०५ ऑक्टोबर २०२२

संस्था आणि संस्थापक

१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
१८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
१८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
१८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
१८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
१८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
१८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
१८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
१९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
१९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
१९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

सोसायटी (Society)
१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
१७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
१८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
१८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
१९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

चालू घडामोडी


प्रख्यात इतिहासकार बी. शेख अली यांचे नुकतेच निधन झाले

प्रख्यात इतिहासकार आणि मंगलोर आणि गोवा विद्यापीठांचे पहिले कुलगुरू प्राध्यापक बी. शेख अली यांचे निधन झाले.

1986 मध्ये भारतीय इतिहास काँग्रेसच्या 47 व्या अधिवेशनात ते सरचिटणीस आणि 1985 मध्ये दक्षिण भारत इतिहास काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष होते.

ते राज्योत्सव पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत आणि त्यांनी इंग्रजीमध्ये एकूण 23 पुस्तके लिहिली आहेत.

लडाखमध्ये राष्ट्राचे पहिले “नाईट स्काय अभयारण्य” स्थापन केले जाणार आहे

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की , लडाखमधील हानले येथे भारतातील पहिले 'रात्रीचे आकाश अभयारण्य' पुढील तीन महिन्यांत उभारले जाणार आहे . 

भारत सरकारचा हा एक अनोखा आणि पहिलाच उपक्रम आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार प्रस्तावित गडद आकाश राखीव हानले, लडाख येथे स्थित असेल आणि भारतातील खगोल-पर्यटनाला चालना देईल.

UP: प्रत्येक घरात आरओ पाणी असणारे भरतौल हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे

भरतौल हे उत्तर प्रदेशातील पहिले गाव ठरले आहे ज्याने प्रत्येक घराला आरओ पाणी पुरवठा करण्याचा मान मिळवला आहे.

भरतौल हे बरेलीच्या बिथिरी चैनपूर ब्लॉकमध्ये आहे. येथे सुमारे 7,000 लोक आहेत आणि प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित RO पाणी पुरवले जाते. आरओची स्थापना आदर्श ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे ज्यामुळे गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकते.

आत्तापर्यंत गावात चार आरओ प्लांट बसवण्यात आले असून आणखी आरओचे काम सुरू आहे.

हे आरओ प्लांट मुख्य पुरवठा टाक्यांशी जोडले गेले आहेत जे प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्यास मदत करतात.

विज्ञानातील शोध आणि संशोधक

विमान – राईट बंधू
डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
रडार - टेलर व यंग

रेडिओ - जी. मार्कोनी
वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
थर्मामीटर - गॅलिलीयो
हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

विजेचा दिवा - एडिसन
रेफ्रीजरेटर - पार्किन्स
वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
ग्रामोफोन - एडिसन

टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
उत्क्रांतिवाद - डार्विन
भूमिती - युक्लीड

देवीची लस - जेन्नर
अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
अँटी रेबीज -लुई पाश्चर

इलेक्ट्रोन – थॉमसन
हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
न्यूट्रोन – चॅडविक

आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

पोलिस भरती मागदर्शन


उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रविंद्र नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन 2020 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशया पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वर-लता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेकर यांना तर सन 2021 चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आले होते.

उषा मंगेशकर यांनी केवळ हिंदी आणि मराठीच नाही तर वेगवेगळ्या प्रांतांतल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गायिली आहेत.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्तानची ओळख आहे.

2021 मध्ये विदेशी पर्यटकांसाठी तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही प्रमुख ठिकाणे आहेत

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार , 2021 मध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक विदेशी पर्यटकांनी भेट दिली , अनुक्रमे 1.26 दशलक्ष आणि 1.23 दशलक्ष. 'इंडिया टुरिझम स्टॅटिस्टिक्स 2022' नावाचा 280 पानांचा अहवाल वायस यांनी प्रसिद्ध केला.

भारताला 2021 मध्ये 677.63 दशलक्ष देशांतर्गत पर्यटक भेटी मिळाल्या, 2020 मध्ये 610.22 दशलक्ष वरून 11.05 टक्क्यांनी वाढ झाली, असे अहवालात म्हटले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

इंदूरला सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर टॅग मिळाला: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' चे निकाल जाहीर झाल्यामुळे इंदूरने सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला .

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर छत्तीसगढ आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

सुरत हे दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे आणि एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांमध्ये त्रिपुराने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये, महाराष्ट्रातील पाचगणी प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर छत्तीसगडचे पाटण (एनपी) आणि महाराष्ट्राचे कऱ्हाड आहे.

1 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये हरिद्वारला सर्वात स्वच्छ गंगा शहर म्हणून घोषित करण्यात आले, त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेश यांचा क्रमांक लागतो.

चालू घडामोडी प्रश्न

१) चीनने कोणत्या देशाच्या समुद्रात क्षेप्नाश्त्र हल्ला केला आहे?
(१)रशिया
(२) तैवान
(३) श्रीलंका
(४)भारत
उत्तर:(२) तैवान
 
२)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मागीलअडिच वर्षात १० हजार बालविवाह झाले आहे?
(१) रायगड
(२)नंदुरबार
(३) पुणे
(४) नाशिक
उत्तर:(२) नंदुरबार
 
३)४९ वे होणारे सरन्यायाधीश “उदय लळीत” हे महाराष्ट्रातील मुळचे कोणत्या जिल्ह्यातील आहे?
(१) रायगड
(२) सिंधुदुर्ग
(३) रत्नागिरी
(४)पुणे
उत्तर:(२) सिंधुदुर्ग
 
४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंचउडीत “तेजस्विन शंकर” ला कोणते पदक मिळाले आहे?
(१) सुवर्णपदक
(२) रौप्यपदक
(३) कांस्यपदक
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) कांस्यपदक
 
५)T-२० मध्ये २००० धावा पूर्ण करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे?
(१) मिताली राज
(२) स्मृती मानधना
(३) हरमनप्रीत कौर
(४) प्रीती राऊत
उत्तर:(२) स्मृती मानधना
 
६)नुकतेचभारतातील १० स्थळांना “रामसर यादीत” टाकले आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
(१) ४९
(२) ५४
(३) ६४
(४)७४
उत्तर:(३) ६४
 
७) कोणत्या राज्य सरकारने “चिराग” योजना सुरु केली आहे?
(१) हरियाना
(२) आसाम
(३) गुजरात
(४)पंजाब
उत्तर:(१) हरियाना
 
८)fortune ग्लोबल ने जरी केलेल्या जगातील top ५०० कंपनीमध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?
(१) apple
(२) गुगल
(३) अमेजोन
(४) walmart
उत्तर:(४) walmart
 
९)भारत आणि कोणत्यादेशात ऑक्टोंबर २०२२ मध्ये“युद्ध अभ्यास” युद्धसराव आयोजित होणार आहे?
(१) रशिया
(२) जपान
(३) अमेरिका
(४)चीन
उत्तर:(३) अमेरिका
 
१०) चर्चेत असलेल्या भारतीय पहिल्या महिला स्वतंत्र समुद्र निगराणी मिशन चे प्रमुख(कप्तान) कोण आहे?
(१) शिवांगी
(२) आंचल शर्मा
(३) अपूर्वा गीते
(४)पूजा शेखावत
उत्तर:(२) आंचल शर्मा
 
११) कोणत्या राज्यात “ऑपरेशन मुक्ती’ अभियान सुरु केले आहे?
(१) सिक्कीम
(२) केरळ
(३) ओडिशा
(४)उत्तराखंड
उत्तर:(४) उत्तराखंड
 
१२) युनेस्को ने कोणत्या राज्यातील “लंगत सिंह खगोलीय वेधशाळा” ला जगातील लुप्त वेधशाळेच्या सूचित जोडले आहे?
(१) झारखंड
(२) बिहार
(३) राजस्थान
(४)तेलंगाना
उत्तर:(२) बिहार
 
१३) कोणाला प्रधानमंत्री कार्यालय (PMO) कार्यालयाचे निदेशक म्हणून निवडले आहे?
(१) अनिकेत गोविंद
(२) श्वेता सिंह
(३) समीर चौधरी
(४)प्रियांका सिंह
उत्तर:(२) श्वेता सिंह
 
१४) “डू DIFFRANT : द ANTOLD धोनी” पुस्तकाचे लेखक कोण आहे?
(१) अमितसिन्हा
(२) जॉय भट्टाचार्य
(३) वरील दोन्ही
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) वरील दोन्ही
 

०४ ऑक्टोबर २०२२

दिनविशेष

  

४ ऑक्टोबर :- घटना

१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१९४०: ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

१९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

४ ऑक्टोबर :- जन्म

१८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)

१९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)

१९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)

१९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

१९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.

१९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)

१९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म).

४ ऑक्टोबर :- निधन

१६६९: डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन. (जन्म: (जन्म: १५ जुलै १६०६)

१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

१९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)

१९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)

१९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)

१९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.

२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४).

एका ओळीत सारांश, 03 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

2021 साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ (01 ऑक्टोबर) याची संकल्पना - "रक्त द्या आणि जगाचे विस्पंदन अबाधित ठेवा".

संरक्षण

भारत आणि श्रीलंका यांच्या 'मित्र शक्ती' नामक संयुक्त सैन्य कवायतीची 8 वी आवृत्ती _ येथे 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल - श्रीलंका.

आंतरराष्ट्रीय

भारत आणि ____ यांच्यात औद्योगिक सुरक्षा करार (ISA) शिखर परिषद 27 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली - अमेरिका.

भारतातील महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी अमेरिकेचा सार्वजनिक-खासगी उपक्रम – महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अमेरिका-भारत युती.

राष्ट्रीय

'वेटलँड्स ऑफ इंडिया पोर्टल' (http://indianwetlands.in/) हे _ याच्या भागीदारीत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या "जैवविविधता आणि हवामान संरक्षणासाठी पाणथळ भूमीप्रदेशांचे व्यवस्थापन" प्रकल्पाच्या (वेटलँड्स प्रोजेक्ट) अंतर्गत विकसित केले गेले आहे - जर्मनी (GIZ GmbH).

___ संस्थेने जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज (225 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 1400 किलो वजनाचा) तयार केला आहे, ज्याचे अनावरण लेह येथे करण्यात आले - खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC).

नमामी गंगे कार्यक्रमाचे शुभंकर - चाचा चौधरी (कॉमिक पात्र).

व्यक्ती विशेष

चार वर्षांच्या द्वितीय कार्यकाळासाठी नियुक्ती झालेले ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी’ (UNFPA) याचे कार्यकारी संचालक - नतालिया कानेम (पनामा).

नेपाळमधील धौलागिरी पर्वत (8,167 मीटर उंचीचे जगातील सातव्या क्रमांकाचे शिखर) याच्या शिखरावर यशस्वीरित्या पोहोचल्याने, 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा कोणताही पर्वत परिपूरक ऑक्सिजनशिवाय सर करणारे पहिले भारतीय नागरिक - पियाली बसक (महिला).

क्रिडा

पहिल्या महिला क्रिकेटपटू, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 300 बळी घेण्याचे दुहेरी यश प्राप्त केले - एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया).

राज्य विशेष

_________ सरकार 01 ऑक्टोबर 2021 पासून 'वन्यजीवन आठवडा' राबवित आहे - महाराष्ट्र.

_ राज्याच्या इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - केरळ.

_ राज्याच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - अलिबाग (महाराष्ट्राचा रायगड जिल्हा).

_ राज्याच्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - मध्य प्रदेश.

सामान्य ज्ञान

रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) - स्थापना: 21 सप्टेंबर 1968; मुख्यालय: नवी दिल्ली.

आर्थिक गुप्तचर परिषदेची स्थापना - वर्ष 1990.

प्रथम गुन्हे अन्वेषण विभाग (CID) याची स्थापना – वर्ष 1902 (लखनऊ शहरात).

____ या वर्षी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) विशेष शाखा, CID आणि गुन्हे शाखा (CB-CID) या दोनमध्ये विभागली गेली – वर्ष 1929.

महात्मा गांधी यांची 152 व्या जयंती

देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं.

आईचे नाव : पुतळाबाई

पत्नीचे नाव : कस्तुरबा गाधी

मुंबईत उच्च शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवून गांधीजी 1891 मध्ये भारतात परतले.

भारतात गांधीजी प्रथम राजकोट व नंतर मुंबईत वकिली करू लागले.

निधन : 30 जानेवारी 1948, दिल्ली.

  महात्मा गांधीजींवर प्रभाव टाकणारे ग्रंथ :
Unto This Last : जॉन रस्कीन,
Leaves of Grass : वॉल्ट हिटमन,
Waldel : हेरन्री डेव्हिड थोर

रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

  सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा-या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते.

गांधीजीचे कार्य

अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.

त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेतक-यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला. त्यानंतर गांधीजीनी केलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्वतः ती तत्वं जगले.

एका ओळीत सारांश, 02 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस - 2 ऑक्टोबर.

भारतात, गांधी जयंती - 2 ऑक्टोबर.

संरक्षण

01 ऑक्टोबर 2021 पासून भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (AOC-in-C) - एअर मार्शल अमित देव.

01 ऑक्टोबर 2021 पासून लष्करी परिचर्या सेवा (MNS) याचे अतिरिक्त महासंचालक - मेजर जनरल स्मिता देवराणी.

_ याने 01 ऑक्टोबर 2021 रोजी त्याचा 96 वा स्थापना दिवस साजरा केला - लष्करी परिचर्या सेवा (MNS).

30 सप्टेंबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) प्रमुख (Chief of the Air Staff / CAS) - एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी.

01 ऑक्टोबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) उप-प्रमुख (VCAS) - एअर मार्शल संदीप सिंग.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 02 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून 'सुदर्शन भारत परिक्रमा' (7,500 किलोमीटर लांब प्रवास) नावाने __ याच्या अखिल भारतीय कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला – नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG).

पर्यावरण

जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या _ मधील 'किलाउआ' ज्वालामुखीचा 29 सप्टेंबर 2021 रोजी उद्रेक झाला - हवाई.

आंतरराष्ट्रीय

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 या काळात ____ येथे भारत आणि अमेरिका यांच्यात औद्योगिक सुरक्षा करार शिखर परिषद आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.

30 सप्टेंबर 2021 रोजी, भारत आणि ____ या देशांनी 2022 वर्षाच्या अखेरीस देशांदरम्यानचा मुक्त व्यापार करार (FTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला - ऑस्ट्रेलिया.

राष्ट्रीय

01 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वच्छ भारत अभियान – शहरी 2.0” आणि ____ यांचा प्रारंभ केला - अटल शहर पुनरुज्जीवन आणि परिवर्तन अभियान 2.0 (अमृत / AMRUT 2.0).

आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFPRI), भारतीय लोकसंख्याशास्त्र संस्था (IIPS), UNICEF आणि आर्थिक विकास संस्था (IEG) यांच्या संयुक्त प्रयत्नातून _ याने 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ‘द स्टेट न्यूट्रीशन प्रोफाइल्स’ याचे अनावरण केले – नीती आयोग.

30 सप्टेंबर 2021 रोजी __ याने ‘लोक योजना मोहीम 2021 - सबकी योजना सबका विकास आणि व्हायब्रंट ग्राम सभा डॅशबोर्ड’ याचे अनावरण केले - केंद्रीय पंचायतराज आणि ग्रामीण विकास मंत्रालय.

_ याने "जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीतील सर्वोत्तम पद्धती" अहवाल प्रकाशित केला, जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि WHO इंडिया यांच्या सहकार्याचा परिणाम आहे - नीती आयोग.

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASOOCHAM) या संस्थेने आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि आयुष पद्धतींच्या इतर प्रकारांमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी _ यांच्या नेतृत्वात एका राष्ट्रीय स्तरीय आयुष कृती दलाची स्थापना केली - डॉ सुदिप्त नारायण रॉय.

व्यक्ती विशेष

30 सप्टेंबर 2021 रोजी व्हाइस अॅडमिरल विनय बधवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर, भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर - व्हाइस एडमिरल अधीर अरोरा.

क्रिडा

‘महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध विजेतेपद’ स्पर्धेची पाचवी आवृत्ती _ येथे 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल - हिसार, हरियाणा.

_ हिने लिमा (पेरू) येथे झालेल्या ‘ISSF कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटाचे सुवर्णपदक जिंकले - मनु भाकर.

राज्य विशेष

तेलंगणा सरकारने 01 ऑक्टोबर 2021 रोजी _ येथे 'हरा भरा' प्रकल्प सुरू केला, जो सीडकॉप्टर ड्रोनद्वारे चालवली जाणारी भारतातील पहिली हवाई बीजारोपण मोहीम आहे - केबीआर अभयारण्य, हैदराबाद.

_ सरकारने बालविवाह थांबवण्यासाठी 'पोनवक्क' नावाचा एक नवीन प्रकल्प सुरू केला - केरळ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना - 31 जानेवारी 1992.

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना - 11 मे 2000.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना - 12 ऑक्टोबर 1993.

केंद्रीय विद्युत नियमन आयोगाची स्थापना - 24 जुलै 1998.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...