०७ नोव्हेंबर २०२२

महत्वाचे काही प्रश्न

प्र. अलीकडेच सेंट्रल बँकिंग कमिशन 2022 मध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर :- मारिओ मार्सेल

प्र. भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाला अलीकडेच राष्ट्रपती कलर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- INS वालसुरा

प्र. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीची नॅशनल कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या शहरात सुरू झाली आहे?
उत्तर :- विशाखापट्टणम

प्र. अलीकडेच 7 व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्र. अलीकडेच FIFA विश्वचषक कतार 2022 चे प्रायोजकत्व करणारी पहिली भारतीय कंपनी कोण बनली आहे?
उत्तर :- भायजू

प्र. नुकतेच 'द लिटल बुक ऑफ जॉय' हे मुलांचे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर :- दलाई लामा आणि डेसमंड टुटू

प्र. अलीकडेच NITI आयोगाने जारी केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर :- गुजरात

प्र. नुकत्याच संपलेल्या इबरड्रोला स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2022 मध्ये दोन रौप्य आणि एक कांस्य पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर :- प्रमोद भगत

प्र. अलीकडेच कोणत्या शहरात जागतिक औषध केंद्र स्थापन करण्यासाठी WHO ने भारतासोबत करार केला?

उत्तर :- जामनगर

प्र. अलीकडेच, "सैफ अंडर-18 महिला चॅम्पियनशिप 2022" या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

उत्तर :- भारत

प्र. नुकतेच निओ बँक अ‍ॅव्हेल फायनान्सचे संपादन कोणी जाहीर केले आहे?

उत्तर :- ओला

प्र. अलीकडेच AAI ने स्वदेशी हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे?

उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

प्र. अलीकडे २६ मार्च २०२२ रोजी कोणत्या देशाने ५१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला?

उत्तर :- बांगलादेश

प्र. अलीकडेच संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे

प्र. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संरक्षण दल हेल्प डेस्क सुरू केला?

उत्तर :- उत्तराखंड

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' किती काळासाठी वाढवली आहे?

उत्तर :- सप्टेंबर २०२२

प्र. अलीकडेच भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर :- हिमंता बिस्वा सरमा

प्र. अलीकडे संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे?

उत्तर :- २१

प्र. अलीकडेच, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे?

उत्तर :- १ वर्ष

प्र. अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे महासंचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले आफ्रिकन कोण बनले आहे?

उत्तर :- गिल्बर्ट होंगबो

प्र. नुकताच संडे स्ट्रीट इनिशिएटिव्ह कोणाकडून सुरू करण्यात आला?

उत्तर :- मुंबई पोलीस

----------------------------------------

०६ नोव्हेंबर २०२२

पोलीस भरती माहिती


भारत के जिन 8 राज्यों से कर्क रेखा गुजरती है याद करने का ट्रिक

TRICK - मित्र पर गमछा झार 

1. मि => मिजोरम

2. त्र => त्रिपुरा

3. प => पश्चिम बंगाल

4. र => राजस्थान

5. ग => गुजरात

6. म => मध्य प्रदेश

7. छ => छत्तीसगढ़

8. झार => झारखंड

क्षेत्रफल की दृष्टि से सबसे बड़े देश

🔳TRICK = रुक चीन अब आ भारत

    1. रु👉        रूस

    2.क👉          कनाडा

    3.चीन👉       चीन

    4.अ👉        अमेरिका

    5.ब👉         ब्राजील

    6.आ👉      ऑस्ट्रेलिया 

   7.भारत👉    🇮🇳भारत🇮🇳

राज्य एवं उनके प्रमुख लोक नृत्य   ═══════════════════

❀ मध्य प्रदेश   ➭  पंडवानी, गणगौर नृत्य

❀ असम  ➭ बिहू

❀ उत्तरप्रदेश  ➭ नौटंकी

❀ गुजरात  ➭ गरबा

❀ कर्नाटक ➭  यक्षगान

❀ पंजाब   ➭  भांगड़ा, गिद्दा

❀ राजस्थान ➭   कालबेलिया, घुमर,
तेरहताली, भवाई नृत्य

❀ महाराष्ट्र ➭   तमाशा, लावणी

❀ उत्तराखंड ➭  कजरी, छौलिया

❀ जम्मू-कश्मीर  ➭  कूद दंडीनाच, रुऊफ

❀ हिमाचल प्रदेश ➭   छपेली,दांगी, थाली

❀ बिहार  ➭ छऊ, विदेशिया, जाट- जतिन

❀ केरल ➭ कथकली, मोहिनीअट्टम

❀ नागालैंड  ➭ लीम, छोंग

❀ पश्चिमबंगाल  ➭ जात्रा,ढाली, छाऊ

❀ गोवा ➭ मंदी, ढकनी

❀ आन्ध्रप्रदेश ➭   कुचीपुडी

❀ झारखंड  ➭ विदेशिया, छऊ

❀ उड़ीसा ➭ ओडिसी, धुमरा

❀ छत्तीसगढ़  ➭  पंथी नृत्य

_______________________

‘झीलों का शहर’ उपनाम से जानाजाने वाला शहर

– भोपाल

मध्य प्रदेश का एकमात्र हिल स्टेशन जिसे सतपुड़ा की रानी कहा जाता है

– पचमढ़ी

मध्य प्रदेश राज्य का सबसे बड़ा अभयारण्य –

नौरोदेही

मध्य प्रदेश राज्य का सबसे छोटा अभयारण्य –

राला मण्डल

मध्य प्रदेश राज्य का सबसे छोटा राष्ट्रीय उद्यान –

वन बिहार

मध्य प्रदेश का हीरा, डायस्फोर, पाइरोफिलाइट तथा तांबा, अयस्क के उत्पादन में देश में स्थान –

प्रथम

मध्य प्रदेश में वन क्षेत्र का प्रतिशत –

31%

मध्य प्रदेश राज्य में सर्वाधिक आरक्षित वन –

उज्जैन

पोलीस भरती परीक्षेत यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो


 हरित क्रांती           ➖   अन्नधान्य उत्पादनात वाढ.
拏 धवल / श्वेत क्रांती  ➖   दुग्ध उत्पादनात वाढ.
 निल / निळी क्रांती ➖   मत्स्य उत्पादनात वाढ.
戀 गुलाबी क्रांती         ➖   झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
讀 रजत / चंदेरी क्रांती ➖  अंडी उत्पादनात वाढ.
樂 पीत क्रांती             ➖   तेलबिया उत्पादनात वाढ.
 करडी क्रांती          ➖   खत उत्पादनात वाढ.
 अमृत क्रांती          ➖   नदी जोड प्रकल्प.
凜 गोल क्रांती            ➖   बटाटा उत्पादनात वाढ.
 सोनेरी क्रांती         ➖   ताग उत्पादनात वाढ.
 कृष्ण क्रांती           ➖   खनिज तेल उत्पादनात वाढ.
 लाल क्रांती            ➖  मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
 ई क्रांती                ➖  माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
復 चंदेरी तंतू क्रांती     ➖  कापूस उत्पादनात वाढ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न - उत्तरे

महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
      उपराजधानी  - नागपूर.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

 महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

 महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

 महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

  नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

 संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

 महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

 ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

१९ ऑक्टोबर २०२२

चौथी पंचवार्षिक योजना (Fourth Panchwarshik Scheme)



कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974


मुख्य भार : स्वावलंबन


घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ


घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही घोषणा दिली.



प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान


योजनेचे उपनाव : गाङगीळ योजना


आराखडा आकार : 15.900 कोटी


अपेक्षित वृद्धी दर : 5.5%


प्रत्यक्ष : 3.3%



उद्दिष्ट्ये :


1. स्वावलंबन


2. सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ


3. समतोल प्रादेशिक विकास


प्राधान्य क्षेत्र :


1. शेती


2. उद्योग


कार्यक्रम :


1. 1973 – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम


2. 1974 – लघु शेतकरी विकास अभिकरन


3. 1972 – बोकारो पोलाद प्रकल्प


4. 1973 – SAIL


5. 1969 – 14 बँकांचे राष्ट्रीकरण


6. 1967– MRTP कायदा


7. 1973 – FERA कायदा



विशेष घटनाक्रम :


1. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली.


2. 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला.


3. 1973 मध्ये परकीय चलन कायदा संमत करण्यात आला.


4. 1973- 1974 मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाणे दारिद्र्य रेषेचे मोजमाप  कॅलरी च्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.

मूल्यमापन :

– 1971 चे भारत-पाक युद्ध किवा बांग्लादेश – निर्मित युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला बांग्लादेशी निर्वासिताचा प्रश्न


– 1973 ला पहिलं तेलाचा झटका – तेलाच्या जागतिक किमती 400% ने वाढल्या याला “oil crisis” किवा “तेलाचे संकट” असे म्हणतात.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

तिसरी पंचवार्षिक योजना (Third Panchwarshik Scheme)

कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.


मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.


प्रतिमान : महालनोबिस.


योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.


अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.


प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.



उद्दिष्टे :


आर्थिक वाढ – लक्ष्य दर – 5.6%

स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती

रोजगार निर्मिती

संधीची समानता



मुख्य प्राधान्य :


दळणवळण

उद्योग

शेती


योजनेदरम्यान घडलेल्या घटना :


1962 चे चीनशी युद्ध

1965 चे पाकिस्तानशी युद्ध

1965 – 66 चा भीषण दुष्काळ



विशेष घटनाक्रम :


खाघ समस्येच्या समाधानासाठी 1964 – 65 मध्ये सधनकृषि क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला.

1965 मध्ये प्रो. दातवाला यांच्या अध्यक्षतेखालीकृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.

1966 भारतीय अन्न महामंडळ स्थापना करण्यात आली.

1964 मध्ये IDBI तसेच UTI ची स्थापना करण्यात आली.



मूल्यमापन :


अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनाहून 72 लक्ष टनापर्यंतकमी झाले.

1966- 67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% ने कमी झाले.

भारतीय अर्थव्यस्ता दिवाळखोर बनली.

भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले.

आत्तापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

१७ ऑक्टोबर २०२२

दाब बद्दल संपूर्ण माहिती :


अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो.

परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.
खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते.

अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.

बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो.

म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.

यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.

लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते.

पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.

पेचकस स्क्रुला लंब असल्यास लावलेले बल स्क्रुच्या टोकाकडे सर्वाधिक संक्रमित होते.

यावरून असे स्पष्ट होते की वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.

एखाधा पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते.

बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.

दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.

दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ.

लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात.

एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.

दाब = उत्प्लाविता / क्षेत्रफळ.

SI पद्धतीमध्ये दाब N/m२ मध्ये मोजतात.

त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल’ (Pa) असेही म्हणतात.

बल वाढल्यास दाब वाढतो.

बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ कमी झाल्यास दाब वाढतो.

फळे कापायच्या सुरीला धार लावल्यामुळे सूरीवर लावलेले बल किमान क्षेत्रफळावर कार्य करते अन फळ चटकन कापले जाते.

समानार्थी शब्द

एकता - ऐक्य, एकी, एकजूट,
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
ओज - तेज, पाणी, बळ 
ओढ - कल, ताण, आकर्षण 
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
ओळख - माहिती, जामीन, परिचय 
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव 
कपाळ - ललाट, भाल, निढळ 
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
काक - कावळा, वायस, एकाक्ष 
किरण - रश्मी, कर, अंशू 
काळोख - तिमिर, अंधार, तम 
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
करुणा - दया, माया, कणव, कृपा 
कसब -  कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
खच - गर्दी, दाटी, रास 
खट्याळ - खोडकर, व्दाड, खट

देश आणि देशांची चलने

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक
       व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.
ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.
सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.
जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.
सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.
ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.
न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.
सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.
न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज
महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा
महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग
ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.

ग्रामपंचायत


सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.

नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.

ग्रामपंचायत


महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.

ग्रामपंचायत


भारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ‘मुंबई ग्रामपंचयात अधिनियम 1958’ उपकलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधीत गावची लोकसंख्या कमीतकमी 600 असली पाहिजे.
जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच म्हणतात.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यसंख्या 7 ते 17 अशी आहे.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार (सदस्यसंख्या निश्चित करण्याचा अधिकार) जिल्हाधिकार्‍यास असतो.

महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या
600 ते 1500   –  7
1501 ते 3000   – 9
3001 ते 4500  – 11
4501 ते 6000  – 13
6001 ते 7500  – 15
7501 ते पेक्षा जास्त  -17

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.
संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खर्च मर्यादा


स्थानिक स्वराज्य संस्थाचे नाव  –   खर्च रुपये
महानगरपालिका  –  1,00,000 रु.
जिल्हा परिषद    – 60,000 रु.
नगरपरिषद     – 45,000 रु.
पंचयात समिती   – 40,000 रु.
ग्रामपंचायत   -7,500 रु.

ग्रामसभा

ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.
ग्रामसभेच्या वर्षातून किमान चार बैठका व्हाव्यात अशी सूचना केंद्रसरकारने अलिकडेच सर्व राज्यांना केली आहे. त्या बैठका पुढील वेळी व्हाव्यात.
–26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), 1 मे (महाराष्ट्र दिन), 2 ऑक्टोंबर (गांधी जयंती) आणि दोन बैठका स्त्रियांच्या व्हाव्यात.
ग्रामसभा बोलविण्यासाठी 7 दिवस अगोदर नोटिस द्यावी लागते.

ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार सरपंचला असतो. सरपंच गैरहजर असल्यास उपसरपंच बैठक बोलविलो.
ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो.
ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलविल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर सोपविली आहे.
सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वरील पंच भूषवितो.
ग्रामसभेची गणसंख्या – एकुण मतदारच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या.
ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पंचाची निवड करते.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...