१६ मार्च २०२३

तलाठी विशेष


🏀 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*


🏀 *भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*


🏀 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*


🏀 *भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*


🏀 *भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*


🏀 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*


🏀 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*


🏀 *भारतातील  पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*


🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*


🏀 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*


🏀 *भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 *पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

 

 🏀 *पहिले पोस्टाचे तिकीट* *१*

 *ऑक्टोबर १८५४* 


🏀 *पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)* 


🏀 *पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*


🏀 *पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*

 

🏀 *पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*

 

*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*

 

🏀 *पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*


🏀 *पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*

 

🏀 *पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*

 

🏀 *पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*

 

🏀 *पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*

 

🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

 

🏀 *पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*

 

🏀 *पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील पहिले :* 🏀

 

🏀 *भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*

 

🏀 *पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

 

🏀 *पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*

 

🏀 *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*

 

🏀 *पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*

 

🏀 *पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*

 

🏀 *पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

 

🏀 *पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

 

🏀 *स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*

 

🏀 *पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*

 

🏀 *भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*

 

🏀 *इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*


🏀 *सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*


🏀 *सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*


🏀 *सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*


🏀 *भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*


🏀 *भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*


🏀 *भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*


  🏀 *सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*


🏀  *भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Answer- राजस्थान*


🏀 *भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*


🏀  *भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*


🏀 *भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*


🏀 *भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?* *Answer- मावसिनराम (मेघालयं)

प्रश्न व उत्तरे

(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 

👉मध्यप्रदेश. 


(2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे 

👉झिंगा उत्पादन 


(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे 

👉भारत 


(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले 

👉खशवंत सिंह


(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली 

👉अशोक


(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931


(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह


(8)वायू सेना अकॅडेमी 

👉हद्राबाद


(9)थल सेना अकॅडेमी 

👉दहरादून


(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी 

👉कोचीन


(11)सापांचा देश 

👉बराझील


(12)हिरे आणि सोन्या चा देश 

👉दक्षिण आफ्रिका


(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे 

👉आध्रप्रदेश


(14)शिवपुरी नॅशनल पार्क 

👉मध्यप्रदेश


(15) फॅशन कि नगरी 

👉परिस


(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली

👉1956


(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक 

👉सवामी दयानंद


(18)केवलादेव नॅशनल पार्क 

👉भरतपूर राजस्थान


(19)दुधवा नॅशनल पार्क   

👉उत्तरप्रदेश


(20)राजाजी नॅशनल पार्क 

👉उत्तराखंड


(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना 

👉शिरपूर


(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या 

👉महाराष्ट्र


(23)जयपूर फूट चे जनक 

👉डॉ प्रमोद सेठीं


(24)एन्डोसल्फान हे काय आहे 

👉किडनाशक


(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची 

👉मा. गांधी


(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित 

👉रत्नागिरी


(27)संत जनाबाई  समाधी 

👉गगाखेड


(28)  पुरंदर चा किल्ला कोणी लढवला 

👉मरारजी देशपांडे


(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो 

👉76


(30) अर्नाळा किल्ला 

👉रायगड


(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक 

👉होनाजी बाळा


(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले 

👉विजय तेंडुलकर


(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ 

7569 चौ. किमी


(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ 

👉4


(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 

👉 NH 9

      NH 204

      NH  211


(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर 

👉 गरुशिखर


(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे  नाव 

👉जानकीनाथ बोस


(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य 

👉 मध्यप्रदेश


(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना 

👉 कमारगुप्त


(41)  CRPF ची स्थापना 

       👉1939 नवी दिल्ली


(42)  NCC ची स्थापना 

👉   1948  नवी दिल्ली


(43) NSG  ची स्थापना 

👉  1984  नवी दिल्ली


(44)  BSF ची स्थापना 

👉  1965 नवी दिल्ली


(45)  ITBP ची स्थापना 

👉    1962  नवी दिल्ली


प्रमुख देश व गुप्तहेर संघटना


(46) इंडीया 👉RAW

Research and analysis wing


(47) पाकिस्तान 👉 ISI

Inter service intelligence


(48) बांग्लादेश 👉NSI 

National security intelligence


(49) अमेरिका 👉CIA

Central intelligence agency


(50) इराण 👉 साबाक 

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :



सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.
 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु
 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)
 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   
_____________________________________

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

  १.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?


१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?


१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन


३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?


१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅


५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक


ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी


क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध


ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३


६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?


१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर


७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?


१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून



८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?


१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर


९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?


१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९


१०.  योग्य विधान निवडा :


१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.


११.  जोड्या लावा :


अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर


ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद


क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 


ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅ 

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?


१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज


१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?


१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स


१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क


१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?


 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

संगणक-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे


१) तात्पुरता प्रोग्राम साठवून ठेवावयाचा असल्यास कोणत्या मेमरीचे उपयोग होतो  ?

अ) RAM      √                            

ब) ROM

क) CD                                 

ड) DVD


२) इंटरनेटवरील हवी असणारी माहिती कमी वेळेत पुरविणारे सर्च टूल कोणते ?

अ)  सर्च इंजिन                             

ब) डिक्शनरी

क) डिरेक्टरी           √             

 ड) वेब डिरेक्टरी


३) व्यक्तिगत संगणकाच्या ज्या सर्किट बोर्ड वर अनेक चिप्स बसविलेले असतात त्याला काय म्हटले जाते

 अ)  मायक्रोप्रोसेसर                                    

ब) सिस्टीम बोर्ड

क)   डॉटर बोर्ड                                             

ड) मदर बोर्ड।     √


४). ALU चे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते?

अ) American Logic Unit                    

ब) Alternate Local Unit

क) Alternating Logic Unit                      

ड) Arithmetic Logic Unit    √


५). HTML हे खालील पैकी कोणती लँग्वेज आहे ?

अ) मार्कअप लैंग्वेज          √     

ब) मशीन लैंग्वेज

क) नॉन प्रोसिजरल                                    

ड) कमर्शियल लँग्वेज


६). जेव्हा आपल्या ई-मेल अकाउंट वर मागितले नसलेल्या आणि मिळालेल्या ई-मेल येतात , तेव्हा  त्याला काय म्हणतात ?

अ) स्पॅम         √     

 ब) सेंट

क)लर्क                    

 ड)यापैकी नाही


७). खालीलपैकी कोणते साधन डेटाचे अधिक वेगाने वहन करते?

अ) ट्विस्टड वायर                                         

ब) को एक्सेल केबल

क) मोबाईल                                          

ड) फायबर ऑप्टिक केबल     √


८). ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास खालीलपैकी काय म्हणतात?

अ)  सर्वर                                        

ब) ब्राउजर    √

क)  इंटरनेट                                  

ड) डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू


९). खालीलपैकी कोणते साधन डेटाच्या वहणाचे नियंत्रण करते ?

अ)  मोडेम                                            

ब) राउटर    √

क) हब                                              

ड) स्वीच


१०) माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास खालीलपैकी काय म्हणतात?

अ)  पॅकेट        √                          

ब) बीट

क) बाईट                                       

ड) निबल


पहिली पंचवार्षिक योजना

👉 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.

👉 अग्रक्रम: कृषी 


पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 


प्रकल्प : 👉

👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 

👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 

👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 


 👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू.

उष्णता



उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.

थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.

वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

पाण्याचे असंगत आचरण=>

सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.

पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.

तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

सराव प्रश्न



[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?

अ] बाबा पदमनजी

ब] ना. म. जोशी

क] बाळशास्त्री जांभेकर

ड] गोपाळ हरी देशमुख


उत्तर

क] बाळशास्त्री जांभेकर 

-------------------

[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?

अ] गोपाळ कृष्ण गोखले

ब] आचार्य अत्रे

क] गोपाळ हरी देशमुख

ड] साने गुरुजी


उत्तर

क] गोपाळ हरी देशमुख 

-------------------

[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.

अ] मौलाना महमद अली

ब] हाकीम अजमल खान

क] बॅ. हसन इमाम

ड] मदन मोहन मालवीय


उत्तर

ब] हाकीम अजमल खान 

{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.} 

-------------------

[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?

अ] केसरी

ब] मराठा

क] अमृतबझार पत्रिका

ड] तरुण मराठा


उत्तर

क] अमृतबझार पत्रिका 

{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.} 

-------------------

[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?

अ] शाहू महाराज

ब] वि. रा. शिंदे

क] सयाजीराव गायकवाड

ड] बाबासाहेब आंबेडकर


उत्तर

क] सयाजीराव गायकवाड 

{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.} 

-------------------

[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.

अ] रामराव देशमुख

ब] टी. जे. केदार

क] शंकरराव देव

ड] स. का. पाटील


उत्तर

अ] रामराव देशमुख 

रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा 

टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद 

शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव] 

-------------------

[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.

अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे


उत्तर

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे 

{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद} 

{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.} 

-------------------

 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

अ] पंडित नेहरू

ब] वल्लभभाई पटेल

क] जे. बी. क्रपलनी

ड] एच. सी. मुखर्जी


उत्तर

ड] एच. सी. मुखर्जी 

{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते} 

-------------------

[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

अ] पंडित नेहरू

ब] जे. बी. क्रपलनी

क] वल्लभभाई पटेल

ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद


उत्तर

ब] जे. बी. क्रपलनी 

-------------------

[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?

अ] सातव्या

ब] आठव्या

क] नवव्या

ड] दहाव्या


उत्तर

ब] आठव्या 

{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

विठ्ठल रामजी शिंदे :



जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.
मृत्यू - 2 जानेवारी 1944.
1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.
संस्थात्मक योगदान :

1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.
1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.
अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.
1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
1923 - तरुण ब्रहयो संघ.
1937 - बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
वृद्धंनसाठि संगत सभा.
लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.
1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.
1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.
Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.
Untouchable India,
History Of Partha,
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .
वैशिष्ट्ये :

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
1904 - मुंबई धर्म परिषद.
1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले



◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन



◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड


◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता



◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम



◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह



◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.



◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.



◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष



◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन



◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी



◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी



◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय



◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक


◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी



◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर



◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार



◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”

 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.



◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु



◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.



◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.



◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.



◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे



◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.



◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 

भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक



◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी


◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.


◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.


◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक



◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना



◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

१३ मार्च २०२३

परीक्षेसाठी महत्वाचे

 

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त



महत्वपूर्ण TRICKLY प्रश्न & उत्तर:-



(1)📚 हॉकी से सम्बंधित कप एवं ट्रॉफियाँ:- RD BARMAN

🍭R:-रंगास्वामी कप

🍭D:-ध्यानचंद ट्रॉफी

🍭B:-बेगम रसूल बैहम कप

🍭A:-आँगा खाँ कप

🍭R:-राजा रणजीत सिंह ट्रॉफी

🍭M:-मरुगप्पा कप

🍭A:-अजलांशाह कप

🍭N:-नेहरू ट्रॉफी

NOTE:-नेहरू कप(बॉस्केटबाल), नेहरूगोल्डन कप (फुटबॉल)


(2)📚 करिकेट से सम्बंधित कप एवं ट्रॉफी;-

Trick:-दिवार के हीरो आईएना

🍭दि:-देवधर ट्रॉफी/दिलीप ट्रॉफी

🍭वार:-वर्ल्ड कप,विल्स कप

🍭क:-कूचबिहार कप 

🍭हि:-हिरोकप

🍭रो:-रोहिंटन ट्रॉफी

🍭आ:-आई.सी.सी.चैंपियन ट्रॉफी

🍭ई:-ईरानी ट्रॉफी

🍭ए:-एशेज कप

🍭ना:-नायडू ट्रॉफी


(3)📚 कौन-कौन-सी देश की मुद्रा डॉलर हैं:-

Trick-सीता जी वन से कहाँ आए

🍭सी:-सिंगापूर

🍭ता:-ताइवान

🍭जी:-जिम्बाबे

🍭व:-वरमुडा

🍭न:-न्यूजीलैंड

🍭स:-सेंटलुइश्

🍭क:-कनाडा

🍭हाँ:-हांगकांग

🍭आ:-ऑस्ट्रेलिया

🍭ए:-अमेरिका


(4)📚रपया कहाँ-2 की मुद्रा हैं:-

Trick:-भारत से मामा श्री ने पाई रुपया

🍭भारत:-भारत

🍭स:-शेशेल्स 

🍭मा:-मालदीव

🍭मा:-मॉरीशस

🍭शरी:-श्रीलंका

🍭न:-नेपाल 

🍭पा:-पाकिस्तान

🍭ई:-इंडोनेशिया

.......रुपया...........


(5)📚कषेत्रफल की दृष्टि से विश्व का सर्वाधिक बड़ा देश

Trick:-रुक चीन अब आ भारत

🍭र:-रूस

🍭क:-कनाडा

🍭चीन:-चीन

🍭अ:-अमेरिका

🍭ब:-ब्राजील

🍭आ:-आस्ट्रेलिया

🍭भारत:-भारत 


(6)📚बगाल की खाड़ी में गिरने वाली भारत की प्रमुख नदी:-

Trick:-ब्रह्मा की गोद में गंगा

🍭बरह्मा:-ब्रह्मा

🍭की:-कृष्णा,कावेरी

🍭गोद:-गोदावरी

🍭म:-महानदी

🍭गगा:-गंगा


(7)📚खभात की खाड़ी में गिरने वाली नदी:-

Trick:-माशताना

🍭म:-माहि

🍭श:-सावरमति

🍭ता:-ताप्ती

🍭ना:-नर्मदा


(8)📚परशांत महासागर में गिरने वाली नदी

Trick:-HACY

🍭H:-ह्वानगहो 

🍭A:-अमूर

🍭C:-सिंक्यांग

🍭Y:-यांग-टी-सिंक्यांग


(9)📚अदिश राशि कौन-कौन हैं:-

Trick:-उसका दाल msc से आता हैं:-

🍭उ:-ऊर्जा

🍭स:-समय

🍭का:-कार्य

🍭दा:-दाब

🍭ल:-लम्बाई

🍭m:-mass

🍭s:-speed

🍭c:-current

......से....(silent)

🍭आ:-आयतन

🍭ता:-ताप 

.......हैं.......(silent)


(10)📚सदिश राशि हैं:-

Trick:-असं भवि वे बत्व

🍭अ:-आवेग

🍭स:-संवेग

🍭भा:-भार

🍭वि:-विस्थापन

🍭व:-वेग

🍭ब:-बल

🍭तव:-त्वरण


(11)📚G-8 के सदस्य देश:-

Trick:-जीजा कई बार फ्रांस आए

🍭जी:-जर्मनी 

🍭जा:-जापान

🍭क:-कनाडा

🍭ई:-इटली

🍭बा:-ब्रिटेन

🍭र:-रूस

🍭फरांस:-फ्रांस

🍭आए:-आस्ट्रेलिया


(12)📚OPEC(ओपेक) के संस्थापक देश:-

Trick:-VISKI

🍭V:-वेनेजुएला

🍭I:-ईरान

🍭S:-सऊदी अरब

🍭K:-कुवैत

🍭I:-इराक


(13)📚सयुक्त राष्ट्रसंघ के स्थायी सदस्य देश:-

Trick:-FRACE(फ्रेश) 

🍭F:-France

🍭R:-Russia

🍭A:-America 

🍭C:-China

🍭E:-England

भारताचा भूगोल - भारतातील धरणे :-



🔹 आध्र प्रदेश-

✔️शरीशैलम धरण (कृष्णा नदी)

✔️सोमसीला धरण (पेना नदी)

✔️टाटीपुडी जलाशय (गोस्थानी नदी)

✔️गांधीपलेम जलाशय (पेन्डर नदी)

✔️रामगुंडम धरण (गोदावरी नदी)

✔️डम्मागुडेन धरण (गोदावरी नदी)

✔️ परकासम धरण (कृष्णा नदी)


🔹तलंगणा-

✔️नागार्जुन सागर धरण (कृष्णा नदी)

✔️शरी राम सागर (गोदावरी नदी)

✔️निजाम सागर धरण(मंजिरा नदी)

✔️दिंडी जलाशय (कृष्णा नदी)

✔️लोअर मॅनेर धरण (मनीर नदी)

✔️सिंगूर धरण (मंजिरा नदी)


🔹बिहार -

✔️नागी धरण + नकटी धरण (नागी नदी)


🔹छत्तीसगढ-

✔️हसदेव बंगो धरण(हसदेव नदी)


🔹गजरात-

✔️सरदार सरोवर धरण (नर्मदा नदी)

✔️उकाई धरण(वल्लभ सागर) (तापी नदी)

✔️कदाना धरण (मही नदी)

✔️करंजन जलाशय (करंजन नदी)


🔹 हिमाचल प्रदेश-

✔️भाक्रा नांगल धरण (गोविंद सागर) (सतलज नदी)

✔️पोंग धरण (बियास धरण) (बियास नदी)

✔️चमेरा धरण (रावी नदी)


🔹जम्मू आणि काश्मीर-

✔️सलाल धरण (चिनाब नदी)

✔️बागलीहार धरण (चिनाब नदी)


🔹झारखंड-

✔️मथेन धरण (बाराकर नदी)

✔️पचेत धरण (दामोदर नदी)

✔️तनुघाट धरण ( दामोदर नदी)


🔹 कर्नाटक-

✔️कष्णा राजा सागरा ( कृष्णा नदी)

✔️तगभद्र धरण (तुंगभद्रा नदी)

✔️भद्रा धरण (भद्रा नदी)

✔️लिंगनामाकी धरण (शरावती नदी)

✔️मालाप्रभा धरण (मालप्रभा नदी)

✔️राजा लखमागौदा धरण/हिडकल धरण (घटप्रभा नदी)

✔️हमावती धरण (हेमावती नदी)

✔️सपा धरण (काली नदी)

✔️लक्क्या धरण (लख्या नदी)

✔️अलमट्टी धरण (कृष्णा नदी)


🔹करळ-

✔️कक्की जलाशय (पंबा नदीच्या उपनदी)

✔️इडुक्की धरण (पेरियार नदी)

✔️चरुथोनी(Cheruthoni) धरण 

✔️कलमाव धरण (पेरियार नदी)

✔️इडामालयार धरण (इदमालय नदी)


🔹मध्य प्रदेश -

✔️गांधी सागर धरण (चंबळ नदी)

✔️तवा जलाशय ( तवा नदी)

✔️इदिरा सागर धरण (नर्मदा नदी)


🔹महाराष्ट्र-

✔️कोयना धरण (कोयना नदी)

✔️जायकवाडी धरण (गोदावरी नदी)

✔️ईसापूर धरण (पेनगंगा नदी)

✔️तोतलाडोह धरण (पेंच नदी)

✔️वारणा धरण ( वारणा नदी)

✔️भातसा धरण (भातसा नदी)


🔹ओडिशा-

✔️हिराकुड धरण (महानदी नदी)

✔️रांगळी धरण (ब्राह्मणी नदी)

✔️इद्रावती धरण (इंद्रावती नदी)

✔️जलपुत धरण(मुचकुंद नदी)

✔️मदीरा धरण (संख नदी)


🔹पजाब-

✔️रणजित सागर धरण (थेईन धरण)

(रावी नदी)


🔹राजस्थान

✔️राणाप्रताप सागर धरण (चंबळ नदी)

✔️माही बजाज सागर धरण (माही नदी)

✔️बिसलपूर धरण (बनास नदी)


🔹तामिळनाडू

✔️मटुर धरण (कावेरी नदी)

✔️सोलियार धरण 

✔️भवानीसागर धरण(भवानी नदी)


🔹उत्तराखंड 

✔️रामगंगा धरण

✔️जमाराणी धरण(गोला नदी)

✔️टिहरी धरण ( भागीरथी नदी) जगातील सर्वात उंच धरण


🔹उत्तरप्रदेश

✔️रिहंद धरण किंवा गोविंद बल्लभ पंत सागर (रिहंद नदी) भारतातील सर्वात मोठे कृत्रिम तलाव.

✔️मटाटीला धरण (बेटवा नदी)

✔️राजघाट धरण (बेटवा नदी)


🔹पश्चिम बंगाल

✔️मकुटमनीपूर धरण (दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण

सामान्य ज्ञान

 


1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण

(B) वार्षिक गति के कारण

(C) छमाही गति के कारण

(D) तिमाही गति के कारण

ANSWER - (A) दैनिक गति के कारण


2. सबसे बड़ा ग्रह है ?

(A) बृहस्पति

(B) पृथ्वी

(C) युरेनस

(D) शुक्र

ANSWER - (A) बृहस्पति


3. सबसे छोटा ग्रह है ?

(A) मंगल

(B) शनि

(C) बुध

(D) नेप्चून

ANSWER - (C) बुध


4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?

(A) प्रशान्त महासागर में

(B) हिन्द महासागर में

(C) आर्कटिक महासागर में

(D) अन्य

ANSWER - (B) हिन्द महासागर में


5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?

(A) ताँबा और जस्ता

(B) निकेल और ताँबा

(C) लोहा और जस्ता

(D) लोहा और निकेल

ANSWER - (D) लोहा और निकेल


6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?

(A) फ्रांस

(B) रुसी संघ

(C) कनाडा

(D) संयुक्त राज्य अमेरिका

ANSWER - (B) रुसी संघ


7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?

(A) ब्राजील

(B) भारत

(C) अमेरिका

(D) चीन

ANSWER - (C) अमेरिका


8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) नागासाकी

(D) याकोहामा

ANSWER - (A) ओसाका


9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?

(A) जवाहरलाल नेहरू

(B) रवीन्द्र नाथ टैगोर

(C) बाल गंगाधर तिलक

(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी

ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक


10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?

(A) लॉर्ड केनिंग

(B) नील आर्मस्ट्रांग

(C) जॉन मथाई

(D) अन्य

ANSWER - (A) लॉर्ड केनिंग


11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?

(A) अशासकीय संस्था

(B) आर्य समाज ने

(C) ब्राह्म समाज ने

(D) अन्य

ANSWER - (B) आर्य समाज ने


12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?

(A) नर्मदा

(B) सिंधु नदी

(C) कोसी

(D) गोदावरी

ANSWER - (A) नर्मदा


13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?

(A) पूंजी मुद्दे ने

(B) DLF ने

(C) सेबी (SEBI) ने

(D) अन्य

ANSWER -(C) सेबी (SEBI) ने 


14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?

(A) केरल राज्य में

(B) कर्नाटक राज्य में

(C) तमिल नाडु राज्य में

(D) त्रिपुरा राज्य में

ANSWER -(B) कर्नाटक राज्य में 


15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?

(A) कावेरी नदी

(B) गंडक नदी

(C) दामोदर नदी पर

(D) यमुना नदी

ANSWER - (C) दामोदर नदी पर


16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?

(A) तारापुर परमाणु संयंत्र

(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.

(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र

(D) अन्य

ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र


17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -

(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड

(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स

(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स

(D) (A) और (D)

ANSWER - (D) (A) और (D)


18. आगरा शहर को किसने बसाया ?

(A) सिकन्द लोदी

(B) अकबर

(C) बहलोल लोदी

(D) शाहजहाँ

ANSWER -(D) शाहजहाँ 


19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?

(A) पुराण

(B) जातक

(C) मुदकोपनिषद्

(D) महाभारत

ANSWER -(C) मुदकोपनिषद् 


20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?

(A) गुरुमुखी

(B) ब्राह्यी

(C) देवनागरी

(D) हयरोग्लाइफिक्स

ANSWER - (C) देवनागरी



21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?

(A) असम

(B) उड़ीसा

(C) बिहार

(D) बंगाल

ANSWER -(A) असम 


22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?

(A) अण्डमान निकोबार

(B) लक्षद्वीप

(C) केरल

(D) तमिलनाडु

ANSWER -(D) तमिलनाडु 


23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?

(A) सुभाषचन्द्र बोस

(B) जवाहरलाल नेहरू

(C) बल्ल्भभाई पटेल सी

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस


24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?

(A) नई दिल्ली में

(B) लन्दन में

(C) बम्बई में

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लन्दन में 


25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?

(A) सरदार पटेल

(B) पं. जवाहरलाल नेहरू

(C) महात्मा गांधी

(D) लोकमान्य तिलक

ANSWER - (A) सरदार पटेल


26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?

(A) हिटलर

(B) जिन्ना

(C) चर्चिल

(D) माउण्टबेटन

ANSWER - (C) चर्चिल


27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?

(A) बर्नार्ड शा

(B) लिओ टॉलस्टॉय

(C) कार्ल मार्क्स

(D) इन में से कोई नहीं

ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय 


28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?

(A) 1859

(B) 1869

(C) 1879

(D) 1889

ANSWER -(B) 1869

नद्या व त्यांचे उगमस्थान:




गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)

यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)

सिंधू → मानसरोवर (तिबेट)

नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)

तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)

महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)

ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)

सतलज → कैलास पर्वत(तिबेट)

बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)

गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक

कृष्णा → महाबळेश्वर.


कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)

साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)

रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)

पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

अर्थसंकल्पा विषयी थोडक्यात...



1⃣बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. आपल्या देशाची सत्ता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली; त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला.


2⃣ सवातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८ चा अर्थसंकल्प मांडला. 


3⃣सवातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. षण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.


4⃣वयाख्या- वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आíथक परिस्थितीचा आढावा, नवीन करयोजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प.


5⃣भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षकि वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द  पुढील वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates)

Mpsc quiz



1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.
 [अ] भारताचे उपाध्यक्ष
 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे
 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅
 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक

 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?
 [अ] अध्यक्ष✅✅
 [ब] मंत्रिपरिषद
 [सी] लोकसभा अध्यक्ष
 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष

 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?
 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक
 [बी] वित्त विधेयक
 [सी] सामान्य विधेयक✅✅
 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?
 [ए] 1 महिना
 [बी] 3 महिने
 [सी] 6 महिने✅✅
 [डी] 12 महिने

 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?
 [अ] बजेट सत्र
 [बी] मॉन्सून सत्र
 [सी] हिवाळी अधिवेशन
 [डी] वरील सर्व✅✅

 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.
 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी
 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅
 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून
 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची

१२ मार्च २०२३

Headlines Of The Day From The Hindu 12/03/2023


•नागालँडचे मुख्यमंत्री आणि NDPP नेते नेफियू रिओ यांनी पदाची शपथ घेतली.


•इंडोनेशिया आपली राजधानी जकार्ताहून बोर्निओला हलवण्याच्या तयारीत आहे.


• अरुण सुब्रमण्यन हे न्यूयॉर्क न्यायालयात पहिले भारतीय-अमेरिकन न्यायाधीश झाले आहेत.


• भारत आणि अमेरिका सेमीकंडक्टर्सच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.


• 54 वा CISF स्थापना दिवस 10 मार्च रोजी देशभरात साजरा करण्यात आला.


•भारतीय नौदलाने मोठा सराव TROPEX-23 आयोजित केला आहे. 


•भारतीय नौदलाला पाण्याखालील अँटी-सबमरीन वॉरफेअर रॉकेट RGB-60 साठी पहिले पूर्णतः स्वदेशी फ्यूज YDB-60 प्राप्त झाले आहे.


•अमेरिकेने निसार हा उपग्रह इस्रोकडे सुपूर्द केला.


•रिलायन्स लाइफ सायन्सेसला IIT कानपूरकडून जीन थेरपी तंत्रज्ञान परवाना मिळाला आहे.


• 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन साजरा केला जातो. 


•शी जिनपिंग यांचा चीनचे अध्यक्ष म्हणून तिसरा कार्यकाळ सुरू झाला.


•लडाखमध्ये कर्नल गीता राणा या आर्मी बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

राज्यघटना प्रश्नसच

 1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.

 [अ] भारताचे उपाध्यक्ष

 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे

 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅

 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक


 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?

 [अ] अध्यक्ष✅✅

 [ब] मंत्रिपरिषद

 [सी] लोकसभा अध्यक्ष

 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष


 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?

 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक

 [बी] वित्त विधेयक

 [सी] सामान्य विधेयक✅✅

 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक


 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?

 [ए] 1 महिना

 [बी] 3 महिने

 [सी] 6 महिने✅✅ 

 [डी] 12 महिने


 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?

 [अ] बजेट सत्र

 [बी] मॉन्सून सत्र

 [सी] हिवाळी अधिवेशन

 [डी] वरील सर्व✅✅


 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.

 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी

 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅

 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून

 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९.

महत्वाचे प्रश्नसंच

 १) भारतीय संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख कसा आहे ?

उत्तर -- प्रधानमंत्री 

----------------------------------------------------------

२) भारताने कोणत्या शासन पध्दतीचा स्विकार केला आहे ?

उत्तर -- संसदीय

----------------------------------------------------------

३) भारत देशाचा घटनात्मक प्रमुख आहेत ?

उत्तर -- राष्ट्रपती

----------------------------------------------------------

४) भारत देशाचा शासन प्रमुख कोण आहेत ?

उत्तर -- पंतप्रधान

----------------------------------------------------------

५) भारतीय पंतप्रधान यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

उत्तर -- राष्ट्रपती

-------------------------------------------------------

६) भारताचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात ?

उत्तर -- राष्ट्रपती

-------------------------------------------------------

७) भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख (सरसेनापती) कोण असतात ?

उत्तर -- राष्ट्रपती

-------------------------------------------------------

८) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद

------------------------------------------------------

९) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------------

१०) भारताच्या राष्ट्रपतींना कोण शपथ देतात ?

उत्तर -- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

----------------------------------------------------------

११) भारताचे राष्ट्रपती बनलेले पहिले वैज्ञानिक कोण ?

उत्तर -- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

-------------------------------------------------------

१२) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन



लोकपाल


    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


 न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


🛑 लोकपाल निवड समिती

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


🛑 लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


🛑 अध्यक्ष अपात्रता


 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी


🛑 कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो


 🛑 पगार


अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


🛑 लोकपाल कायदा 2013


   राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

लोकसभा:-18 डिसेंबर 2013

राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014


 रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

गल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे



◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.


◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.


◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.


◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.


◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.


◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.


◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.


◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.


◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.


◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

घटना आणि देशातील पहिले राज्य

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान


◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  


◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड


◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा


◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश


◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ 


◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब


◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक


◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक


◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश


◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)


◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र 


◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 


◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड


◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश


भारतातील जंगलाविषयी माहिती



▪️भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.

▪️भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :

● आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -

▪️ भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.

● क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -

▪️ कषेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.

● सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -

▪️ हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

Addiction of Social media? Is Social Media distroy your life??

Reality:-
एका सर्व्हे नुसार आपण मोबाईल ला दिवसभरात 1000+ वेळा touch करतो आणि 5-6तास आपण mobile ची screen बघतो..
काही लोकांच्या कडून आपण एखाद्याचा phone काढून घेतला तर ते Irritate/stress feel करतात...Etc.

Addiction??
कारण काय?
Dopamine Pattern?
हे एक neurotransmitter आहे जे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी signal देते.हे एक pleasure chemical, Motivation,Reward च्या संबंधित आहे.

Ex:- तुम्ही लहान असताना पप्पा /मम्मी जेव्हा घरी येताना तुम्हाला Chocolate चे Promise केलेले असते.तेव्हा ते Chocolate तुमच्यासाठी Reward असते. तुम्ही त्याची खूप उत्सुकतेने वाट पाहता त्यामुळे तुम्हाला Excitement होते आणि तुम्ही happy होता.
विचार करा? जर प्रत्येक वेळी Chocolate आणले तर तो intrest/तो happiness राहत नाही..
(एखादी गोष्ट जास्त झाली तर ती कंटाळवाणी वाटते....)

Addiction??
Social media (What's app/insta/Fb/Telegram) जेव्हा notificatin येते तेव्हा dopomine harmone मुळे तेवढ्या पुरता आंनंद होतो आणि तोच happines मिळवण्यासाठी तुम्ही त्या कडे आकर्षित होता..सगळ्यात वाईट insta/fb reels जेथे प्रत्येक ३० सेकंद तुम्हाला happiness मिळतो..जसे scroll करता तसे new काय तरी बघायला मिळते आणि कधी १-२ तास गेले समजत नाही.मग तो त्रास /चिडचिड..म्हणजेच काय जेवढ्या लवकर गोष्टी आपल्याला मिळतात तेवढे आपण addict होत जातो...

उपाय ??
आपल्याला त्या social media मधून मिळणारा reward आणि easy मध्ये मिळणारा access कमी करायचा आहे ज्यामुळे dopomine harmone कमी होईल....

१.जास्तच addict असाल तर सगळे social media ॲप delete करा.

२.कमी addict असाल notification
Off करा..
(Depends on u)
ज्यामुळे तुम्हाला त्या ॲप पर्यंत पोहचण्यासाठी time लागेल so access कमी होईल आणि Reward पण भेटणार नाही ....ज्यामुळे Addiction  कमी होईल....

धन्यवाद...

११ मार्च २०२३

…म्हणून तुमच्या 'या' सवयी बदला!

आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टींपुढे हतबल होऊन जातो. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असला तरी या सगळ्यांच्या काही सवयींमध्ये कमालीचा एकसारखेपणा आहे. पाहुयात आपल्याला जीवनात मागे खेचणाऱ्या काही सवयी..._

☑️सकाळी लवकर उठा

_ : _'सकाळी लवकर उठा जा' हा सल्ला आपल्याला नेहमीच बोअरिंग वाटतो. पण अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ दिवसाची सुरूवात लवकर करतात. रात्रभर शांत झोप झाल्यावर सकाळी उठल्यानंतरचे काही तास आपलं मन शांत असतं. यावेळी आपण अनेक गोष्टींचा शांतपणे विचार करू शकतो. पुढे सुरू होणाऱ्या दिवसाबाबत आपण यावेळी प्लॅन आखू शकतो. आणखी बरंच काही करू शकतो._

☑️समतोल साधता आला पाहिजे

_आयुष्यात पुढे जायचं तर आपल्याला समतोल साधता आला पाहिजे. आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना वेळ देणंही महत्त्वाचं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे व्हाईट हाऊसमध्ये असताना दर दिवशी सकाळी त्यांच्या मुलींच्या शाळेच्या तयारीसाठी वेळ द्यायचे आणि मगच त्यांच्या कामांकडे वळायचे. जर अमेरिकेचा अध्यक्ष आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढत हे करू शकतो तर आपण तर हे नक्कीच करू शकतो._

☑️योग्य आहार आणि व्यायाम: _

बराक ओबामा रोज 90 मिनिटं व्यायाम करायचे ते हि न चुकता. आता यापुढे तुमचं एक्सक्युज काय आहे? चांगलं आरोग्य राखण्यासाठी नियमित केलेला हलका व्यायामही उपयुक्त ठरतो._

☑️सोशल लाईफला वेळ द्या

_आता सोशल लाईफ म्हणजे सोशल मीडियावरचं लाईफ नाही. तर खरोखरचं सोशल लाईफ. आपल्या कामात व्यस्त असताना आपला मित्रपरिवार तसंच आपल्यासोबत काम करणार आपले सहकारी यांच्यासोबतचं आपलं नातंही आपला कामातला उत्साह दुणावायला मदत करतो._

☑️अपयशाचं योग्य मूल्यमापन करणं

_मोठ्या व्यक्ती कधी अपयशी झाल्याच नाहीत का? तर असं अजिबात नाही. त्यांनी वेळीच अपयशाचं योग्य मूल्यमापन केला आणि आपल्या या सगळ्या लोकांनी पुढे इतिहास घडवला. उदा. स्टीव्ह जाॅब्स, कार्टूनिस्ट वाॅल्ट डिस्नी, अमिताभ बच्चन._ 

_या सगळ्या खूप साध्यासोप्या गोष्टी आहेत. आपण आपल्या रोजच्या जीवनात या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोठमोठ्या मॅनेजमेंटचे फंडे वाचत बसतो. तसं म्हटलं तर ‘लाईफ इझ सिंपल’. बेसिक गोष्टींची आपण काळजी घेतली तरी आपण जीवनात मोठी प्रगती करू शकतो.

१० मार्च २०२३

महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती

- महाराष्ट्रातील 5 प्रादेशिक विभाग

- कोकण : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड 

- पाश्चिम महाराष्ट्र : पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर

- खानदेश/उत्तर महाराष्ट्र : जळगाव, नंदुरबार, धुळे

- विदर्भ : नागपूर, चंदपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम 

- औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद 


महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

- ताडोबा - चंदपूर 

- प्रियदर्शनी/पेंच - नागपूर 

- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरीवली, नवी मुंबई

- गुगामाल/मेळघाट - अमरावती

- नवेगाव बांध - गोंदिया

- सह्याद्री/चांदोली वाघ्र प्रकल्प - सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर 


गोदावरी नदी [ भारतातील प्रमुख नदी ]

१) भारतातील आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे.


🅾️पर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते


🅾️10 जिल्हे नविन निर्माण झाले


🅾️त अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?


🧩Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा


🅾️सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

🅾️जा- जालना (१मे१९८१)

🅾️ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

🅾️ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

🅾️मबा- मुंबई  (१९९०)

🅾️वा- वाशिम (१जुलै१९९८)

🅾️न- नंदूरबार (१जुलै१९९८)

🅾️हि- हिंगोली (१मे१९९९)

🅾️गो- गोंदिया (१मे१९९९)

🅾️पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)


🅾️भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


🧩Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही


🅾️अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

🅾️माझी- मिझोराम(५२)

🅾️सक्की- सिक्किम(८६)

🅾️मा- मणिपुर(११५)

🅾️ना- नागालँड(११९)

🅾️ही- हिमाचल प्रदेश(१२३)


महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

आजची प्रश्नमंजुषा


Que.1 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग

2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅

3⃣ लॉर्ड कर्झन

4⃣ लॉर्ड माउंटबॅटन



Que .2 : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम

2⃣ एम. ए. जिन्ना

3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅

4⃣ रहीमतुल्ला एम सयानी


 

Que.3 : पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅

2⃣ 1857

3⃣ 1905

4⃣ 1919


Que .4 : खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922

2⃣ भारत सोडा - 1942

3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅

4⃣ बगालचे विभाजन - 1905


Que.5 : भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू

2⃣ राजेंद्र प्रसाद

3⃣ सी राजगोपालाचारी

4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅


महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
 A) वर्धा 
 B) गडचिरोली 
 C) चंद्रपूर 
 D) गोंदिया ✅✅


 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
 A) ६ लिटर 
 B) ५ लिटर 
 C) ४ लिटर ✅✅
 D) ३ लिटर


 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
 A) प्रथमान्त ✅✅
 B) द्वितीयांत 
 C) चतुर्थ्यांत 
 D) तृतीयान्त


“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
 A) कारणबोधक 
 B) विकल्पबोधक 
 C) न्यूनत्वबोधक 
 D) परिणामबोधक✅✅


: नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
 A) २ जानेवारी 
 B) २१ एप्रिल ✅✅
 C) २८ फेब्रुवारी 
 D) १४ सप्टेंबर


 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
 A) PRYW 
 B) ORTW 
 C) NPUH 
 D) ORYH ✅✅


: : x चे 15% = 900 चे 10% तर x =?
 A) 60 
 B) 600 ✅✅
 C) 700 
 D) 800


भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 
 B) डायरेक्टर आई. बी. 
 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 
 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅
 


 पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 
 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅
 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



 “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
 A) तत्पुरुष ✅✅
 B) अव्ययीभाव 
 C) कर्मधारय 
 D) द्विगु


देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
 A) अकोदरा ✅✅
 B) रावतभाटा 
 C) बडोदरा 
 D) मानकापूर

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

🔸अमरावती जिल्हा: 

ऊर्ध्व वर्धा धरण


🔸अहमदनगर जिल्हा : 

आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


🔸 औरंगाबाद जिल्हा : 

गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


🔸 उस्मानाबाद जिल्हा :

 तेरणा धरण


🔸 कोल्हापूर जिल्हा : 

रंकाळा तलाव


🔸 गडचिरोली जिल्हा : 

दिना


🔸 गोंदिया जिल्हा :

 इटियाडोह


🔸चंद्रपूर जिल्हा :

 पेंच आसोलामेंढा


🔸जळगाव जिल्हा : 

अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


🔸 ठाणे जिल्हा :

 भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


🔸धुळे जिल्हा : 

अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


🔸 नंदुरबार जिल्हा :

 यशवंत तलाव,


🔸 नागपूर जिल्हा : 

उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


🔸 नांदेड जिल्हा : 

इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


🔸नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


🔸 परभणी जिल्हा : 

कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


🔸 पुणे जिल्हा :

आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


🔸 बुलढाणा जिल्हा :

खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


🔸 बीड जिल्हा :

 माजलगाव धरण,मांजरा धरण


🔸 भंडारा जिल्हा :

 इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


🔸मुंबई जिल्हा :

 मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


🔸 यवतमाळ जिल्हा:

 पूस ,अरुणावती ,बेंबळा


🔸 वर्धा जिल्हा : 

ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


🔸 सातारा जिल्हा :

 उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


🔸 सिंधुदुर्ग जिल्हा :

 तिलारी धरण,देवधर धरण


🔸 सोलापूर जिल्हा : 

आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


🔸 हिंगोली जिल्हा : 

येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.


०९ मार्च २०२३

Headlines Of The Day From The Hindu


• BSE आणि UN Women India यांनी FinEMPOWER कार्यक्रम सुरू केला.


• अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत होणार आहे.


• मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौगंजला मध्य प्रदेशातील 53 वा जिल्हा म्हणून घोषित केले.


• शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात 'लाडली बहना' योजना सुरू केली.


•अश्विनी वैष्णव यांनी सिक्कीमसाठी 'गो ग्रीन, गो ऑरगॅनिक' कव्हर रिलीज केले.


• एस. एस. दुबे यांनी नवीन महालेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला.


• रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक नागरिकाला डिजिटल पेमेंटचा वापरकर्ता बनवण्याचे मिशन सुरू केले आहे.


• सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेने भारताला $1 अब्ज देण्याचे वचन दिले आहे.


• क्लायंटसाठी क्वांटम कॉम्प्युटिंग आणण्यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजीज मायक्रोसॉफ्टला भागीदार करते. 


• इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2023 मध्ये भारत 108 व्या स्थानावर आहे.


• दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आशिया-पॅसिफिकमधील सर्वात स्वच्छ आहे.


• INS त्रिकंदने आंतरराष्ट्रीय सागरी सराव 2023 मध्ये भाग घेतला.


• 7 मार्च 2023 रोजी 5 वा जण औषध दिन साजरा केला जातो.


•मीराबाई चानू यांना बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे.


राज्यसेवा प्रश्नसंच ( Online Test Series )

प्रश्न मंजुषा


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन



३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅



५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३



६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर




७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून




८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर



९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९



१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.




११.  जोड्या लावा :


अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज



१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क



१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...