - 65

✍️कल्हर्ट - 672


✍️ मार्गक्रमण - 10 जिल्हे, 26 तालुके


महाराष्ट्र थोडक्यात 2022/23 आर्थिक पाहणी नुसार

━━━━━━━━━━━━━━


❇️ एकूण लोकसंख्या -  11,23,72,972

❇️ साक्षरता प्रमाण - 82.3 %

❇️ लोकसंख्या घनता -  365 प्रती चौ. किमी.

❇️ लिंग गुणोत्तर प्रमाण -  929

━━━━━━━━━━━━━━

👆 वरील माहिती ही 2011 च्या जनगणनेनुसार आहे 👆

━━━━━━━━━━━━━━

❇️ एकूण जिल्हे -  36

❇️ एकूण जिल्हा परिषद -  34

❇️ एकूण महानगरपालिका - 28

❇️ एकूण तालुके -  358

❇️ एकूण पंचायत समिती - 351

❇️ एकूण शहरे -  534

❇️ एकूण नगरपरिषद - 244

❇️ एकूण नगर पंचायत - 128

❇️ एकूण ग्रामपंचायत -  27832

❇️ एकूण कटक मंडळ -  7

━━━━━━━━━━━━━━

👆 महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022/23 नुसार👇

━━━━━━━━━━━━━━

❇️ जन्मदर -  15%

❇️ मृत्युदर -  5.5%

❇️ अर्भक मृत्युदर - 16%

❇️ एकूण लोहमार्ग लांबी -  6242 किमी

❇️ एकूण रस्त्यांची लांबी -  323873 किमी (बदलत असते)

━━━━━━━━━━━━━━

लक्षात ठेवा


🔸१) सन १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन 'फैजपूर' येथे भरले होते. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ....

- पंडित जवाहरलाल नेहरू


🔹२) .... या वर्षी गांधीजींनी भारतात प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला.

- सन १९२०


🔸३) गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा सुरू केला ....

- १२ मार्च, १९३०


🔹४) सन १९४२ मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता ?

- शिरूभाऊ लिमये


🔸५) ८ ऑगस्ट, १९४२ रोजी .... येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 'चले जाव'चा ठराव संमत केला.

- मुंबई


🔸१) कंपायमान ताऱ्यास .... अशी संज्ञा आहे. 

- पल्सर


🔹२) ताऱ्यांची प्रतवारी लावण्याचा पहिला प्रयत्न ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात .... या शास्त्रज्ञाने केला. 

- हिप्पार्कस


🔸३) हवाई पर्वतरांग आणि अल्बेट्रॉसचे पठार कोणत्या महासागरात आहे ?

- पॅसिफिक


🔹४) नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये .... हा तारा सर्वाधिक तेजस्वी आहे. ठळकपणे दिसणाऱ्या या ताऱ्यास 'डॉगस्टार' किंवा 'सिरियस' म्हणूनही ओळखले जाते.

- व्याध


🔸५) २१ मार्च व २३ सप्टेंबर हे दिवस .... म्हणून ओळखले जातात.

- विषुव- दिन


🔸१) युरोप व आफ्रिका ही खंडे आणि अमेरिका खंड यांदरम्यान .... हा महासागर पसरलेला आहे. 

- अटलांटिक


🔹२) उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ....

- रॉबर्ट पिअरे, अमेरिका


🔸३) दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव .... 

- एल्ड अमुंडसेन, नॉर्वे


🔹४) इ. स. १४९२ मध्ये वेस्ट इंडीज बेटांचा शोध लावला ....

- ख्रिस्तोफर कोलंबस, इटली


🔸५) इ. स. १४९८ मध्ये .... याने केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येणारा जलमार्ग शोधून काढला.

- वास्को- द-गामा


०१) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा ?

- सोलापूर.


०२) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर.


०३) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

- २१ जून.


०४) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

- १७६१.


०५) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला ?

- २२ जुलै १९४७.


🔸१) कठीण काच तयार करताना सोडिअम कार्बोनेटऐवजी .... वापरले जाते. 

- पोटॅशिअम कार्बोनेट


🔹२) दाढीच्या साबणाचा फेस बराच काळ टिकून राहावा म्हणून त्यात वापरलेले असते ....

- स्टिअरिक अॅसिड 


🔸३) कोठेही घासण्याच्या आगकाड्यांमध्ये .... हा ज्वालाग्राही पदार्थ वापरला जातो. 

- फॉस्फरस सल्फाइड


🔹४) कोठेही घासण्याच्या आगकाड्यांमध्ये .... हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात.

- पोटॅशिअम क्लोरेट


🔸५) साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य घटक .... 

- वनस्पती तेल किंवा प्राणिज स्निग्ध पदार्थ आणि कॉस्टिक सोडा किंवा कॉस्टिक पोटॅश


🔸१) .... हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोहोंमध्ये आढळतो.

- मिथेन


🔹२) .... हे संयुग कोल गॅसमध्ये आढळते.

- बेन्झीन


🔸३) .... ही काच मोटारीच्या काचा व संरक्षक कवच बनविण्यास वापरतात. 

- स्तरित काच 


🔹४) काच तयार करण्यासाठी सर्वसाधारणत: वापरतात .....

- सोडिअम कार्बोनेट, चुनखडी व वाळू 


🔸५) स्तरित काच तयार करताना काचेच्या तक्त्यात .... चे पातळ पापुद्रे वापरले जातात. 

- व्हायनिल प्लॅस्टिक



भारतातील पहिल्या महिला


◾️ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  ➖️  रझिया सुलताना ( १२३६ )



◾️ भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ➖️ ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन)



◾️ युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला ➖️ विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ )



◾️ पहिली महिला राज्यपाल ➖️सरोजिनी  नायडू 



◾️ भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत ➖️ सी. बी़ मुथाम्मा



◾️ केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला ➖️  राजकुमारी अमृत कौर



◾️ भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत ➖️ विजयालक्ष्मी पंडित



◾️ पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री ➖️  सुषमा स्वराज (२०१४) 



◾️ उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ➖️ ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९)



◾️ भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान ➖️ इंदिरा गांधी 



◾️ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री➖️  सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश) 



◾️ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  ➖️ सरोजिनी नायडू ( १९२५ )



◾️ लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  ➖️ अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह



◾️ एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला ➖️  अरुनिमा सिन्हा 



◾️ इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला ➖️ आरती साहा (गुप्ता) 


◾️ पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त ➖️   व्ही एस रामादेवी



◾️ मोनोरेल चालविणारी पहिली महिला ➖️  जुईली भंडारे 



◾️ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला ➖️ न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991) 



◾️ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  ➖️  कल्पना चावला (१९९७)



◾️ पहिल्या महिला आयएएस अधिकारी ➖️  अन्ना राजन जॉर्ज 



◾️ एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला ➖️ प्रा. बचेंद्री पाल



◾️ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ➖️  न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९)



◾️ पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ➖️ किरण बेदी (१९७२)



◾️ नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  ➖️  मदर तेरेसा (१९७९)



◾️ भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त ➖️  दीपक संधू



◾️ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा ➖️ सरोजिनी नायडू(1925)



◾️ पहिली महिला राष्ट्रपती ➖️ श्रीमती प्रतिभाताई पाटील

राहुल गांधी यांची खासदारकी का गेली? लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 काय सांगतो?


👉राहुल गांधी यांनी 2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. यामध्ये दोषी मानून कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.


👉राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार होते. मात्र, सुरत कोर्टाच्या निकालानंतर आता लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना आपली खासदारकी गमावावी लागणार आहे.


👉भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द


👉एखाद्या व्यक्तीला एखाद्या कोणत्याही प्रकरणात दोषी मानलं गेलं आणि त्यामध्ये त्यांना दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा मिळाली, तर तो व्यक्ती संबंधित सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास पात्र ठरत नाही.


👉पण याबाबतचा अंतिम निर्णय सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो, असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.


👉यामधील तरतुदीनुसार, खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच अपात्र मानला जातो. शिवाय, शिक्षा भोगल्यानंतर पुढील सहा वर्षं त्याला सभागृहात दाखल होण्यास अपात्रच मानलं जातं.


👉नुकतेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना एका हेट स्पीच प्रकरणात न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या निकालानंतर आझम खान यांची आमदारकी रद्द करण्यात आली.


🛑न्यायालयाचे निर्णय जे निर्णायक ठरू शकतात.


👉लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार (2013)


या प्रकरणात भारताच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटलं होतं की कोणत्याही खासदाराला किंवा आमदाराला एखाद्या प्रकरणात दोषी मानलं जातं आणि त्यांना दोन वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा होते, तर अशा स्थितीत त्यांचं सदस्यत्व रद्द होईल.


लीगल सर्व्हीस इंडियानुसार, कोर्टाने या प्रकरणात हेसुद्धा म्हटलं होतं की शिक्षा मिळालेले लोकप्रतिनिधी या काळात निवडणूकही लढवू शकणार नाहीत किंवा पदावरही कायम राहू शकणार नाहीत.


👉मनोज नरूला विरुद्ध भारत सरकार (2014)


लीगल सर्व्हीस इंडियानुसार, या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्यावर गुन्हेगारीसंदर्भात आरोप आहेत, म्हणून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवता येऊ शकत नाही.


पण, त्याच वेळी न्यायालयाने हेसुद्धा म्हटलेलं आहे की राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणुकीत उतरवणं टाळायला हवं.


👉लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना नुकतेच 11 जानेवारी 2023 रोजी आपलं सदस्यत्व गमावावं लागलं होतं. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधील एका न्यायालयाने त्यांना खूनाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं पद गेलं.

30 April 2023

      

        सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे तीन विषय सोडले तर बाकी विषयांचा अभ्यास हा जवळपास सर्वांचाच सारखा झालेला असतो. म्हणजे या उर्वरित विषयांमध्ये जे मार्क्स येणार आहेत हे जवळपास सर्वांनाच सारखे येतील.त्यामुळे जे मार्क्स आपल्याला लीड मिळवून देतील ते आपल्याला या वरील तीन विषयांमध्ये मिळवायचे असतात. 


        म्हणजे आता आपल्याला फक्त या कंटेम्पररी विषयाचाच अभ्यास न करता वरील उल्लेखित तीन विषयांवर सुद्धा विशेष लक्ष द्यायचे आहे. कारण इतरांपेक्षा सरस किंवा जास्त मार्क्स हे आपल्याला वरील तीन विषय मिळवून देतील.ज्याला या तीन विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळतील तो मात्र नक्कीच जास्तीत जास्त पदांना पात्र होणार आहे.


       यामधील सामान्य विज्ञान हा विषय सोडला तर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी मध्ये मात्र अपेक्षित यश मिळू शकते. म्हणजेच यांचा इनपुट आउटपुट Ratio हा खूप चांगला आहे. या कालावधीमध्ये आपण या दोन विषयांकडे विशेष लक्ष देऊ शकतो.


         सामान्य विज्ञान मात्र अभ्यासताना खूप जास्त न वाचता एकच सोर्स मधून त्याचे वाचन करावे कारण कितीही वाचन केले तरी हा विषय मात्र अनिच्छित स्वरूपाचा आहे,त्यामुळे आयोगाच्या मागील प्रश्नांवरून उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा.


   30 एप्रिल च्या परीक्षेला आता जवळपास 1 महिना बाकी आहे.आता सर्वांनी त्यांचा अभ्यासाचा वेळ वाढवला असेल.काहींनी तर झोप कमी केली असेल.जास्तीत जास्त वाचन चालू असेल.

       पण महत्वाचं आहे ते या 1 महिन्यात आपली मानसिकता व्यवस्थित ठेवणे.या काळात आपल्यावर खूप जास्त pressure येते व आपसूकच आपण कुठे तरी नकारात्मक होतो.

       लक्षात ठेवा, खूप जास्त अभ्यासाने Result येत नसतो.Result येतो तो फक्त आपल्या मानसिकतेने.आपण या कालावधीत जितके सकारात्मक असू,जितके आनंदी असू,तिकाच आपला हा प्रवास सुकर होतो आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला रिझल्ट येतांना दिसतो.

       मानसिकता चांगली ठेवण्यासाठी सर्व्यात महत्वाचं म्हणजे झोप नीट घ्यावी.मेंदू ला आराम दिला,त्याला वेळ दिला तर तो तुम्हाला Result देईल.

       या काळात एकांतवासात जाऊ नका.आपले मित्र,मैत्रीण,आपले कुटुंब यांच्यासोबत बोलत चला.थोड्या संभाषण व विनोदाने आपला दिवस चांगला जातो आणि मग अभ्यास करण्यात पण मजा येते.मात्र यात Negative लोकांपासून दूर रहा.

       शरीराला व मेंदूला व्यायामाने, ध्यानधारणाने उत्साही ठेवा.याचा नक्कीच फायदा होतो.एक वेळेस अभ्यास कमी झाला तरी चालेल पण या गोष्टी चुकता कामा नये.

     या काही परीक्षा पास होण्याच्या अभ्यासापलीकडील गोष्टी आहेत.ज्या अत्यावश्यक आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसराव


Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?

✅ आसाम


Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?

✅ Apple


Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?

✅ युवराज सिंग


Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ संगीता वर्मा


Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

✅ शेफाली जुनेजा


Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?

✅ 5.4%


Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?

✅ ‘पाथेर पांचाली’


Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ डॉ बिमल जालान


Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?

✅ 24 ऑक्टोबर


Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?

✅ 76 वा


विविध क्षेत्रांचे जनक


◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी


◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय


◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु


◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर


◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे


◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग


◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा


◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई


◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम


◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै


◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल


◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके


◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा


◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी


◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी


◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन


◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन


◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र


◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा


◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी


◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया


◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत


◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक


◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस


◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड


◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग


◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस


◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन


◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन


◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस


◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल


◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ


◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता


◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन


◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे


◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ


◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन


◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव


◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड


◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी


◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स


◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज


◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस


◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ


◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल


◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस


◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन


◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता


◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर


◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे


◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर

ऑपरेशन

 📌 ऑपरेशन सतर्क :-

◆ रेल्वे पोलीस दलाने 5 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान ट्रेनमधून होणारी तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन 'सतर्क' राबवले आहे. 

◆ या ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात दारू, तंबाखूजन्य पदार्थ, सोने, चांदी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 

◆ या संपूर्ण कारवाईत 3.18 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन गरुड :-

◆ ऑपरेशन गरुड अंतर्गत, सीबीआयने आठ - राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करांच्या आवारात छापे टाकले. 

◆ इंटरपोलची शाखा म्हणून पहिल्यांदाच सीबीआयने चाईल्ड पोर्नोग्राफी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात दोन कारवाईचे नेतृत्व केले.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन मेघचक्र :-

◆ केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी मोठी कारवाई करताना 19 राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशातील 56 ठिकाणांवर छापे घातले. 

◆ CBI ने या कारवाईला 'ऑपरेशन मेघचक्र' असे नाव दिले होते. 

◆ मध्यंतरी चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले होते, याची गंभीर दखल घेत CBI कडून कारवाई करण्यात आली.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन आहट (AAHT) :-

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. 

◆ 'ऑपरेशन आहट'चा एक भाग म्हणून, सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या/मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आले होते आणि तस्करांच्या तावडीतून पीडितांना, विशेषतः स्त्रिया आणि मुलांची सुटका करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश :-


◆ भारत हा 2022-23 या आर्थिक वर्षात 750 बिलियन डाॅलर्सची निर्यात करुन जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. मागच्या वर्षी (2021-22) भारताचा निर्यातीत नववा क्रमांक होता.


◆ भारत 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या चार देशांनंतर भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी आहे.


◆ मागच्या वर्षी 2021-22 मध्ये भारताने 600 अब्ज डाॅलर्सची निर्यात केली होती आणि त्यामुळे तो नवव्या क्रमांकावर होता. 


◆ कोरोनानंतर जागतिक संकट, रशिया- युक्रेन युद्ध, जागतिक मंदी, चढे व्याजदर, ऊर्जा संकट, उत्पादन बंद या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे.

लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये शंभरावा गोल करत इतिहास रचला :-


◆ जागतिक चॅम्पियन फुटबॉल संघ अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात कोराकाओचा 7-0 असा धुव्वा उडवला. 


◆ कर्णधार लिओनेल मेस्सीने या सामन्यात तीन गोल करत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 गोल पूर्ण केले. 


◆ आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल पूर्ण करणारा मेस्सी हा तिसरा फुटबॉलपटू आहे, त्याने 174 सामन्यात 102 गोल पूर्ण  केले आहेत.


◆ पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे, त्याने 198 सामन्यात 122 गोल केले असून, इराणचा अली दाई (109) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.


◆ मेस्सीने 100 गोल पूर्ण करताच एक विशेष कामगिरी केली, विश्वचषक जिंकणारा तसेच 100 गोल पूर्ण करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू आहे.


◆ रोनाल्डो आणि अली दाई यांनी 100 हून अधिक गोल केले आहेत,परंतु दोघांनाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.


◆ मिस्सीने 20व्या 33व्या आणि 37व्या मिनिटाला गोल करत 37 मिनिटात हॅट्ट्रिक पूर्ण केली.


◆ मेस्सीच्या कारकिर्दीतील ही 57वी हॅटट्रिक आहे, अर्जेंटिनाकडून खेळताना त्याने नवव्यांदा हॅटट्रिक गोल केला.


चालू घडामोडी :- 31 मार्च 2023


◆ भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश.


◆ संचार भवन आणि नवी दिल्लीतील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर कार्यालयादरम्यान भारतातील पहिला क्वांटम कंप्युटिंग-आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करण्यात आला आहे.


◆ भारताने पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट तिसऱ्यांदा ब्लॉक


◆ पहिली जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक मुंबईत संपन्न.


◆ नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2023 दरम्यान श्री. हरदीप एस. पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, यांनी जाहीर केले की ऑक्टोबर 2024 पर्यंत 1000 शहरांना 3-स्टार कचरामुक्त रेटिंग प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे.


◆ जागतिक बँकेने भारतातील कर्नाटक राज्याला USD 363 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे , जे 20 लाख ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यास मदत करेल.


◆ UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचे भाऊ शेख मन्सूर बिन झायेद अल नाहयान यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे.


◆ टाटा पॉवरने प्रवीर सिन्हा यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.


◆ स्टार स्पोर्ट्सने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.


◆ Hero MotoCorp च्या बोर्डाने निरंजन गुप्ता यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली, जी 1 मे पासून लागू होईल. 


◆ सुमिल विकमसे, जे सध्या हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे कॅश बिझनेसचे सीईओ आहेत, यांची कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ फायबर ब्रॉडबँड आणि रिलायन्स जिओचे वर्चस्व यामुळे भारताचे फिक्स्ड ब्रॉडबँड मार्केट 6.4% CAGR ने वाढेल.


◆ पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने अलीकडेच चॅटजीपीटी नावाच्या AI चॅटबॉटच्या मदतीने फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी वापरला.


◆ लोकप्रिय भारतीय दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्विस ओपन सुपर 300 फायनल जिंकून 2023 चे पहिले दुहेरीचे विजेतेपद मिळवले.


◆ हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ने जयपूरजवळ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे.


◆ धावपटू लशिंदा डेमसला एका दशकानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाले.


◆ संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण शस्त्रास्त्र प्रणालीत उत्पादनाला चालना देण्यासाठी 1,700 कोटी रुपयांचा करार केला.


◆ इंटरनॅशनल ड्रग्स चेकिंग डे 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.


◆ जागतिक बॅकअप दिन 31 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी हा 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.


◆ ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले आहे.

'आरोग्याचा अधिकार' विधेयक मंजूर करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य


- चर्चेत का?

- आरोग्य हक्क विधेयक विधानसभेत मंजूर करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे. 

-  हे विधेयक राज्यातील प्रत्येक रहिवाशांना सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये आउट पेशंट विभाग (OPD) सेवा आणि रुग्ण विभागात (IPD) सेवा मोफत मिळवण्याचा अधिकार देते.  

- याशिवाय, निवडक खाजगी रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत दिल्या जातील.


▪️ विधेयकात काय आहे? 

- राज्यातील रहिवाशांना रुग्णालये आणि दवाखाने मोफत आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार देण्याच्या तरतुदी या विधेयकात आहेत.  यामध्ये खासगी रुग्णालयांचाही समावेश करण्यात येणार आहे.  सरकारी आणि खासगी रुग्णालये यापुढे उपचार नाकारू शकणार नाहीत.  येथील प्रत्येक व्यक्तीला खात्रीशीर उपचार मिळेल. 

- आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयांनाही मोफत उपचार द्यावे लागणार आहेत.  खासगी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मोफत उपचारांसाठी स्वतंत्र निधी तयार करण्यात येणार आहे.

- अशा प्रकरणांमध्ये, रुग्णालय स्तरावरील कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर प्राधिकरण स्थापन केले जाईल.  यावर सुनावणी होणार आहे.

- विधेयकाच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणातील प्राधिकरणाच्या निर्णयाला कोणत्याही दिवाणी न्यायालयात आव्हान देता येणार नाही.  

- दोषी आढळल्यास 10 ते 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.  पहिल्यांदा दंड 10 हजार आणि त्यानंतर 25 हजारांपर्यंत असेल.

-  राजस्थान मुख्यमंत्री : अशोक गहलोत

३० मार्च २०२३

BIMSTEC ची 25 वर्षे :-


◆ 6 जून 2022 ला बिमस्टेक (BIMSTEC) गटाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली.


➤ बिमस्टेक (BIMSTEC) :-

◆ Bay of Bengal Initiative for Multi- Sectoral Technical and Economic Cooperation


➤ स्थापना :- 6 जून 1997 (बँकॉक घोषणापत्राद्वारे) 

➤ सचिवालय :- ढाका (बांग्लादेश)


सात सदस्य देशांचा समावेश असणारी ही एक प्रादेशिक संस्था आहे.


◆ सात सदस्य :- बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड 


◆ बिमस्टेकमध्ये जागतिक लोकसंख्येच्या 22% लोकसंख्या आणि एकूण जीडीपी 2.7 ट्रिलियन आहे.

Important Question Bank

 प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- द्रौपदी मुर्मु (15 व्या)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- जगदीप धनकड (14 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (17 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- धनंजय वाय चंद्रचूड (50वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे)


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- अश्र्विन वैष्णव 


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)


18) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर :-  वेवेक राम चौधरी 


19) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर. हरिकुमार


चालू घडामोडी


प्रश्न- G20 शाश्वत कार्यगटाची बैठक नुकतीच कुठे झाली?

उत्तर – उदयपूर.


प्रश्न- कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पिण्याचे पाणी, स्वच्छता सुधारण्यासाठी फ्रेंच एजन्सीसोबत सामंजस्य करार केला आहे?

उत्तर – हिमाचल प्रदेश.


प्रश्न- अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य युवा धोरण आणि युवा पोर्टलचे अनावरण केले?

उत्तर – मध्य प्रदेश.


प्रश्न- इंडियाकास्टने अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर- पियुष गोयल.


प्रश्न- संयुक्त राष्ट्र 2023 जल परिषदेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले?

उत्तर – न्यूयॉर्क.


प्रश्न- ‘अ मॅटर ऑफ द हार्ट एज्युकेशन इन इंडिया’ नावाचे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहे?

उत्तर- अनुराग बेहार.


प्रश्न- नुकत्याच आलेल्या युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोकसंख्येकडे पिण्याचे शुद्ध पाणी नाही?

उत्तर- 26%


प्रश्न- कोणत्या राज्याच्या विधानसभेने अलीकडेच ‘ऑनलाइन जुगार विरुद्ध विधेयक’ पुन्हा स्वीकारले आहे?

उत्तर – तामिळनाडू.


प्रश्न- अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने अरबी समुद्रात ‘कोकण’ या संयुक्त सरावाचे आयोजन केले आहे?

उत्तर – यूके.


प्रश्‍न- गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच अंमली पदार्थांची तस्करी विषयक प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद कोठे केले?

उत्तर – बंगलोर.


Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?

✅ आसाम


Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?

✅ Apple


Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?

✅ युवराज सिंग


Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ संगीता वर्मा


Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

✅ शेफाली जुनेजा


Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?

✅ 5.4%


Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?

✅ ‘पाथेर पांचाली’


Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ डॉ बिमल जालान


Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?

✅ 24 ऑक्टोबर


Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?

✅ 76 वा


'ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी


📌सर्वोत्कृष्ट सिनेमा - एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)

📌सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह.

📌सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर.

📌सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'.

📌बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'.

📌बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक.

📌बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग.

📌बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट.

📌बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स 

📌बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर.

📌बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट.

📌बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स.

📌सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट.

📌सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर.

📌सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल - द वेल.

📌सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड.

📌सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - आयरिश गुडबाय.

📌बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म - नवलनी.

📌सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस.

📌सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान.

📌सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो. 

२८ मार्च २०२३

बंगालची फाळणी



🖍7 जुलै :- लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वात सिमल्याहुन बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली.

🖍19 जुलै :- सरकारने अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🖍कर्झनने विल्यम वाॅर्ड याच्या योजनेनुसार बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला होता.तसेच सदरील फाळणीची योजना ही विल्यम वाॅर्डच्या कल्पनेनुसार बंगालचा ले. गव्हर्नर सर ॲड्रयुव 
फेझर याने आखली होती.

🖍20 जुलै :- बंगालचे विभाजन 2 भागांत करण्यात आले.

🖍16 ऑक्टोबर :- फाळणी अंमलात आली. 

🖍फाळणीचे कारण :- ‘प्रशासकीय सीमांचे पुनर्निर्धारण’ असे सांगण्यात आले.

🖍16 ऑक्टोबर हा दिवस बंगालमध्ये ‘राष्ट्रीय शोक दिवस’ म्हणून मानला गेला.

🖍परारंभी या फाळणीला तेथील मुसलमानांनी विरोधच केला होता, परंतु योजना घोषीत झाल्यानंतर कर्झनने पुर्व बंगालचा दौरा केला असता त्या दौऱ्यात त्याने म्हटले होते की, फाळणीचा उद्देश मुस्लिम प्रांत बनविणे हा आहे जेथे इस्लाम हा मुख्य धर्म असेल आणि त्याच्या अनुयायांचे वर्चस्व असेल. 
(यामागील कर्झनच्या हेतू म्हणजे मुसलमान बहुसंख्येचा मुस्लिम प्रांत तयार करुन त्यांना ब्रिटिश 
सत्तेविरुध्द लढा देणाऱ्या राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवणे हा होता.)
  यामुळे पूर्व बंगालमध्ये मुसलमान स्वाभाविकच खुश झाले.

🖍या फाळणीच्या विरोधात संपूर्ण देशभरात वंग भंग व स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आल्या.

🖍सरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंग भंग चळवळीचे नेतृत्व पत्करले.

🖍फाळणी अंमलात येण्याच्या आधीच 7 ऑगस्ट रोजी या चळवळीला सुरूवात झाली.

🖍दादाभाई तसेच गो. कृ. गोखलेंनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दर्शविला होता.

🖍ही चळवळ बंगालमधील संपूर्ण राष्ट्रीय नेतृत्वाची चळवळ होती.
🖍या चळवळीचे प्रथम नेतृत्व सुरेंद्रनाथ 
बॅनर्जी व कृष्णकुमार मित्रा या मवाळ नेत्यांनी केले तर नंतरच्या टप्प्यात चळवळीचे नेतृत्व जहाल व
क्रांतिकारकांच्या हातात गेले.

🖍जहालवाद्यांनी वंग भंग चळवळीचे रूपांतर जणचळवळीत करण्याचा प्रयत्न केला.

🖍वगभंग/स्वदेशी चळवळीत जहाल व मवाळांनी परस्परांच्या सहाकार्याने कार्य केले होते.

🖍टिळकांचा चतु:सुत्री कार्यक्रम :- बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण.

🖍यावेळी वि.दा. सावरकर यांनी पुण्यात पहिली परदेशी कपड्यांची होळी केली.

ध्वनी



'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.
ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.

ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने



ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.

वारंवारता :

घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.

एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.

ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.

त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.

(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
तरंगकाल :

लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.

माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.

तो 'T'ने दर्शविला जातो.

SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.

u=1/t


ध्वनीचा वेग :

तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.

वेग=अंतर/काल

एका तरंगकालात कापलेले अंतर,

वेग= तरंगलांबी/तरंगकाल

वेग= वारंवारता*तरंगलांबी

मानवी श्रवण मर्यादा :

मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.

पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.


श्रव्यातील ध्वनी :

20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.

निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.

उपयोग :

जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.
ध्वनीचे परिवर्तन :

ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.

ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.

प्रतिध्वनी :

मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.

अंतर= वेग*काल

निनाद :

एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.


सोनार (SONAR):

Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.

पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

इतिहासातील महत्वाच्या घटना


👉 कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष 👈


 1) प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज


 2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा


 3) वसईचा तह 1802 इंगज व पेशवे


 4) बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज


5) सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे


6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट


7) अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी


8) तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी


9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)


10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.


11) सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग


12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले


13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी


14) भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी


15) पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा


16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी


17) विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता


18) 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती


19) राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला


20) वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात


21) 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी


22) दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन


23) शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला



24) हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला


25) हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर


26) उमाजी नाईकांना फाशी 1832 


 

27) संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)


28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत


29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू


30) भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली


31) गोंड जमातीचा उठाव - ओडिशा


32) संथाळांचा उठाव - बिहार


33) रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली


34) गडकर्‍याचा उठाव - कोल्हापूर


35) कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र


36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह


37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे


38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन


39) हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग


40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन


41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन.


राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे


1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 



1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 



1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष 



1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष



1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष



1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले. 



1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले. 



1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. 



1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली. 



1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला. 



1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला. 



1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.



1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. 



1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 



1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले. 



1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 



1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. 



1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

इतिहास : सराव प्रश्नसंच


१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


आजची प्रश्नमंजुषा

 🔷 पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.

ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.

क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.

ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.


पर्याय..👇

1] दौलताबाद

2] खुलताबाद✅✅ 

3] वेरूळ

4] अजिंठा


🔶. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

 A) सोन्स

 B) अँड सब्ज़सन्स. 

 C) जॉन लोहनस्ल. 

 D) सोरेन्सन.✅✅ 

 E) यापैकी नाही.


🔷. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

 A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅

 B) आण्विक ऊर्जा  

 C) जल विद्युत ऊर्जा 

 D) यापैकी नाही


🔶. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅

B. कल्याण-डोंबिवली

C. ठाणे

D. नाशिक


🔷. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

 A) 1961 

 B) 1974 

 C) 1985 ✅✅

 D) 2010


🔷 भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा 

2)प्रिती पटेल 

3)चंद्रमा शहा ✅✅ 

4)गीता सिंग


🔶 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅

(B) तवलीन सिंग

(C) भालचंद्र मुणगेकर

(D) सलमान रश्दी


🔷 कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो

(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅ 

(C) मार्टिन एन्नाल्स

(D) नटालिया एस्टेमिरोव्हा


🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? 

१) ३ वेळा

२) ४ वेळा ✔️✔️

३) २ वेळा

४) ५ वेळा

________________________________

🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका 

२) ऑस्ट्रेलिया

३) चीन

४) ब्रिटेन  ✔️✔️

________________________________

⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई 

२) दिल्ली 

३) अलाहाबाद  ✔️✔️

४) कलकत्ता

________________________________

🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे 

२) ५ वे 

३) ६ वे 

४) ७ वे ✔️✔️

________________________________

🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे 

२) प्रज्ञा पासून 

३) राहीबाई पोपरे ✔️✔️

४) स्मिता कोल्हे

________________________________

🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला? 

१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️

२) २५ जानेवारी१९५०

३) १४ ऑगस्ट १९४७

४) १५ ऑगस्ट १९४७

________________________________

🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?  

१) पुष्पा भावे

२) राम लक्ष्मण

३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️

४) शरद पवार

________________________________

🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ? 

१) अश्वघोष 🚔

२) नागार्जुन 

३) वलुनिय

४) नागसेन

सामान्य ज्ञान

१-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) - स्थापना: 04 मार्च 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.

२-वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) - स्थापना: 29 एप्रिल 1961; मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.

३-जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) - स्थापना: 14 जुलै 1967; मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.

४- युक्रेन - राजधानी: कीव; राष्ट्रीय चलन: रिव्निया.

५-विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) - स्थापना: 28 डिसेंबर 1953; मुख्यालय: नवी दिल्ली; संस्थापक: अबुल कलाम आझाद.

६-कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - स्थापना: 24 फेब्रुवारी 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.

७- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) - स्थापना: वर्ष 1927; संस्थापक: जी. डी. बिर्ला आणि पी. ठाकुरदास; मुख्यालय: नवी दिल्ली.

८- भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) - स्थापना: 16 जुलै 1929; मुख्यालय: नवी दिल्ली.

९- भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) - स्थापना: वर्ष 1988; वैधानिक दर्जा: 30 जानेवारी 1992; मुख्यालय: मुंबई.

१०- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) याची स्थापना - वर्ष 1995.

११- औद्योगिक विकास विभागाच्या विलीनीकरणासह या साली DPIITची पुनर्रचना केली गेली - वर्ष 2000.
———————————————————

आंतरराज्यीय परिषद (Interstate Counsil)

🔶योजना आयोग व राष्ट्रीय विकास परिषद (NDC) या सल्लागारी स्वरुपाच्या संस्था असल्यामुळे राष्ट्रपती घटनेच्या.

🔶कलम २६३ नुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करु शकता. ( यास घटनात्मक दर्जा आहे.)


कार्ये –

१. राज्य व केंद्र सरकारच्या विवादांची चौकशी करणे व सल्ला देणे.

२. राज्य व केंद्र सरकार यांच्यातील परस्पर हितसंबधांवर संशोधन करणे.


🔶भारताच्या एकूण नियोजन खर्चापैकी राज्यांच्या योजनांवर ५०% खर्च होतो.


🔶नियोजीत वेळे आगोदर २ ते ३ वर्षे योजनेची प्रक्रिया सुरु होते.


🔶 नियोजीत प्रस्ताव संपूर्ण माहितीसह NDC कडे पाठविली जातात.


🔶राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना १९४९ मध्ये झाली.


🔶योजनांमध्ये सरासरी अंतर्गत वित्त पुरवठा ९०% होता.


🔶सथिर किंमतीनुसार ५० वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात ३.५ पट वाढ झाली.


🔶भारताच्या विकास खर्चाचे प्रमाण ५० वर्षात ३२% वरुन ६४% पर्यंत वाढविण्यात आले.


🔶नियोजन आयोगाच्या हाती फार मोठ्या प्रमाणावर सत्ता व राष्ट्रीय नियंत्रण आहे.


🔶राष्ट्रीय योजना आयोग आपला अहवाल अर्थ आयोग / वित्त आयोग यांना सादर करते.


🔶नियोजन आयोगाची पुर्नरचना १९६७ मध्ये करण्यात आली.


🔶भारतात आर्थिक नियोजनाचा प्रथम उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९३१ मध्ये काँग्रेसच्या कराची येथे झालेल्या अधिवेशनात केला.


🔶नियोजन मंडळाचे सदस्य जे. सी. घोष (शास्त्रज्ञ) हे होते.


🔶भारताची आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट्ये बी. एस. मिन्हास यांनी स्पष्ट केली.


आधुनिक भारताचा इतिहास


भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

आजची प्रश्नमंजुषा

🔷 पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.

ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.

क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.

ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.


पर्याय..👇

1] दौलताबाद

2] खुलताबाद✅✅ 

3] वेरूळ

4] अजिंठा


🔶. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

 A) सोन्स

 B) अँड सब्ज़सन्स. 

 C) जॉन लोहनस्ल. 

 D) सोरेन्सन.✅✅ 

 E) यापैकी नाही.


🔷. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

 A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅

 B) आण्विक ऊर्जा  

 C) जल विद्युत ऊर्जा 

 D) यापैकी नाही


🔶. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅

B. कल्याण-डोंबिवली

C. ठाणे

D. नाशिक


🔷. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

 A) 1961 

 B) 1974 

 C) 1985 ✅✅

 D) 2010


🔷 भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा 

2)प्रिती पटेल 

3)चंद्रमा शहा ✅✅ 

4)गीता सिंग


🔶 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅

(B) तवलीन सिंग

(C) भालचंद्र मुणगेकर

(D) सलमान रश्दी


🔷 कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो

(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅ 

(C) मार्टिन एन्नाल्स

(D) नटालिया एस्टेमिरोव्हा


🔴"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री ✔️✔️

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई

_____________________________________

🟠 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942 ✔️✔️

____________________________________

🟡आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती ✔️✔️

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

____________________________________

🔵"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक ✔️✔️

D. दादाभाई नौरोजी

____________________________________

🟤 खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी ✔️✔️

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा

__________________________________

30 April साठी स्वतः तपासून पाहिलेल्या Balanced Approach ची गरज


संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी नियोजित आहे. खूपदा पुरेशी तयारी असून देखील कट ऑफ गाठता येत नाही. त्याची कारणे बहुतांश वेळा या परीक्षेपूर्वी महिना दीड महिन्यात सदर परीक्षे बाबत तुम्ही बाळगलेला विशिष्ट दृष्टिकोन खूपदा कारणीभूत ठरल्याचे दिसते.

यातील सर्वात मोठी चूक ही असते की, विद्यार्थी स्वतःच्या दृष्टिकोनावर वाटचाल न करता बाजारातील या परीक्षा पास झालेले उमेदवार यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात, किंवा एक दोन व्हिडिओ किंवा अन्य मार्ग. धक्कादायक बाब ही असते की अनेकांचे या परीक्षेसाठी स्वतः चे स्वतः  सूक्ष्म विश्लेषण करून तयार झालेले आकलनच नसते. अमुक एक सांगतो इतकेच topics करा, अमुक पुस्तक विशिष्ट प्रकारे वाचा....वगैरे. पण हे असेच का? देत असलेल्या परीक्षेत संबंधित विषयात मागील परीक्षांत नेमके काय आणि कसे विचारले आहे? याचे आकलन स्वतःचे हवे.  खरे तर  कशातून काय विचारणार हे जास्त महत्त्वाचे नसते. महत्वाची असते ती या प्रक्रियेतून मिळणारी दृष्टी. ती मिळाली की मग history असो बा current तुम्ही योग्य जागीच मेहनत लावता. हे खूप खूप महत्त्वाचे.

दुसरा मुद्दा असा की, अनेक जण अमुक विषयात अमुक गुणांचे टार्गेट ठेवतात. या विद्यार्थ्यांचा भूतकाळ performance बाबतीत सपाट असतो. मला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटते. ते कसे काय 55 आणि 60 गुणांची परीक्षेपूर्वीच चर्चा झोडतात/ तजवीज करतात? कधी Polity बरा येईल तर कधी घाम फोडेल? मग 10 गुणांचे गणित कसे? म्हणूनच सुरुवातीला Balanced Approach  बाबत बोललो आहे.  स्पर्धा तीव्र असताना परीक्षेतील प्रत्येक विषय ब त्यातील टॉपिक महत्वाचा असतो. तयारीच्या सुरुवातीच्या वर्षांत कमी जास्त होणे स्वाभाविक आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने सामोरे जावे लागते. मात्र तयारीचे हे दुसरे किंवा त्याहून जास्त कालावधीचे वर्ष असेल तर सर्व  विषयांना समान वागणूक आणि संतुलित तयारी अपेक्षित  आहे.  60 मिनिट आणि 100 प्रश्न अशा प्रकारच्या परीक्षेत तर हे फारच महत्त्वाचे असते. दोन तीन प्रश्न पण खूप मोठा फरक करू शकतात. यावर खूप लिहिता बोलता येईल मात्र मुद्दा लक्षात घेणे महत्त्वाचे.

२६ मार्च २०२३

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव

🔶 दशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🔸🔸

2. सिक्किम 

3. आसाम

4. महाराष्ट्र


भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 🔶  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🔸🔸

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 🔶 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🔸🔸

3. सिक्किम

4. गुजरात


🔶 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🔸🔸

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 🔶 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🔸🔸


 🔶 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?

1.  ग्वाल्हेर🔸🔸

2. इंदौर

3.  दिल्ली

4.  या पैकी नाही


 🔶 मबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1. अमर शेख

2. अण्णाभाऊ साठे🔸🔸

3. प्र. के.अत्रे

4. द.ना.गव्हाणकर


 🔶 पढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 

1. धुळे -गाळणा डोंगर 

2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 

3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4. हिंगोली -हिंगोली डोंगर


अ. सर्वच बरोबर 🔸🔸

ब. 1, 2बरोबर 

क. 3, 4बरोबर 

ड. सर्वच चूक


 🔶  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

1. महाराष्ट्र 🔸🔸

2. तामिळनाडु 

3. आंध्रप्रदेश 

4. पश्चिमप्रदेश


 🔶  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

1. नर्मदा व तापी🔸🔸

2. तापी व गोदावरी

3. कृष्णा व गोदावरी

4. कृष्णा व पंचगंगा


 🔶 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🔸🔸

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 🔶 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🔸🔸

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 🔶 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🔸🔸

3. चंदिगड

4. मुंबई


 🔶 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🔸🔸

4. नांदेड


 🔶 नदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🔸🔸


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका


🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा


🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम


🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई


🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच


🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे


🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस ✔️✔️

4. डिझेल


🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू


🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड


🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही ✔️✔️


🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49 ✔️✔️

4. 39

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.


त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.


१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.


आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. 


या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. 


प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. 


प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,


त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.


या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.


भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.


या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.


आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. 


अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.


चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.


राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.


या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.


या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

आंतरराज्यीय परिषद (Interstate Counsil)

🔶योजना आयोग व राष्ट्रीय विकास परिषद (NDC) या सल्लागारी स्वरुपाच्या संस्था असल्यामुळे राष्ट्रपती घटनेच्या.

🔶कलम २६३ नुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करु शकता. ( यास घटनात्मक दर्जा आहे.)


कार्ये –

१. राज्य व केंद्र सरकारच्या विवादांची चौकशी करणे व सल्ला देणे.

२. राज्य व केंद्र सरकार यांच्यातील परस्पर हितसंबधांवर संशोधन करणे.


🔶भारताच्या एकूण नियोजन खर्चापैकी राज्यांच्या योजनांवर ५०% खर्च होतो.

🔶नियोजीत वेळे आगोदर २ ते ३ वर्षे योजनेची प्रक्रिया सुरु होते.

🔶 नियोजीत प्रस्ताव संपूर्ण माहितीसह NDC कडे पाठविली जातात.

🔶राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना १९४९ मध्ये झाली.

🔶योजनांमध्ये सरासरी अंतर्गत वित्त पुरवठा ९०% होता.

🔶सथिर किंमतीनुसार ५० वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात ३.५ पट वाढ झाली.

🔶भारताच्या विकास खर्चाचे प्रमाण ५० वर्षात ३२% वरुन ६४% पर्यंत वाढविण्यात आले.

🔶नियोजन आयोगाच्या हाती फार मोठ्या प्रमाणावर सत्ता व राष्ट्रीय नियंत्रण आहे.

🔶राष्ट्रीय योजना आयोग आपला अहवाल अर्थ आयोग / वित्त आयोग यांना सादर करते.

🔶नियोजन आयोगाची पुर्नरचना १९६७ मध्ये करण्यात आली.

🔶भारतात आर्थिक नियोजनाचा प्रथम उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९३१ मध्ये काँग्रेसच्या कराची येथे झालेल्या अधिवेशनात केला.

🔶नियोजन मंडळाचे सदस्य जे. सी. घोष (शास्त्रज्ञ) हे होते.

🔶भारताची आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट्ये बी. एस. मिन्हास यांनी स्पष्ट केली.


२१ मार्च २०२३

Daily Top 10 News : 21 March 2023


1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील. या परिषदेला विविध देशांचे कृषी मंत्री, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, स्टार्टअप नेते आणि इतर भागधारक उपस्थित राहणार आहेत.


2) हरिद्वार येथील आयुर्वेदिक विद्यापीठाच्या ऋषीकुल कॅम्पसने नुकतेच “पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद” या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेट कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. 17 मार्च रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या हस्ते करण्यात आले.


3) संपन्ना रमेश शेलार या शारीरिक शिक्षणाच्या पदवीधर विद्यार्थिनीने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते तामिळनाडूतील धनुसकोडीपर्यंत पोहण्याच्या 21 वर्षांखालील गटात सर्वात वेगवान भारतीय बनून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने 29 किमीचे अंतर अवघ्या 5 तास 30 मिनिटांत पूर्ण केले.


4) हरिद्वार येथे ‘पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेत संमेलनाचे उद्घाटन झाले.


5) भारताच्या G20 अध्यक्षतेखालील Startup20 Engagement Group (B20) ची दुसरी बैठक 18-19 मार्च रोजी गंगटोक, सिक्कीम येथे झाली आहे.


6) ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारत 13 व्या क्रमांकावर आहे.


7) जी कृष्णकुमार यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


8) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेत वित्त आणि विनियोग विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणा केली. राजस्थानमध्ये आता 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग असतील, ज्यामुळे जिल्ह्यांची संख्या 50 आणि विभागांची संख्या 10 होईल.


9) राम सहाया प्रसाद यादव हे नेपाळचे तिसरे उपराष्ट्रपती बनले आहेत.


10) सेव्हन पीएम मित्रा (प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल) पार्क साइट्सची घोषणा करण्यात आली.

पोलीस भरती प्रश्नसंच


1. एका विशिष्ट रक्कमेवर 7 % दराने 2 वर्षात 1449 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?

1000 

10000🏆

12000

1200


2. 4312 x 5417 =?

23358104 🏆

23357104

23348104

23349104


3. 96435 या संख्येतील 6 व 3 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?

6300

6030🏆

603


4. एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 3: 4: 5 आहे लहान व मोठ्या कोणातील अंतर 30°आहे तर मोठ्या कोणाचे माप किती?

30° 

45°

75°🏆

60°


 

5. 72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी रेल्वे 50 सेकंदात किती अंतर कापेल?

900 

800

1000🏆

1200


6. 20 वर्ष वय असलेल्या मुलाचे 55 वर्ष वय असलेल्या वडीलांशी असलेले गुणोत्तर किती?

4: 11 🏆

11: 4

 5: 4 

5: 11


7. x आणि y दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वतंत्रपणे y 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम X किती दिवसात पूर्ण करेल?

10 

20🏆

15

25


8. संयुक्त संख्या ओळखा . 7, 3, 5, 9

9 🏆

5

7

3


 

9. जय व हरि १४०० रुपयात अनुक्रमे १ शर्ट व खरेदी केला. हरीच्या किंमत जायच्या शर्टच्या किमतीपेक्षा ३०० रुपयाने अधीक आहे तर शर्टची किमत किती?

750 

850

1100

550🏆


10. एका संख्येमध्ये त्याचा संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

30 

35

20

40🏆


11. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

49, 121,169,289, _.

256 

324

361🏆

441


12. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

AZ, CX, EV, GT, _.

HS 

HT

IR🏆

IQ


13. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 

12: 35: : : ? : 63

14 

15

16🏆

18


14. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

ab _ cd _ cbcd

aa, bb 

cc, aa

ca, bc

cb, ab🏆


 

15. मुंबईवरून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटास एक वस आहे अमरल सकाळी 7: 00 वा बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वीच गेलेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?

7: 25 

7: 45

7: 55

8: 05🏆


16.एका सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल?

 16 

36🏆

45

60


17.एका सांकेतिक लिपीत WETHER = 13119753 तर WERE = ?

7357 

57911

131135🏆

35115


18. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

QFODJM 

AFODJM

QFOJMD

ODMBHK🏆


 

19. जर 1 = D, 2 = Y, 3 = X, 4 = P, 5 = N, तर 2351432 =?

YXPDPYX 

YXNDPXY🏆

 XYNDPYX

XYDNPYX


20. जर ANSWER म्हणजे REWSNA तर QUESTION म्हणजे काय?

NOITSEUQ 🏆

QRQTJSON

QNUOESTI

PDVJSTON


31. खालीलपैकी संत एकनाथ यांची रचना कोणती?

भावार्थरामायण 🏆

अभंगगाथा

भावार्थदीपीका

गीतारहस्य


32. आपण सर्वांनी हळू वाचावे

सकर्मक कर्तरी 

सकर्मक भावे

अकर्मक भावे🏆

यापैकी नाही


33. पंचमुखी

दिगू 

बहुव्रीही🏆

कर्मधारेय 

अव्ययीभव


34. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

विसावा 

विश्रांती

विश्राम🏆

 आराम


 

35. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.

तृतीय 

पंचमी🏆

सप्तमी

व्दितीय


36. राजनने अभ्यास केला.

चतुर्थी  

व्दितीया

तृतीया🏆

षष्ठी


37. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे

पकडून ठेवणे 

कचाट्यात पकडण🏆

आळवणी करणे

शरण आणणे


38. 'आणि' हे कोणते अव्यय आहे?

विकल्प बोधक  

परिणामबोधक 

संकेतबोधक 

समुच्चयबोधक🏆


 

39. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .

तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही  

तळेराखणारा मनुष्य पाणी पितोच 

ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच 🏆

तळेराखणारा अधिकाराचा वापर करतो 


40. सज्जन 

सत् + जन  🏆

सन् + जन 

सज् + जन 

सज् + ज्जन


21. ......... हा संघराज्य व घटकराज्य  यामधील दुवा म्हणून कार्य करतो?

मुख्यमंत्री 

पंतप्रधान

राष्ट्रपती

राज्यपाल


22. कोणतेही अर्थविधेयक -------------- मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?

राष्ट्रपती 🏆

अर्थमंत्री

पंतप्रधान

मंत्रीमंडळ


23. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरुन घेण्यात आली?

आफ्रिका 

आयर्लंड🏆

अमेरिका

कॅनडा


24. भारतीय राज्यघनेच्या ........... कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१४ ते १८ 🏆

३१ ते ३५

२२ ते २

३१ ते ५


 

25. केंद्रीय मंत्रीमंडळातील एखादा सदस्य संसदेंच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तर शपथ ग्रहण केल्यापासून --------- त्यासा कोणत्याही एका गृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक आहे?

तीन महिन्याच्या आत 

सहा महिन्याच्या आत🏆

एका न्यायालयाची आत

पाच वर्षाच्या आत


26. केंद्रीय कायदेमंडळात कुणाचा समावेश असतो ?

लोकसभा 

राज्यसभा

राष्ट्रपती

यापैकी सर्व🏆


27. महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे?

राष्ट्रपती 🏆

कायदा आयोग

सर्वोच्च न्यायालय

कायदेमंत्री


28. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

१८ 

१२🏆

१६

२०


 

29. राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार ---------- घटनेवरून घेण्यात आले आहेत

रशियाच्या 

ऑस्ट्रेलियाच्या

वायरमन प्रजासत्ताक🏆

कॅनडाच्या


30. संसद सदस्य होण्याकरिता कोणत्याही व्यक्तीला किमान कोणती पात्रता पूर्ण करावी लागते?

तो भारताचा नागरिक असावा 

त्याच्या वयाला २५ वर्षे पूर्ण असावीत

लोकप्रतिनिधी कायघात देण्यात आलेल्या सर्व अटी पूर्ण कराव्यात

यापैकी सर्व🏆

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...