०२ ऑक्टोबर २०२२

दुसरी पंचवार्षिक योजना

कालावधीः १ एप्रिल १९५६ ते ३१, मार्च १९६१

मुख्य भरः जड व मूलभूत उद्योग

प्रतिमानः पी. सी. महालनोबिस प्रतिमान.
योजनेचे उपनाव: नेहरू-महालनोबिस योजना (भौतिकवादी

योजना) •योजना खर्च: प्रस्तावित खर्चः ४८०० कोटी रू.,

वास्तविक खर्चः ४६००कोटी रू.

उद्दिष्ट :
1.विकासाचा दर ७.५ टक्के प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.

2.जड व मूलभूत उद्योजकांची स्थापना करून औद्योगिकीकरण.

3.१० ते १२ लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार

4.समाजवादी समाजरचनेचे तत्व(Socialistic Pattern of Society) हे आर्थिक नितीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले. (या तत्वाचा प्रथम स्वीकार जानेवारी १९५५ मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात घेण्यात आला. अधिवनेशाचे

अध्यक्ष यु. एन. ढेबर हे होते.)

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:
1.भिलाई पोलाद प्रकल्पः रशियाच्या मदतीने (१९५९ मध्ये)

2.रूरकेला पोलाद प्रकल्पः प. जर्मनीच्या मदतीने (१९५९ मध्ये)

3.दुर्गापूर पोलाद प्रकल्पः ब्रिटनच्या मदतीने (१९६२ मध्ये)

4.BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.): 479100

5.दोन खत कारखानेः नानगल आणि रुरकेला

मूल्यमापन:
1.वाढीचा दर ४.२१ टक्के एवढा संपादित केला गेला.

2.पोलाद उद्योगाची विशेष वाढ.

3.सामाजिक क्षेत्रात, विशेषत: शिक्षण व आरोग्य सेवांत, विशेष वाढ.

4.समाजवादी समाजरचनेचे उद्दिष्ट्य गाठण्यात अपशय.

5.खालील प्रश्नांना सामोरे जावे लागलेः
i.सुवेझ कालव्याचा प्रश्न
ii.मोसमी पावसाची कमतरता
iii.परकीय चलनाच्या साठ्यातील घट

6.किंमतींचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.
__

उल्हास नदी

उल्हास नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती १२२ किलोमीटरचे अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. खोपोली, उल्हासनगर, ठाणे अशा महानगरांतून प्रदूषित होत पुढे अरबी समुद्राला मिळणाऱ्या या नदीच्या मुखात साल्सेट बेटावर मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे व भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर वसलेले आहे.

उल्हास नदीचा उगम लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगार्ली धरणात होतो. धरणापासून ३ कि.मी. अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील १४व्या क्रमांकाचा प्रसिद्ध कुणे धबधबा आहे. पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंडिवडे, कर्जत, नेरळ,कोदिवले, दहीवली,बिरदोले,शेळु ही प्रमुख गावे व शहरांतून वहात जाऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. ठाणे जिल्हयात वांगणी, बदलापूर, वसत, शहाड, मोहोने, कल्याण ही प्रमुख शहरे व गावे घेत पुढे शहाड येथे वालधुनी नदीला घेऊन दोन तीन किलोमीटर अंतरावर अटाळी येथे काळू नदीला मिळते व पूढे अरबी समुद्रास मिळते. उल्हास नदीला दिवा गावापासून पुढे वसईची खाडी असे म्हणतात.

कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशीर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरांत पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य Drainage System आहे.

पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी: १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६

मुख्य भरः या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान: या योजनेसाठी हेरॉड-डोमर प्रतिमानाचा वापर करण्यात आला.

योजना खर्च:
प्रस्तावित खर्चः २३७८ कोटी रू. वास्तविक खर्च: १९६० कोटी रू.
योजनेचे उपनाव: पुनरुत्थान योजना

उद्दिष्टे :

1.दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे.

2.देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढविणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे.

3.अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावर नियंत्रण.

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:

1.दामोदर खोरे विकास योजना (दामोदर नदीच्या खोऱ्यात, झारखंड-प.बंगालमध्ये)

2.भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेशपंजाब मध्ये).

3.कोसी प्रकल्प (कोसी नदीवर, बिहारमध्ये).

4.हिराकूड योजना (महानदीवर, ओरिसामध्ये) (वरील सर्व प्रकल्पांची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित करण्यात आली होती. ते बहुउद्देशिय प्रकल्प आहेत.)

5.सिंद्री (झारखंड) येथे खत कारखाना

6.चित्तरंजन (प.बंगाल) येथे रेल्वे इंजीनाचा कारखाना M.पेरांबूर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना

8.HMT कारखाना बँगलोर येथे स्थापन

9.हिंदुस्तान अँटीबायोटिक्स: पिंपरी, पुणे

10.१९५२ पासून ‘समुदाय विकास कार्यक्रम'ची सुरूवात

मुल्यमापन:

1.योजना जवळजवळ सर्व बाबतीत यशस्वी झाली. कारणेi) योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता. ii) योजनेची लक्ष्ये कमी होती.

2.अन्नधान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१५२) ६५.८ दशलक्ष टनांपर्यंत (१९५५-५६) वाढले.

3.मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जाच्या पायाभूत सोयींना सुरुवात.

4.आर्थिक वाढीचा दर: संकल्पितः २.१%, साध्यः ३.६%

5.योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतींचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. (पहिली योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे, ज्यादरम्यान किंमतींचा निर्देशांक कमी झाली.)

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

शास्त्रीय उपकरणे व वापर

.           

स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

विद्यापीठ स्थापना

विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ
शहर   -  मुंबई
स्थापना - 18 जुलै 1857

विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ
शहर - नागपूर
स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ
शहर - गडचिरोली
स्थापना - 27 सप्टेंबर 2011

विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
शहर - मुंबई
स्थापना  - 1916

विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
शहर - पुणे
स्थापना - 1949

विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
शहर - औरंगाबाद
स्थापना - 23 ऑगस्ट 1958

विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर
शहर - कोल्हापूर
स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ
शहर - अमरावती
स्थापना - 1 मे 1983

विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
शहर  - नाशिक
स्थापना - जुलै 1989

विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
शहर - जळगाव
स्थापना - 15 ऑगस्ट 1989

विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
शहर - नांदेड
स्थापना - 17 सप्टेंबर 1994

विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
शहर - सोलापूर
स्थापना - 1 ऑगस्ट 2004

महाराष्ट्रातील अभयारण्ये

नरनाळा - अकोला
टिपेश्वर -यवतमाळ 
येडशी रामलिंग - उस्मानाबाद
अनेर - धुळे, नंदुरबार
अंधेरी - चंद्रपूर

औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - नांदेड,यवतमाळ

कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चपराला - गडचिरोली

जायकवाडी - औरंगाबाद
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर

पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे

मालवण - सिंधुदुर्ग
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती

यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी

महात्मा गांधी - राजघाट

जवाहरलाल नेहरू - शांतीवन

लालबहादूर शास्त्री - विजय घाट

इंदिरा गांधी - शक्ती स्थळ

बाबू जगजीवन राम - समता स्थळ

चौधरी चरण सिंग - किसान घाट

राजीव गांधी - वीरभूमी

ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ

चंद्रशेखर - जननायक

आय. के. गुजराल - स्मृती स्थळ

अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल

के. आर. नारायण - उदय भूमी

मोरारजी देसाई - अभय घाट

शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी

गुलझारीलाल नंदा - नारायण घाट

डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण

राज्यघटनेतील भाग

भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग दूसरा – नागरिकत्व
भाग तिसरा – मूलभूत हक्क
भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
भाग पाचवा – संघ
भाग सहावा – राज्य
भाग सातवा – रद्द
भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
भाग नववा – पंचायत
भाग नऊ ‘अ’ – महापालिका
भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
भाग पंधरावा – निवडणुका
भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
भाग सतरावा – भाषा
भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
भाग एकोणीसवा – संकीर्ण
भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
२) अकलेचा कांदा : मूर्ख
३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला
६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस
१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस
१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस
१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
२१) खडास्टक : भांडण
२२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर
२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
२४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
२४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
२५) गंगा यमुना : अश्रू
२६) गंडांतर : भीतीदायक संकट
२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 
२८) गाढव : बेअकली माणूस
२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
३४) घोरपड : चिकाटी धरणारा
३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
३६) चालता काळ : वैभवाचा काळ
३७) चौदावे रत्न : मार
३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
४१) ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
४२) थंडा फराळ : उपवास
४३) दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
४४) दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
४५) देवमाणूस : साधाभोळा माणूस
४६) धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
४७) धोपट मार्ग : सरळ मार्ग
४८) नवकोट नारायण : खूप श्रीमंत
४९) नंदीबैल : मंदबुद्धीचा
५०) पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
५१) पाताळयंत्री : कारस्तान करणारा
५२) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
५३) पिकले पान : म्हातारा मनुष्य
५४) बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
५५) बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
५६) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
५७) भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
५८) भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
५९) भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
६०) मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
७०) मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
७१) मृगजळ : केवळ अभास
७२) मेषपात्र : बावळट मनुष्य
७३) रुपेरी बेडी : चाकरी
७४) लंबकर्ण : बेअकली / बेअकल
७५) वाटण्याच्या अक्षता : नकार
७६) वाहती गंगा : आलेली संधी
७७) शकुनी मामा : कपटी मनुष्य
७८) सिकंदर : भाग्यवान
७९) सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
८०) शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
८१) श्रीगणेशा : आरंभ करणे
८२) सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
८३) स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
८४) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
८५) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
८६) सूर्यवंशी उशिरा उठणारा
८७) सोन्याचे दिवस : चांगले दिवस
८८) रामबाण औषध : अचूक गुणकारी       

महत्त्वाची पुस्तके व लेखक

प्लेइंग- ईट - माय वे - सचिन तेंडुलकर

प्लेइंग टू विन - सायना नेहवाल

माय कंट्री माय लाइफ - लालकृष्ण आडवाणी

मी वनवासी -  सिंधुताई सपकाळ

स्ट्रेट फ्रॉम द हार्ट - कपिल देव

कोसला , हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ , झूल - भालचंद्र नेमाडे

प्रकाशवाटा - प्रकाश बाबा आमटे

बारोमास - सदानंद देशमुख

आई समजून घेताना-  उत्तम कांबळे

ग्रामस्वराज्य - अरविंद केजरीवाल

माझंही एक स्वप्न होतं - वर्गीस कुरीयन

द टेस्ट ऑफ माय लाईफ -  युवराज सिंग

बॉर्न अगेन इन द माउंटन -  अरुणिमा सिन्हा

उपरा-  लक्ष्मण माने

बलुतं - दया पवार

लमान , झाकोळ - श्रीराम लागू

माईन काम्फ-  हिटलर

आनंदवन - विकास आमटे

शोध नव्या भारताचा - डॉ. रघुनाथ माशेलकर

झोंबी - आनंद यादव

आर्ट ऑफ द डील- डोनाल्ड ट्रम्प

पानिपत,संभाजी,महानायक, पांगिरा - विश्वास पाटील

मृत्युंजय,छावा- शिवाजी सावंत

ऑस्ट्रेलियाने ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 जिंकला

3 एप्रिल 2022 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करून सातव्या महिला विश्वचषकावर कब्जा केला. 

ऑस्ट्रेलियाने बोर्डावर 356 धावांचा विक्रम नोंदवला . 

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने सामन्यात 170 धावा केल्या, जो विश्वचषक फायनलमध्ये कोणत्याही क्रिकेटपटू, पुरुष किंवा महिलांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. 

ती या स्पर्धेत ५०९ धावांसह सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

अ‍ॅलिसा हिलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू मिळाला. 

इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने २१ बादांसह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 

2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक ही महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची 12वी आवृत्ती होती. 

व्यवसायावर आधारित जाती

  आजीवक - भिक्षूक

  किर - पुराणातील गंधर्व सारखी  
     गायक जात

  कापडणीस - राजाच्या वस्त्राची
     देखभाल करणारा

  ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

खोत - कोकणातील एक वतनदार

  गुरव - शंकराचे पुजारी

  धोबी - परीट, रजक

  धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

  नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

  भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

  पाथरवट - दगडफोड करणारा

  मशालजी - मशाल धरणारा

  मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

  माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

  मोदी - धान्य दुकानदार

  मलंग - फकिराचा एक पंथ

  माहूत - हत्ती हाकणारा

  सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

  वडार - दगड फोडणारी एक जात

  बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन
    भांडे देणारी फेरीवाली बाई

सम संख्यांचे गुणधर्म


सर्व सम संख्यांना 2 ने नि:शेष भाग जातो.

क्रमागत सम संख्यात 2 था फरक असतो.

कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट सम संख्या असते.

दोन किंवा जास्त सम संख्याची बेरीज, गुणाकर, वजाबाकी, ही सम संख्याच असते.

कोणत्याही सम संख्येत एक मिळवल्यास किवा वजा केल्यास विषम संख्या मिळते.

पूर्णांक संख्या ( I) 

धन संख्या, ॠण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.

उदा:

-3,-2,-1

0

1,2,3

" 0 "हा मध्यवर्ती बिंदू आहे.

1) सर्वात मोठी ॠणपूर्णांक संख्या = -1
2) सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही.

  पूर्ण संख्या ( W)  

0,1,2,3,--------------या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
सर्वात लहान पूर्ण संख्या - 0
सर्वात मोठा पूर्ण संख्या सांगता येत नाही.

नैसर्गिक संख्या ( N)

1,2,3,4,------------या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोजसंख्या म्हणतात.
नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते.
नैसर्गिक संख्यांचा गुणाकर नैसर्गिक संख्या येतो.
सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1

भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे व्यक्ति.

पी के चामलिंग : सिक्कीम : २४.५ वर्ष
जयोती बसु : प. बंगाल : २३.४ वर्ष
जी अपांग : अरुणाचल : २२.८ वर्ष
लाल थानहवला : मिझोरम : २१.१ वर्ष
वीरभद्र सिंह : हिमाचल : २१.१ वर्ष
नवीन पटनायक : ओरिसा : २०.८ वर्ष (मुख्यमंत्री पदावर आहेत)
माणिक सरकार : त्रिपुरा : २० वर्ष
एम करुणानिधी : तमिळनाडू : १९ वर्ष
वाय एस परमार : हिमाचल : १८ वर्ष
एम एल सुखडिया : राजस्थान : १६.६ वर्ष
परतापसिंह राणे : गोवा : १५.१० वर्ष
एस सी जमीर : नागालँड : १५.५ वर्ष
तरुण गोगोई : आसाम : १५ वर्ष
शिला दीक्षित : दिल्ली : १५ वर्ष
ओ आय सिंह : मणिपूर : १५ वर्ष
रमण सिंह : छत्तीसगढ : १५ वर्ष

एस के सिन्हा : बिहार : १४.१० वर्ष

ज जयललिता : तमिळनाडू : १४.५ वर्ष
वी संगमा : मेघालय : १४.५ वर्ष
नितीश कुमार : बिहार : १४.३ वर्ष (मुख्यमंत्री पदावर आहेत) .

भारतीय शहरांची टोपणनावे

१. गोल्डन (सुवर्ण) सिटी – अमृतसर

२. भारताचे मैनचेस्टर – अहमदाबाद

३. सात बेटांचे शहर – मुंबई

४. स्पेस सिटी – बँगलोर

५. भारताचे बगीचा (गार्डन) शहर – बँगलोर

६. भारताची सिलिकॉन वैली – बँगलोर

७. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर – बँगलोर

८. अरबी समुद्राची राणी – कोचीन

९. गुलाबी शहर – जयपुर

१०. भारताचे प्रवेशद्वार – मुंबई

११. ट्विन सिटी – हैद्राबाद, सिकंदराबाद

१२. सणांचे शहर – मदुरई

१३. दख्खनची राणी – पुणे

१४. इमारतींचे शहर – कोलकाता

१५. दक्षिण गंगा – गोदावरी

१६. दक्षिणेकडील मैनचेस्टर – कोयम्बटूर

१७. सोयाबीनचा प्रदेश – मध्य प्रदेश

१८. नवाबांचे शहर – लखनऊ

१९. पूर्वेकडील वेनिस – कोचीन

२०. बंगालचे अश्रू – दामोदर नदी

२१. बिहारचे अश्रू – कोसी नदी

२२. निळा पर्वत – नीलगिरी

२३. पर्वतांची राणी – मसूरी (उत्तराखंड)

२४. पवित्र नदी – गंगा

२५. भारताचे हॉलीवुड – मुंबई

२६. किल्ल्यांचे शहर – कोलकाता

२७. पाच नद्यांचे राज्य – पंजाब

२८. तलावांचे शहर – श्रीनगर

२९. भारताचे पोलादी शहर – जमशेदपुर (टाटानगर)

३०. मंदिरांचे शहर – वाराणसी

३१. उत्तरेकडील मैनचेस्टर – कानपूर

३२. भारताचे स्वर्ग – जम्मू आणि काश्मीर

३३. मसाल्यांचे राज्य – केरळ

३४. भारताचे स्विट्ज़रलैंड – काश्मीर

३५. भारताचे बॉस्टन – अहमदाबाद

इतिहासातील घटना

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते?
   - बॉम्बे हेराॅल्ड.

भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?
   - मुस्लिम लीग

टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?
   - लॉर्ड कॅनिंग

निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?
   - बंगाल प्रांतात

1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?
   - लॉर्ड स्टैनले

1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये?
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?
   - कलकत्ता विद्यालय

मानवी शरीर प्राथमिक माहिती


1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.

2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.

3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन

4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर

5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)

6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन

7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.

8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.

10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.

13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.

14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस

15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9

16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32

17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.

18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

.         

शिखराचे नाव - उंची(मीटर)  -जिल्हे🔹

कळसूबाई -  1646 - नगर

साल्हेर - 1567  - नाशिक

महाबळेश्वर - 1438 - सातारा

हरिश्चंद्रगड  - 1424 -  नगर

सप्तशृंगी - 1416 - नाशिक

तोरणा - 1404  - पुणे

राजगड -  1376 -  पुणे

रायेश्वर - 1337-  पुणे

शिंगी - 1293 - रायगड

नाणेघाट -  1264  -  पुणे

त्र्यंबकेश्वर -  1304 - नाशिक

बैराट - 1177 - अमरावती

चिखलदरा - 1115  - अमरावती

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...