२७ जुलै २०२२

ग्रामपंचायत विषयी माहिती

ग्रामपंचायत विषयी माहिती |

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने:
ग्रामपंचायतीची कामे / कार्ये:
सरपंचाची निवड :
सरपंच अधिकार व कार्ये :
सरपंच मानधन :
राजीनामा :
ग्रामसेवक :
ग्रामसेवकांची कामे :
अविश्वासाचा ठराव :
ग्रामसभा :
ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाणारी कामे:
अंदाजपत्रक :
15 वा वित्त आयोग :

संविधानामधील ग्रामपंचायत स्थापन करणे बाबत कोणते कलम आहे ?
ग्रामपंचायत स्थापना कलम
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण पाहते?
निष्कर्ष :

ग्रामपंचायत विषयी माहिती

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याच्या पूर्वीपासून म्हणजेच 1958 पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली होती. या कलमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असा उल्लेख केलेला आहे. ज्या गावांची लोकसंख्या 600 पेक्षा जास्त असेल त्या गावांमध्ये ग्रामपंचायत स्थापन केली जाते, आणि ज्या गावांची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल त्या गावांमध्ये गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते.

लोकसंख्यासदस्य संख्या
600 ते 15007 सदस्य
1501 ते 30009 सदस्य
3001 ते 450011 सदस्य
4501 ते 600013 सदस्य
6001 ते 750015 सदस्य
7501 पेक्षा जास्त17 सदस्य
Gram panchayat information in marathi
आपल्या गावची लोकसंख्या किती आहे यावर त्या गावची सदस्य संख्या ठरवली जाते. जर गावाची लोकसंख्या 600 ते 1500 असेल तर त्या गावांमध्ये 7 सदस्य असतील. जर गावची लोकसंख्या 1501 ते 3000 असेल तर त्या गावांमध्ये 9 सदस्य असतील. जर गावाची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तर त्या गावांमध्ये 11 ग्रामपंचायत सदस्य असतील.

जर गावची लोकसंख्या 4501 ते 6000 असेल तर त्या गावांमध्ये 13 सदस्य असतील. जर गावामध्ये 6001 ते 7500 लोकसंख्या असेल तर त्या गावांमध्ये 15 ग्रामपंचायत सदस्य असतील. आणि जर गावची लोकसंख्या 7501 पेक्षा जास्त असेल तर त्या गावांमध्ये 17 ग्रामपंचायत सदस्य असतील. म्हणजेच ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी 7 सदस्य आणि जास्तीत जास्त 17 ग्रामपंचायत सदस्य असतात.

अर्जुन पुरस्काराविषयी माहिती
ग्रामपंचायतीची निवडणूक (Grampanchayat Election in marathi):
सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो. सर्वात पहिल्यांदा सर्व जण सदस्य असतात. त्यानंतर सरपंचाची निवड केली जाते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 50 टक्के आरक्षण हे महिलांना राखीव असते. अनुसूचित जातीसाठी त्या गावांमध्ये किती लोकसंख्या आहे यानुसार त्यांचे आरक्षण ठरवले जाते. इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण राखीव असते.

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी नियम (Rules for gram panchayat election in marathi):
उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असायला हवे.
ज्या गावच्या ग्रामपंचायतीसाठी आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्या गावच्या मतदान यादी मध्ये त्या उमेदवाराचे नाव असावे.
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने:
ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर
व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर.
जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान.
विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान.
ग्रामपंचायतीची कामे / कार्ये:
गावात रस्ते बांधणे.
गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
दिवाबत्तीची सोय करणे.
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
सांडपाण्याची व्यवस्था करणे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, उरुस यांची व्यवस्था ठेवणे.
सरपंचाची निवड :
निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे एका वर्षामध्ये बारा सभा घेतल्या जातात त्यांना मासिक सभा असे म्हणतात. आणि यामध्ये चार ग्रामसभा असतात. या चार ग्रामसभा या 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी आणि 1 मे या दिवशी घेतल्या जातात. आणि ग्रामसभा या ग्रामपंचायतीला घ्याव्याच लागतात. निवडणुकीनंतर जी पहिली सभा होते मग ती ग्रामसभा असो किंवा मासिक सभा असो त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंच निवडले जातात.

सरपंच आणि उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर जर विरोधी पक्षाला काही यामध्ये विरोध असेल किंवा अडचण असेल तर ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार करू शकतात. जड जिल्हाधिकाऱ्यांकडून सुद्धा त्यांच्या शंकेचे निरसन झाले नाही तर ते विभागीय आयुक्तांकडे आपली तक्रार दाखल करू शकतात.

सरपंच अधिकार व कार्ये :
मासिक सभा बोलावणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.
गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे.
ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे.
सरपंच मानधन :
सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांना अतिथी भत्ता म्हणून वार्षिक अंदाजपत्रकांच्या 2% किंवा 6000/- रु यापैकी जी मोठी रक्कम असते ती दिली जाते.

राजीनामा :
सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे तर उपसरपंच सरपंचांकडे देतात. अकार्यक्षमता, गैरवर्तन यासारख्या कारणांवरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंचास पदमुक्त करते.

ग्रामसेवक :
ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.

ग्रामसेवकांची कामे :
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
करवसुल करणे.
जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे.
जन्म-मृत्यू,उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हनून काम पाहणे.
बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज करणे.
मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज करणे.
बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे.
जनमाहिती अधिकारी कामकाज करणे.
जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे.
विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे.
आपत्कालीन समिती सचिव म्हणून काकाज करणे.
झाडे लावणे, शौचालय बांधून ते वापरायला शिकविणे.
ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज करणे.

अविश्वासाचा ठराव :

जर निवडणूक झाली आणि सरपंच आणि उपसरपंच यांची निवड झाली तर विरोधी पक्षाला सहा महिन्यापर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. जर तरीही विरोधी पक्षाने अविश्वासाचा ठराव मांडला आणि जर जिल्हाधिकाऱ्याने तो ठराव फेटाळला तर पुढील एक वर्ष विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव मांडू शकत नाही.

ग्रामसभा :
ग्रामपंचायतीला चार ग्रामसभा या वर्षातून घ्याव्या लागतात. ग्रामसभेतील सदस्य म्हणजेच प्रमुख हा सरपंच असतो. आणि जर सरपंच नसेल तर त्या ठिकाणी उपसरपंच हा प्रमुख म्हणून काम करतो. ग्रामसभेमध्ये सचिवाचे काम हे ग्रामसेवक सांभाळतो.

ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाणारी कामे:
कर आकारणीसाठी मान्यता देणे.
ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मजुरी देणे.
ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष खर्च व काम यांच्या पाहणीसाठी दक्षता समिती नेमणे.
ग्रामपंचायतीचे सदस्य निवडणे.
ग्रामसभा ठरावाच्या माध्यमातून सर्व विभागांना सूचना व मत पाठवू शकते.

अंदाजपत्रक :

प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावासाठी अंदाजपत्रक बनवावे लागते. म्हणजे समजा आता 2021 चालू आहे, 2022 मध्ये ग्रामपंचायतीला काय काय कामे करायची आहेत याविषयी लिहिणे म्हणजे अंदाजपत्रक. ही कामे गावातील लोकांकडून सांगितली जातात. आणि ही कामे अंदाजपत्रकामध्ये लिहून 31 डिसेंबर 2019 च्या आत पंचायत समितीकडे पाठवावी लागतात. त्यानंतर पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठवते. त्यानंतर राज्य सरकार त्या गावची लोकसंख्या किती आहे हे पाहून त्यासाठी निधी मंजूर करते. आणि आपल्याला 2022 मध्ये हा निधी मंजूर होतो.

15 वा वित्त आयोग :

1 एप्रिल दोन हजार वीस पासून पंधराव्या वित्त आयोगाचे ची सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी 14 वा वित्त आयोग होता. 14 व्या वित्त आयोग या मध्ये शंभर टक्के निधी हा सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये येत होता. परंतु 15 व्या वित्त आयोगामध्ये फक्त 80 टक्के निधी हा ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये येईल. आणि इतर 20 टक्के मधील निधी हा 10 टक्के पंचायत समितीकडे आणि 10% जिल्हा परिषदेकडे जाईल.

आता तुम्ही म्हणाल हे वीस टक्के पैसे आणायचे कसे. तर त्यासाठी ते काम ग्रामपंचायतीला करावे लागते. म्हणजेच आपल्याला पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे जाऊन सांगावे लागेल की, आम्हाला ही कामे करण्यासाठी इतका निधी लागणार आहे.  तर ते आपल्याला तो निधी देतील.

२६ जुलै २०२२

स्पर्धात्मक चालू घडामोडी


Q.1) टाटा प्रोजेक्ट्सने  व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

>> विनायक पै


Q.2) IAPH ने भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी  कोणाची निवड केली?

>> एन्नारासु करुनेसन


Q.3) चित्रपट निर्माते केपी कुमारन यांना नुकतेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

>> जेसी डॅनियल पुरस्कार 2022


Q.4) नुकतेच प्रख्यात शास्त्रज्ञ आणि इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस (ILS) चे संचालक डॉ. अजय कुमार परिडा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?

>> 58 व्या


Q.5) अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते?

>> लेखक


Q.6) जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल: 2021 मध्ये कोणता देश 87 अब्ज डॉलर्स प्रेषण मिळवणारा अव्वल प्राप्तकर्ता होता?

>> भारत


Q.7) कोणता देश भारताकडून ब्राम्होस क्षेप्नाश्त्र खरेदी करणार आहे?

>> इंडोनेशिया


Q.8) “डेनियल अवार्ड २०२२” कोनाला देण्यात आला आहे?

>> के. पी. कुमारन


Q.9) आंतरराष्ट्रीय हॉक्की महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?

>> सिफ अहमद


Q.10) CBDT द्वारे "आयकर दिवस" कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 24 जुलै


Q.1) कोणत्या आजाराच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (who) जागतिक आणीबाणी घोषित केली आहे? 

>> मंकीपॉक्स


Q.2) उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅराऑलिम्पिक गेम्स 2028 चे आयोजन कोणता देश करेल?

>> अमेरिका


Q.3) अलीकडेच चर्चेत असलेले "हैफा बंदर" कोणत्या देशात स्थित आहे?

>> इस्राईल 


Q.4) अलीकडेच चर्चेत असलेला काक्रापार अनुप प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे?

>> गुजरात


Q.5) अलीकडेच "वैश्विक ऊर्जा पुरस्कार 2022" कोणाला भेटला आहे?

>> कौशिक राजशेखर


Q.6) पहिल्या प्रवासी ड्रोनचे अनावरण कोणाच्या हस्ते केले गेले?

>> नरेंद्र मोदी 


Q.7) सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे कोणते राज्य हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे?

>> हिमाचल प्रदेश


Q.8) कोणत्या आयोगाने “डिजिटल बँक्स” नावाचा अहवाल जारी केले?

>> निती आयोग 


Q.9) राष्ट्रीय प्रसारण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 23 जुलै 


Q.10)  हर घर तिरंगा मोहिमेनुसार प्रत्येक घरी कोणत्या तारखेदरम्यान तिरंगा फडकावण्याचे आव्हान नरेंद्र मोदी यांनी केले आहे?

>> १३ ते १५ ऑगस्ट


Q.1) इंग्लंडमधील लिसेस्टर क्रिकेट मैदानाला भारताच्या कोणत्या माजी कर्णधाराचे नाव देण्यात आले आहे?

>> सुनील गावसकर


Q.2) नीरज चोप्राने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत कोणते पदक जिंकले?

>> रौप्य पदक   (88.13 मीटर)


Q.3) रविंदर टक्कर यांच्या जागी व्होडाफोन आयडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे?

>> अक्षय मुंद्रा


Q.4) अलीकडेच सेबीचे (SEBI) कार्यकारी संचालक म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे?

>> प्रमोद राव


Q.5) नुकतेच कोणत्या देशाने  आपले नवीन स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन मॉड्यूलपैकी दुसरे लॉन्च केले?

>> चीन


Q.6) भारताचा परकीय चलन साठा $7.5 अब्जने कमी होऊन किती अब्ज झाला आहे?

>> $572.7 अब्ज


Q.7) फ्रेंच ग्रांड प्रीक्स 2022 चे विजेतेपद पटकावले?

>> मॅक्स वर्स्टॅपेन


Q.8) नुकतेच कोणत्या अभिनेत्याला संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून सन्मानित, गोल्डन व्हिसा मिळाला आहे?

>> कमल हसन


Q.9) बुद्धिबळ खेळात आतापर्यंत सर्वाधिक 2882 इतके रेसिंग मिळवणारा मँग्सन कार्लसन जगातील पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. तो कोणत्या देशाचा आहे?

>> नार्वे


Q.10) जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस दरवर्षी  केव्हा साजरा केला जातो?

>> 25 जुलै

नदी आणि त्यांची उगमस्थान


🌺 गगा → गंगोत्री (उत्तराखंड)



🌼यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)



🌸सिंधू → मानसरोवर (तिबेट)



🌺नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)



🌼तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)



🌸महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)



🌺बरम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)



🌼सतलज → कैलास पर्वत(तिबेट)



🌸बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)



🌺गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक



🌼कष्णा → महाबळेश्वर.



🌸कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)



🌺साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)



🌸रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)



🌺पन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).


सस्था आणि संस्थापक



🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज

🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज

🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज

🔸 १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज

🔹 १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज

🔸 १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज

🔹१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी

🔸 १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज

🔹१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज

🔸 १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज

🔹१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज 

🔸१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर

🔹 १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर

🔸 १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज

🔹 १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज


🔶सोसायटी (Society) 🔶

🔹१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी

🔸 १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी

🔹१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी

🔸१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज

🔹१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी

🔸 १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी

🔹१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी

🔸 १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी

🔹१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी

🔸१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी

🔹 १८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी

🔸 १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी

🔹१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी

🔸१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी

🔹१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

15 वा वित्त आयोग



अध्यक्ष:एन के सिंग, = 

 सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

लोकपाल


    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


 न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


🛑 लोकपाल निवड समिती

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


🛑 लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


🛑 अध्यक्ष अपात्रता


 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी


🛑 कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो


 🛑 पगार


अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


🛑 लोकपाल कायदा 2013


   राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

लोकसभा:-18 डिसेंबर 2013

राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014

 रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

भारताचे राष्ट्रपती :



✅ डॉ राजेंद्र प्रसाद  :- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते पदावर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते  


✅ झाकीर हुसेन :- पहिले मुस्लीम राष्ट्रपती होते  


✅ कोचेरिल रामन नारायणन :- भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते


✅ ए पी जे अब्दुल कलाम :- हे "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिध्द असलेले राष्ट्रपती आहेत  


✅ परतिभाताई पाटील :- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती  


✅ परणव मुखर्जी :- भारताचे 13 वे राष्ट्रपती  


✅ रामनाथ कोविंद :- भारताचे 14 वे राष्ट्रपती तसेच ते भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती होते


✅ दरौपदी मुर्मू :- भारताचे 15 वे राष्ट्रपती, तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती


2021 मध्ये झालेले काही महत्वपूर्ण द्विपक्षीय लष्करी युद्ध सराव


.      🟠 सराव     -         देश 🟠


🔹१) बोल्ड करूक्षेत्र - भारत-सिंगापूर 


🔸२) मैत्री - भारत- थायलँड 


🔹३) गरुडशक्ती - भारत-इंडोनेशिया 


🔸४) सूर्यकिरण - भारत-नेपाळ 


🔹५) युद्ध अभ्यास - भारत-अमेरिका 


🔸६) मित्र शक्ती - भारत-श्रीलंका 


🔹७) समप्रीती - भारत-बांगलादेश 


🔸८) इंद्र - भारत-रशिया 


🔹९) हरिभाऊ शक्ती - भारत-मलेशिया


🔸१०) धर्म गार्डियन - भारत-जपान 


🔹११) हॅन्ड इन हॅन्ड - भारत-चीन 


🔸१२) एकूवेरीन - भारत-मालदीव

राष्ट्रपती पदाविषयी थोडक्यात महत्वाचे

▪️ बिनविरोध निवडून येणारे पहिले राष्ट्रपती ➖ एन.एस.रेड्डी

▪️ अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती ➖ वही. व्ही. गिरी

▪️ पदावर  निधन झालेले पहिले राष्ट्रपती ➖ झाकीर हुसेन

▪️ सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे ➖ डॉ.राजेंद्र प्रसाद

▪️ सर्वात कमी मताधिक्यने निवडून  येणारे ➖ वही. व्ही. गिरी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️ भारताचे पहिले राष्ट्रपती ➖ डॉ. राजेंद्र प्रसाद

▪️ पहिले मुस्लिम राष्ट्रपती ➖ झाकीर हुसेन

▪️ पहिले शिख राष्ट्रपती ➖ गयानी झैलसिंग

▪️ पहिले दलित राष्ट्रपती ➖ क.आर. नारायणन

▪️ पहिली महिला राष्ट्रपती ➖ परतिभाताई पाटील

▪️ पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती ➖ डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

▪️ सर्वात तरुण राष्ट्रपती ➖ नीलम संजीव रेड्डी

▪️ सर्वात वृद्ध राष्ट्रपती ➖आर. वेंकटरमन

▪️ दसरी महिला राष्ट्रपती ➖ दरौपदी मूर्मु

▪️ पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती ➖ दरौपदी मूर्मु  

▪️ हगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहणारे सरन्यायाधीश ➖ एम. हिदायतुला

                                                                          

२३ जुलै २०२२

सटेटिक जीके के साथ परीक्षा संबंधित करेंट अफेयर्स: 16 जून 2022 #Hindi

1) प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने मुंबई में राजभवन में भूमिगत ब्रिटिश-युग बंकर के अंदर भारतीय क्रांतिकारियों की एक नव निर्मित गैलरी 'क्रांति गाथा' का उद्घाटन किया। 

➨ उन्होंने नवनिर्मित 'जल भूषण', महाराष्ट्र के राज्यपाल के आवास और कार्यालय का भी उद्घाटन किया।

▪️ महाराष्ट्र :-

CM - Uddhav Thackeray

➨ संजय गांधी (बोरीवली) राष्ट्रीय उद्यान

➨ तडोबा राष्ट्रीय उद्यान

➨नवेगांव राष्ट्रीय उद्यान

➨गुगामाल राष्ट्रीय उद्यान

➨चंदोली राष्ट्रीय उद्यान


2) तमिलनाडु सरकार ने ऑनलाइन गेमिंग को विनियमित करने के लिए एक अध्यादेश की घोषणा के लिए सिफारिशें देने के लिए न्यायमूर्ति के चंद्रू (सेवानिवृत्त) की अध्यक्षता में चार सदस्यीय पैनल का गठन किया।

▪️तमिलनाडु :- 

➨ CM - M K Stalin

➨सत्यमंगलम टाइगर रिजर्व (एसटीआर)

➨कलक्कड़ मुंडनथुराई टाइगर रिजर्व (KMTR )



3) कोयला मंत्रालय ने सिंगल विंडो क्लीयरेंस सिस्टम (एसडब्ल्यूसीएस) की परियोजना सूचना और प्रबंधन मॉड्यूल लॉन्च किया।


4) भारती एयरटेल पार्टीनाइट मेटावर्स प्लेटफॉर्म पर एक्सस्ट्रीम मल्टीप्लेक्स के माध्यम से मेटावर्स के साथ जुड़ने वाली पहली टेलीकॉम ऑपरेटर बन गई। 

➨एक्सस्ट्रीम मल्टीप्लेक्स टेल्को की एक्सस्ट्रीम प्रीमियम पेशकश का एक विस्तार है।


5) जारी आज़ादी का अमृत महोत्सव के बीच केंद्रीय मंत्रिमंडल ने युवा मामलों और खेल मंत्रालय के तहत हस्ताक्षरित शंघाई सहयोग संगठन (एससीओ) के सदस्य राज्यों के बीच युवा कार्य के क्षेत्र में सहयोग पर समझौते को मंजूरी दे दी है।


6) भारत के इक्का भाला फेंकने वाले नीरज चोपड़ा ने फिनलैंड में पावो नूरमी खेलों में 89.30 मीटर की दूरी पर फेंककर एक नया राष्ट्रीय रिकॉर्ड बनाया।

➨ नीरज चोपड़ा एथलेटिक्स में भारत के पहले ओलंपिक स्वर्ण पदक विजेता हैं और ओलंपिक में केवल दूसरे व्यक्तिगत स्वर्ण पदक विजेता हैं।

➨ नीरज चोपड़ा ने इवेंट में अपने थ्रो से सिल्वर मेडल जीता।


7) अमेरिकी राष्ट्रपति जो बिडेन ने भारतीय-अमेरिकी राधा अयंगर प्लंब को पेंटागन के शीर्ष पद के लिए नामित किया है।

➨ वर्तमान में डिप्टी सेक्रेटरी ऑफ डिफेंस के चीफ ऑफ स्टाफ के रूप में सेवारत, प्लंब को उप अवर रक्षा सचिव के पद पर अधिग्रहण और स्थिरता के लिए नामित किया गया था।


8) थाईलैंड औषधीय उपयोग के लिए भांग को वैध बनाने वाला पहला एशियाई देश बन गया है।


9) केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया ने IoTechWorld एविगेशन प्राइवेट लिमिटेड को ड्रोन नियम, 2021 के तहत पहला टाइप सर्टिफिकेट (TC) प्रदान किया। 

➨गुरुग्राम स्थित कंपनी की स्थापना अप्रैल 2017 में हुई थी और यह भारत के किसान ड्रोन के अग्रणी निर्माताओं में से एक है।


10) भारतीय रेलवे के दक्षिणी रेलवे ज़ोन ने तमिलनाडु के कोयंबटूर से महाराष्ट्र के शिरडी तक निजी तौर पर संचालित 'भारत गौरव ट्रेनों' की पहली सेवा शुरू की।

▪️तमिलनाडु :- 

➨ CM - M K Stalin

➨Sathyamangalam tiger reserve  (STR)

➨Kalakkad Mundanthurai tiger reserve (KMTR


11) तमिलनाडु ट्रिपल जम्पर प्रवीण चित्रवेल ने चेन्नई के जवाहरलाल नेहरू स्टेडियम में चल रही राष्ट्रीय अंतर-राज्य एथलेटिक्स चैंपियनशिप में 17.18 मीटर का नया मीट रिकॉर्ड बनाया।

➨चित्रवेल ने ओरेगॉन में होने वाली आगामी विश्व चैंपियनशिप के लिए क्वालीफाई कर लिया है।


12) कर्नाटक सरकार ने सरकारी योजनाओं के लिए आधार-आधारित, एकल-खिड़की पंजीकरण के लिए "किसान पंजीकरण और एकीकृत लाभार्थी सूचना प्रणाली (फ्रूट्स)" सॉफ्टवेयर लॉन्च किया है।

▪️कर्नाटक:- 

मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई

राज्यपाल :- थावरचंद गहलोत

पोर्ट :- न्यू मैंगलोर पोर्ट

अंशी राष्ट्रीय उद्यान

बन्नेरघाटा राष्ट्रीय उद्यान

नागरहोल राष्ट्रीय उद्यान

बांदीपुर राष्ट्रीय उद्यान

कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान

भाषा - कन्नड़

गठन - 1 नवंबर 1956

"मुख्य पुरस्कार आणि सन्मान"

प्रश्न १- ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील लोकांना दिला जातो-

उत्तर - साहित्य


प्रश्न २- 'अर्जुन पुरस्कार' संबंधित आहे-

उत्तर - खेळ


Q3- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी दिला जातो-

उत्तर विज्ञान


प्रश्न 4- ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

उत्तर - संगीत


प्रश्न 5: 'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

उत्तर - शेती


प्रश्न 6- राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मला कोणता पुरस्कार दिला जातो?

उत्तर - नर्गिस दत्त पुरस्कार


प्रश्न 7- 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' कोणत्या देशाकडून दिला जातो-

उत्तर फिलीपिन्स


प्रश्न 8: पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

पोस्ट पत्रकारिता


प्रश्न 9- कलिंग पुरस्कार दिला जातो-

उत्तर - विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी


प्रश्न 10- कोणत्या कामगिरीसाठी 'ग्लोबल 500' पुरस्कार दिले जातात-

उत्तरः पर्यावरणीय प्रतिकारशक्ती


प्रश्न 11- धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो-

उत्तर वैद्यकीय क्षेत्र


प्रश्न 12- 'सरस्वती सन्मान' कोणत्या क्षेत्रात दिला जातो-

उत्तर - साहित्य


प्रश्न 13- कोणत्या देशाने नोबेल पारितोषिकाची स्थापना केली?

उत्तर स्वीडन


प्रश्न 14- 'नोबेल पारितोषिके' त्यांच्या स्मरणार्थ दिली जातात-

उत्तर: अल्फ्रेड नोबेल


प्रश्न १५- 'ज्ञानपीठ पुरस्कार' कधीपासून दिला जात आहे?

उत्तर - 1965 पासून


Q16- क्रीडा प्रशिक्षकांसाठी 'द्रोणाचार्य पुरस्कार' कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला-

उत्तर - 1985 इ.स.


प्रश्न 17- 'नोबेल पुरस्कार' कधी सुरू झाले-

उत्तर - 1901 इ.स.


Q18- भारतरत्न आणि इतर राष्ट्रीय सन्मान कधी सुरू झाले-

उत्तर - 1954 मध्ये


Q19- C.V. रमण यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले?

उत्तर - 1930 मध्ये


प्रश्न 20- मॅन बुकर पुरस्कारासाठी कोणत्या देशांच्या लेखकांचा विचार केला जातो-

उत्तर - कॉमनवेल्थ आणि आयर्लंडमधील इंग्रजी लेखक


प्रश्न 21- अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची स्थापना कोणी केली?

उत्तर - सेंट्रल बँक ऑफ स्वीडन


रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती.


💥शरीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत. मागील ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.


💥काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. २२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना १३४ मतं मिळाली आहे.


💥शरीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर १४ जुलै रोजी ते सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांच्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. परिणामी राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. यानंतर आता गोताबया यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.


💥आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात नवीन राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करून, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत. 

गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे धनाढय़ ; बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर.

🅾️अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५.४ अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढय़ असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.


🅾️फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३४.४ अब्ज डॉलर आहे. बर्नाड अ‍ॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे १५५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या तर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे १४९.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


🅾️चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले. अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर घसरले आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर असून त्यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती ११ अब्ज डॉलरने अधिक आहे.


🅾️ गल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जीशी संबंधित काही स्टॉक्सचाही समावेश आहे. अदानी समूहाने अवघ्या तीन वर्षांत सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एक चतुर्थाश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे.

स्पर्धात्मक चालू घडामोडी 🎯



Q.1) नुकतेच भारताच्या नवीन राष्ट्रपती कोण बनल्या आहेत?

>> द्रोपदी मुर्मू


Q.2) बीसीसीआयचे नवे आचार अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> विनीत सरन


Q.3) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> राज शुक्ला


Q.4) सरदार पटेल उत्कृष्ट ICAR संस्था पुरस्कार 2021 कोणत्या संस्थेला मिळाला आहे?

>> राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी (NAARM)


Q.5) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार भारत 85 व्या स्थानावरून कितव्या स्थानावर घसरला आहे?

>> 87 व्या


Q.6) युरोमनी द्वारे दुसऱ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट SME बँक’ म्हणून कोणती बँक घोषित करण्यात आली आहे?

>> DBS बँक


Q.7) 2028 उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ कोठे आयोजित केले जातील?

>> लॉस एंजेलिस, (युनायटेड स्टेट्स)


Q.8) मॉर्गन स्टॅनलीने भारताचा FY23 जीडीपी अंदाज किती टक्क्यांपर्यंत कमी केला आहे?

>> 7.2%


Q.9) 13वा पीटर्सबर्ग हवामान संवाद कोणत्या देशामध्ये सुरू झाला?

>> जर्मनी


Q.10) फोर्ब्स रिअल-टाइम अब्जाधीशांची यादीनुसार बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कोण बनले?

>> गौतम अदानी

New MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम



काय तो नवीन बदल , काय तो अभ्यासक्रम, सगळे कसे ok मधे समजून घेऊयात.😄


1. भाषा विषय पेपर (मराठी आणि इंग्रजी) हे QUALIFYING प्रकार चे असतील म्हणजे त्यात 25% गुण ( 300 पैकी 75) मिळवावे लागतील. 


2. सामान्य अध्ययन (GS) 1 ते 4 पेपर मराठी किंवा इंग्रजी मध्ये लिहिता येतील


3. प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील ,उत्तरे तुम्ही जे माध्यम निवडले त्याच माध्यमात लिहावीत.


4.प्रश्न ची संख्या किती असेल या बद्दल उल्लेख नाही (परंतु UPSC प्रमाणे 20 प्रश्न असू शकतात  )


5.तुमची भाषा माध्यम मुख्य  परीक्षेसाठी अर्ज करताना निवडावी लागेल. 


6. अभ्यासक्रमाचे वैशिष्टे म्हणजे GS आणि Optional विषय मधील प्रत्येक घटक चा स्पष्ट उल्लेख केला आहे (थोडक्यात well define Syllabus आहे , त्यामुळे त्याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता कमी असते) 


7. सर्व वैकल्पिक विषय मराठीत लिहिता येणार नाहीत. काही विषय जसे इंजिनिअरिंग चे विषय, फिजिक्स, बायोलॉजी इ. फक्त इंग्रजी मधेच लिहावे लागतील.


8. सामान्य अध्ययन (GS) अभ्यासक्रम UPSC प्रमाणेच आहे. परंतु त्यामध्ये  some weightage to Maharashtra असेल. म्हणजे प्रत्येक टॉपिक साठी महाराष्ट्र संदर्भ घ्यावा लागेल.


9. अभ्यासक्रम जरी UPSC सारखं असला तरी काठिण्य पातळी UPSC असण्याची शक्यता कमी आहे.


10. Syllabus आणि PYQ विश्लेषण महत्वाचे ठरेल. (UPSC मुख्य परीक्षा 2013 पासून  आणि MPSC जुना पॅटर्न 2012 पूर्वी चे प्रश्नपत्रिका )


All the best 

Thank you 

सरसकट काँपीपेस्टची गरज आहे का ?



सरसकट UPSC Pattern राबवण्याआधी काही गोष्टीचा विचार व्हायला हवा. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याला दबाव न समजता या मागण्यांचा सर्वकष विचार व्हावा.


1. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75% भरती class 2 पदांची असते. 


2. DC, DySP, DyCEO वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही DC, DySP पदांची भरती दरवर्षी होत नाही. 


3  बऱ्याच राज्यात मुख्य परीक्षा जरी लेखी असली तरी ती Average 1000  mark चीच आहे.परीक्षा पद्धती ठरवताना त्या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांच्या दर्जाचा विचार व्हायला हवा. सध्याच्या पँटर्ननुसार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार या दोन पदांचा अभ्यासक्रम सारखा करण्यात आला आहे. 


3. तसेच वैकल्पिक विषयामध्ये भविष्यात तांत्रिक आणि अतांत्रिक विषय असे वाद होऊ शकतात. साधारण तांत्रिक विषय विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवून देतात. अतांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी या सगळ्यात मागे पडू शकतात. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सोडल्यास इतर कोणत्याही मोठ्या राज्यात वैकल्पिक विषय लागू नाहीत.


4. लिहण्याच्या माध्यमाचाही फरक पडू शकतो. इंग्रजी मध्ये वेगात लिहणे सोपे असल्याने तुलनेने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पेपर कव्हर करायला अडचण येऊ शकते. 


4. मुलाखती मध्ये जास्त mark चा फरक पडू नये म्हणून जवळपास सर्व राज्यामध्ये 25 -100 mark चीच मुलाखत आहे. आंध्रप्रदेश सारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 केले. असे असताना MPSC ची 275 mark ची मुलाखत कितपत संयुक्तिक आहे ?


5. नवीन पँटर्ननुसार क्लासेसचे अवास्तव महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे MPSC करणे प्रंचड खर्चिक बाब होणार असल्याने ग्रामीण गरीब विद्यार्थी या स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकला जाणार आहे.  तसेच UPSC मध्ये 20 -30 अधिकारी वाढविण्यासाठी 2.5-3 लाख विद्यार्थी क्लासेसच्या दावणीला बांधले जाऊ शकतात. सद्यस्थितीत ग्रामीण भागात राहून देखील अभ्यास करणारे विद्यार्थी भरपूर आहेत. आता त्यांना Essay Writing, GS Test series, Optional यासाठी पुणे- दिल्ली मधील क्लासेस लावणे भाग पडेल आणि दरवर्षी 1.5-2 लाख रुपये खर्च करावे लागतील. 


6. जवळपास सगळ्या मोठ्या राज्याच्या राज्यसेवा परीक्षा पँटर्न पाहिल्यास  लक्षात येते की एकाही राज्याने UPSC pattern जशाचा तसा फाँलो केला नाही आणि ते न करता देखील त्या राज्यामध्ये UPSC पास होण्याच प्रमाण लक्षणीय आहे. विशेषकरून दक्षिणेकडील राज्यात 800 पेक्षा कमी मार्कची  मुख्य परीक्षा असून देखील UPSC मध्ये टक्का जास्त आहे. 


काही महत्त्वाचे राज्य आणि तेथील परीक्षा पद्धती 


महाराष्ट्रात - मुख्य 1750 + मुलाखत 275


उत्तरप्रदेश -  मुख्य 1350  + मुलाखत 100


केरळ - मुख्य 300 + मुलाखत 100


तेलंगणा - मुख्य 800 + मुलाखत 100


आंध्रप्रदेश - मुख्य 750 + मुलाखत नाही


तामिळनाडू Group A - मुख्य 750 Mark + मुलाखत 100


कर्नाटक - मुख्य  1250 + मुलाखत 25 


बिहार - मुख्य 900 + मुलाखत 120


राजस्थान - मुख्य 800 + मुलाखत 100

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प



❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

 

◆ खोपोली - रायगड              

◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

◆ कोयना - सातारा                

◆ तिल्लारी - कोल्हापूर          

◆ पेंच - नागपूर                      

◆ जायकवाडी - औरंगाबाद


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


❇️ महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

              

◆ तारापुर - ठाणे                    

◆ जैतापुर - रत्नागिरी              

◆ उमरेड - नागपूर(नियोजित)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


❇️ महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-

                   

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग             

◆ चाळकेवाडी - सातारा           

◆ ठोसेघर - सातारा               

◆ वनकुसवडे - सातारा           

◆ ब्रह्मनवेल - धुळे                 

◆ शाहजापूर - अहमदनगर

६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार


🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : Soorarai Pottru

👩‍🦰 चित्रपटाच्या दिग्दर्शिका : सुधा कोंगरा


👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : सुर्या - अजय देवगण 


🎞️ सर्याला : Soorarai Pottru चित्रपटासाठी

🎞️ अजय देवगणाल : तान्हाजी चित्रपटासाठी

 

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अर्पणा बालामुरली 

🎞️ Soorarai Pottru चित्रपटासाठी


👤 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : बिजू मेनन 

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : लक्ष्मी प्रिया


⭐️ स. मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची 

👤 दिग्दर्शक : शंतनु गणेश रोडे


⭐️ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : तुलसीदास ज्युनिअर

👤 दिग्दर्शक : मृदुल तुलसीदास


🔝 चित्रपट अनुकूल राज्य : मध्यप्रदेश

रुपयाची ऐतिहासिक पडझड; डॉलरच्या तुलनेत गाठला ८० चा टप्पा.


🌷भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया ७९.९७ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झालं.


🌷रपयाचं मूल्य ८०.०५ पर्यंत खाली आल्यावर ते रुपया ७९.९३/९४ प्रति डॉलर ट्रेंड करत होता. सोमवारी परदेशी चलन बाजारात अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १६ पैशांनी घसरला आणि ७९.९८ प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच रुपयाची ऐतिहासिक पडझड होऊन ८०.०५ च्या स्तरावर गेला.


🌷शक्रवारी रुपयाच्या मुल्यात १७ पैशांची वाढ झाली आणि बाजार ७९.८२ प्रति डॉलरवर बंद झाला. त्यामुळे काही दिवस रुपयाचं मूल्य ७९.७९ ते ८०.२० प्रति डॉलर असेल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

आता गुगल मॅपवरही औरंगाबादच्या जागी दिसणार ‘संभाजी नगर’.✴️


☘️औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या सरकारतर्फे यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.


☘️गल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा विषय खूपच चर्चेत आहे. नामांतराचा मुद्दा तापलेला असतानाच एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. गुगल मॅप्सवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजी नगर’ करण्यात आले आहे. इतकेच नाही तर गुगलवरही औरंगाबादचे नाव बदलण्यात आले आहे. आता गुगलवर औरंगाबाद शहर असं टाइप केल्यानंतर तिथे औरंगाबादच्या जागी संभाजीनगर असं लिहून येत आहे.


☘️औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली असली तरीही एमआयएमने या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता गुगल मॅपवर संभाजीनगर असा उल्लेख आल्याने पुन्हा वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

२१ जुलै २०२२

दरौपदी मुर्मु यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड (१६वी राष्ट्रपती निवडणूक)

👩‍🦰 तया भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या १ल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या


⏳ यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या १ल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌ 


📝 दरौपदी मुर्मु भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची जागा घेणार आहेत 


⭐️ रामनाथ कोविंद यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान १४वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌ 


🇮🇳 भारतीय राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ ०५ वर्ष असतो (पुर्ननियुक्तीस पात्र असतात) 


⭐️ आतापर्यंत फक्त डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच ०२ वेळा राष्ट्रपती पद भूषविले (१९५०-६२)


🗳️ राष्ट्रपती निवडणूकीसाठी खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका

जगातील 20 मोठी वाळवंटे आणि त्यांचे क्षेत्रफळ

🌐1. अंटार्क्टिका वाळवंट :  14,200,000 चौरस किमी 

🌐2. आर्क्टिक वाळवंट :  13,900,000 चौरस किमी

🌐3. सहारा वाळवंट :  9,200,000 चौरस किमी

🌐4. ग्रेट ऑस्ट्रेलियन :  2,700,000 चौरस किमी

🌐5. अरबी वाळवंट : 2,330,000 चौरस किमी

🌐6. गोबी वाळवंट :  1,295,000 चौरस किमी

🌐7. कालाहारी वाळवंट :  900,000 चौरस किमी

🌐8. पॅटागोनियन वाळवंट : 673,000 चौरस किमी

🌐9. सीरियन वाळवंट : 500,000 चौरस किमी

🌐10. ग्रेट बेसिन : 492,098 चौरस किमी

🌐11. चिहुआहुआन वाळवंट : 453,248 चौरस किमी

🌐12. काराकुम वाळवंट : 350,000 चौरस किमी

🌐13. कोलोरॅडो व्हिक्टोरिया : 337,000 चौरस किमी

🌐14. सोनोरन वाळवंट : 310,000 चौरस किमी

🌐15. Kyzylkum वाळवंट : 300,000 चौरस किमी

🌐16. तकलामाकन वाळवंट : 270,000 चौरस किमी

🌐17. ओगाडेन वाळवंट : 256,000 चौरस किमी

🌐18. पंटलँड वाळवंट : 200,000 चौरस किमी

🌐19. थार वाळवंट : 200,000 चौरस किमी

🌐20. Ustyurt पठार : 200,000 चौरस किमी

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

चालू घडामोडी प्रश्नसंच

1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय?
उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे

2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - जपान

3). दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 25 जून

4). भारताने अलीकडेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली?
उत्तर - ओडिशा

५). कोणत्या देशाने अलीकडेच फ्रेंच रॉकेटने "GSAT-24" उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
उत्तर भारत

६). कोणत्या देशाच्या सिनेटने नुकतेच बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले आहे?
उत्तर अमेरीका

7) नुकतेच NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे?
उत्तर - परमेश्वरन अय्यर

8). अलीकडे चर्चेत असलेली 'वरदा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर - तुंगभद्रा नदी

१] खालीलपैकी कोणी सिंगापूर खुल्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
उत्तर पि.व्ही सिंधू

२] अलीकडेच कोणाची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर सुमन बेरी

३] खालीलपैकी कोणी इ - नाम प्लॅटफॉर्म हा उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर नरेंद्र तोमर

४] जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर 15 जुलै

५] इंडिया रँकिंग-2022 नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था कोणती?
उत्तर IIT मद्रास

६] केंद्र सरकार कोणत्या स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' हे देशव्यापी अभियान सुरू करणार आहे?
उत्तर 75 वा

७] अलीकडेच कोणते राज्य पुन्हा प्रधानमंत्री फसल विमा योजनेत पुन्हा सामील झाले आहे?
उत्तर आंध्र प्रदेश

८] भारत सरकारने अलीकडेच कोणत्या फळाच्या विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर ड्रॅगन फ्रुट

९] देशातील रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी म्हणून शासनाने कोणती मोहीम सुरू केली आहे?
उत्तर अमृत सरोवर मोहीम


प्र. अलीकडेच नवीन सहाय्यक लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल बीएस राजू


प्र. नुकतेच राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कसाठी 'मँडेट डॉक्युमेंट' कोणी लॉन्च केले आहे?

उत्तर :- धर्मेंद्र प्रधान


प्र. अलीकडेच केंद्रीय गुप्तचर संस्थेचे नवीन मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- नंद मूलचंदानी


प्र. अलीकडेच राजस्थानच्या मियाँ का बडा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आले?

उत्तर :- महेश नगर हॉल्ट


प्र. नुकतेच दिल्लीतील त्यागा राज स्टेडियमवर दुसऱ्या खेलो मास्टर्स गेम्सचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर :- अनुराग ठाकूर


प्र. अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- तरुण कपूर


प्र. अलीकडेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?

उत्तर :- संगीता सिंग


प्र. नुकताच प्रेस स्वातंत्र्य दिन २०२२ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर :- ०३ मे


Q.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून कोणाची निवड केली आहे?

>> दिपाली रविचंद्र मासीरकर


Q.2) आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (एफआयएच) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला?

>> निरदर बात्रा


Q.3) ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा” मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्ण पदक मिळाले आहे?

>> मैराज अहमद खान


Q.4) जागतिक अथेलेतीक्स स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान महिला धावपटू कोण बनली आहे?

>> फ्रेजर प्राईस


Q.5) काला अझरची 65 हून अधिक प्रकरणे खोटे सापडली आहेत?

>> पश्चिम बंगाल


Q.6) कोणत्या शहराला SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून नाव देण्यात आले?

>> वाराणसी


 Q.7) इस्राईल च्या“हायफा” बंदराचा ताबा कोणाकडे आला आहे?

>> गौतम अदानी


Q.8) भारतीय थलसेना प्रमुख“ मनोज पांडे” कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे?

>> बांगलादेश


Q.9) कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती “बदरा जुफ” भारताच्या दौर्यावर आले आहे?

>> गाम्बिया


Q.10) आसाम आणि कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी सीमा विवाद मिटवण्यासाठी करार केला आहे?

>> अरुणाचल प्रदेश

371 अंतरर्गत विशेष तरतुदी



371 A  👉 नागालँड 

371 B  👉आसाम

371 C  👉माणिपूर

371 D 👉 आध्र व तेलंगना विशेष तरतूद

371 E 👉आध्र  केंद्रीय विद्यापीठ स्थापन

371 F 👉 सिक्कीम

371 G 👉मिझोराम

371 H 👉 अरुणाचल प्रदेश

371  I  👉गोवा

371 J 👉 कर्नाटक

राज्य क्रमांक वर्ष घटना दुरुस्ती

 राज्य क्रमांक      वर्ष    घटना दुरुस्ती

14)  -महाराष्ट्र     1960

15 )-गुजरात       1960


16) - नागालँड    (1963)

नागालँड राज्य अधिनियम 1962


17)- हरियाणा 1966(शाहआयोग )

पंजाब पुनर्रचना अधिनियम 1966


18) हिमाचल प्रदेश    (1971)

हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम 1970)


19) माणिपूर (1972)  

20) त्रिपुरा    (1972)  

21) मेघालंय (1972)

ईशान्य क्षेत्र पूनर्रचना अधिनियम 1971👉( 19,20,21)


22)सिक्कीम  1975   36वी घटनादुरुस्ती

(371f) 👉1st,4th परिशिष्ट दुरुस्ती


23)  मिझोराम   1987

मिझोराम राज्य अधिनियम 1986


24)  अरुणाचलप्रदेश   1987

अरुणाचलप्रदेश राज्य अधिनियम 1986


25)  गोवा    1987

गोवा, दमन, दीव पुनर्रचना अधिनियम 1987


26) छ्त्तीसगड   2000

मध्यप्रदेश पुनर्रचना  अधिनियम 2000


27)उत्तराखंड  2000

उत्तरप्रदेश पुनर्रचना  अधिनियम 2000


28) झारखंड    2000

बिहार पुनर्रचना अधिनियम 2000


29) तेलंगना 2014

आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014

इतिहास महत्वाचे प्रश्न उत्तरे



(1) नंद वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता.

(अ) महापद्यानंद

(आ) घनानंद

(क) कालाशोक

(D) यापैकी नाही

>> घनानंद.


(२) वैशाली येथे जगातील पहिले प्रजासत्ताक कोणी स्थापन केले?

(रहस्य

(आ) लिच्छवी

(क) मौर्य

(ड) नंद

>> लिच्छवी.


(३) भारताचा काही भाग ताब्यात घेणारा पहिला इराणी शासक.

(अ) सायरस

(ब) डेरियम

(क) कॉम्बिसिस

(D) Xerces

>> डेरियम.


(४) त्रिपिटक हा एक धार्मिक ग्रंथ आहे.

(अ) बौद्ध

(ब) हिंदू

(क) शीख

(ड) जैन

>> बौद्ध.


(५) बौद्धांसाठी प्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शासकाने केली?

(अ) महिपाल

(आ) धर्मपाल

(क) गोपाळ

(डी) देवपाल

>> धर्मपाल.


(६) महावीरांचा जन्म कोणत्या क्षत्रिय गोत्रात झाला?

(अ) शाक्य

(आ) लिच्छवी

(क) जंत्रिक

(ड) सॅलस

>> जंत्रीक.


(७) महावीरांची आई कोण होती?

(अ) देवानंदी

(आ) त्रिशाला

(क) यशोदा

(D) यापैकी नाही

>> त्रिशाला.


(8) सर्वात जुने विद्यापीठ कोणते होते?

(अ) नालंदा

(आ) वैशाली

(क) गांधार

(D) यापैकी नाही

>> नालंदा.


(9) भगवान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते?

(अ) जमाली

(आ) योसूद

(क) प्रभास

(D) यापैकी नाही

>> जमाली.


(10) अजीवक पंथाचे संस्थापक कोण होते?

(अ) उपली

(आ) मखली गोसल

(क) आनंद

(D) यापैकी नाही

>> मखली गोसल.

    

(11) तैमूर लांगने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले?

(A) 1350 इ.स

(ब) 1600 इ.स

(C) 1398 इ.स

(D) यापैकी नाही

>> 1398 इ.स.


(12) लोदी वंशाचा संस्थापक कोण होता?

(अ) बहलोल लोदी

(आ) सिकदर लोदी

(क) इब्राहिम लोदी

(D) यापैकी नाही

>> बहलोल लोदी.


(13) गझनीचा महमूद कोणत्या वंशाचा होता?

(अ) यामिनी

(आ) तुघलक

(क) गुलाम

(D) यापैकी नाही

>> यामिनी.


(१४) शून्याचा शोध कोणी लावला?

(अ) भास्कर

(आ) आर्यभट्ट

(क) वराहमिहिर

(D) यापैकी नाही

>> आर्यभट्ट.


(15) प्राचीन भारतामध्ये खालीलपैकी कोणते शिक्षण केंद्र नव्हते?

(अ) कोशांबी

(ब) तक्षशिला

(क) विक्रमशीला

(डी) हे सर्व

>> कोशांबी

जागतिक आनंदी अहवाल 2022



🔹नाव : Global Happiness Index 2022 (10 वी आवृत्ती)


🔸 सबंधित संस्था :

- United Nation Sustainable Development Solution Network 

- कोलंबिया विद्यापीठातील शाश्वत विकास केंद्र


🔹 सर्वात आनंदी देश :

१)फिनलॅंड [सलग पाचव्यांदा] 

२)डेन्मार्क

३) आइसलँड


🔸सर्वात दु:खी देश : अफगाणिस्तान (१४६ वा )


🔹 भारताचा क्रमांक : १३६ (२०२२)✅

                               १३९ (२०२१)

                               १४४ (२०२०)


-------------------------------------------------

🟠अहवालाविषयी :


🔹सरुवात : 2012 


🔸दरवर्षी प्रकाशन : 20 मार्च (जागतिक आनंदी दिवस) 


🔹निकष : 

-उत्पन्न 

-सामाजिक पाठिंबा 

-स्वातंत्र्य 

-निरोगी जीवन 

-विश्वासाचे वातावरण

महत्वाच्या चालू घडामोडी

१] अलीकडेच कोणत्या स्टार अष्टपैलू क्रिकेटपटूंनी एक दिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर - बेन स्टोक


२] खालीलपैकी कोणत्या दिवशी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?

उत्तर - 18 जुलै


३] अलीकडेच भारताने कोविड-19 लसीकरणाचा टप्पा.... कोटी इतका केला आहे?

उत्तर - २००कोटी


४] अलीकडेच कोणाची IMF च्या वॉल ऑफ माजी चीप इकॉनॉमिस्ट वैशिष्ट्यकृत म्हणून नियुक्ती झाली?

उत्तर - गीता गोपीनाथ


५] अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी... या जिल्ह्यातून बुदेलखंड एक्सप्रेसवे चे उद्घाटन केले आहे?

उत्तर - जलोन


६] अलीकडेच कोणाला क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला?

उत्तर - रुंदाताई करात


७] सतत विकास निर्देशांक SDG 2022 खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केला?

उत्तर - संयुक्त राष्ट्र


८] AS- ४०० मिसाईल डिफेन्स सिस्टम भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहेत?

उत्तर - रशिया


९] कोणते शहर SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी असेल?

उत्तर - वाराणसी

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)


आंबोली (सिंधुदुर्ग)


खंडाळा (पुणे)


लोणावळा (पुणे)


भिमाशंकर (पुणे)


चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


जव्हार (पालघर)


तोरणमाळ (नंदुरबार)


पन्हाळा (कोल्हापूर)


महाबळेश्वर (सातारा)


पाचगणी (सातारा)


कोयनानगर (सातारा)


माथेरान (रायगड)


मोखाडा(ठाणे)


सूर्यामाळ (ठाणे)


म्हैसमाळ (औरंगाबाद)


येडशी (उस्मानाबाद)


रामटेक (नागपूर)


भारतातील 10 सर्वोच्च पर्वत शिखरे .


⛰. कंचनजंगा : 8586 मीटर

पूर्व हिमालयात सिक्कीम, ईशान्य भारत आणि पूर्व नेपाळ यांच्या सीमेवर स्थित आहे.


⛰. नंदा देवी : 7816 मीटर

उत्तराखंडच्या चमोली गढवाल जिल्ह्यात स्थित आहे. 


⛰. Kamet : 7756 मीटर

उत्तराखंड, उत्तर भारत, चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेजवळ. 


⛰. Saltoro Kangri : 7742 मीटर

सियाचीन ग्लेशियरच्या नैऋत्य बाजूस आग्नेय काराकोरममध्ये स्थित आहे. 


⛰. सासेर कांगरी : 7672 मीटर

लडाख, भारतातील सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश येथे स्थित आहे 


⛰. मामोस्टॉन्ग कांगरी : 7516 मीटर

सियाचीन ग्लेशियरच्या पूर्व-दक्षिणपूर्वेस 30 किमी अंतरावर आहे.


⛰. रिमो I : 7385 मीटर

लडाखच्या सियाचीन भागात आहे. 


⛰. हरदेओल : 7151 मीटर

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील मिलम व्हॅलीच्या उत्तरेकडील टोकावर स्थित आहे. 


⛰. चौकांबा : 7138 मीटर

उत्तराखंडमधील बद्रीनाथ या पवित्र शहराच्या पश्चिमेस स्थित आहे. 


⛰. त्रिसूल : 7120 मीटर 

बागेश्वर, उत्तराखंड येथे स्थित आहे. 

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


🏝जायकवाडी         नाथसागर

 🏝पानशेत              तानाजी सागर

🏝भडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर 

🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर

🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय

🏝भाटघर                  येसाजी कंक

🏝मळा                      ज्ञानेश्वर सागर 

🏝माजरा                   निजाम सागर

🏝कोयना                   शिवाजी सागर

🏝राधानगरी                लक्ष्मी सागर

🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ

🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

🏝माणिक डोह            शहाजी सागर

🏝चांदोली                   वसंत सागर

🏝उजनी                     यशवंत सागर

🏝दधगंगा                  राजर्षी शाहू सागर

🏝विष्णुपुरी             शंकर सागर

🏝वतरणा                 मोडक सागर

भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा

📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे


👤. वल्लभभाई पटेल : सरदार


👤. लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस


👤. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन


👤. नाना पाटील : क्रांतिसिंह


👤. वि.दा. सावरकर : स्वातंत्र्यवीर


👤. डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : बाबासाहेब


👤. गोपाळ हरी देशमुख : लोकहितवादी


👤. लता मंगेशकर : स्वरसम्राज्ञी


👤. दादाभाई नौरोजी : भारताचे पितामह


👤. शांताराम राजाराम वणकुद्रे : व्ही. शांताराम


👤. नारायण श्रीपाद राजहंस : बालगंधर्व


👤. मंसूर अलीखान : पतौडी टायगर


👤. लक्ष्मणशास्त्री बाळाजी : जोशी तर्क तीर्थ


👤. सी.आर. दास : देशबंधू


👤. सरदार पटेल : पोलादी पुरुष


👤. दिलीप वेंगसकर : कर्नल


👤. सुनील गावस्कर : सनी, लिट्ल मास्टर


👤. पी.टी. उषा : भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन


👤. नरसिंह चिंतामण केळकर : साहित्यसम्राट


👤. आचार्य रजनीश : ओशो

महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था :-

⭕️नाना शंकरशेठ:- 

➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई , 

➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852 


⭕️ नया. म. गो. रानडे:-

➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

➡️ डक्कन सभा :- 1896 , पुणे



⭕️ रमाबाई रानडे :- 

➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई 

➡️ सवा सदन :-1908 ,मुंबई

➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई


⭕️महर्षी वि. रा. शिंदे :-  

➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

➡️ राष्ट्रीय मराठा संघ.

➡️ अहिल्याश्रम.

 ➡️ तरुण मराठा संघ.


⭕️ जनाक्का शिंदे :-

➡️ निराश्रित सेवासदन



⭕️ कर्मवीर भाऊराव पाटील :-

➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९), 


⭕️ वि. दा. सावरकर : -

➡️ मित्रमेळा(1900).

➡️ अभिनव भारत(1904).


⭕️ महात्मा गांधी:- 

➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .


⭕️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

➡️ मजुर पक्ष (१९३६).

➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)


⭕️नाम. गो. कृ. गोखले :-

➡️ भारत सेवक समाज (१९०५)


⭕️ गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :- 

➡️ सार्वजनिक सभा (पुणे), 

➡️ दशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)



⭕️ सरस्वतीबाई जोशी:- 

➡️ सत्री-विचारवंती संस्था, पुणे


⭕️ पडिता रमाबाई:-

 ➡️ कपासदन 

➡️ शारदा सदन (मुंबई), 

➡️ मक्तीसदन (1896, केडगाव), 

➡️ आर्य महिला समाज, पुणे



😜😜चहा पिताना discuss करा 100% हेच कामाला येणार आहे उगाच कोणाला तरी discuss करण्या पेक्षा हे वाचा फायदा guaranteed🔥✌️


राज्य वित्त आयोग


♦️सथापना- राज्यपालाकडून दर 5 वर्षानी..


♦️सथापन- संविधान अनुच्छेद 243I नुसार.


♦️पचायतीकरिता कार्ये- अनुच्छेद 2431 नुसार.


♦️नगरपालिका करिता कार्ये- अनुच्छेद 243Y नुसार.


♦️कार्ये- राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात उत्पन्नाचे वाटप व अनुदान याची तत्त्वे ठरवणे.


आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना.


राज्यपालाने सोपवलेली कामे.


♦️महाराष्ट्रात स्थापना- 23 एप्रिल 1994.


♦️रचना- एक अध्यक्ष व 4 सदस्य.


आयुष्मान भारत अभियान

 


◆ सुरुवात : 2018 -19 


◆ उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे. 


◆ या योजनेत 2 उपयोजनांचा समावेश आहे.


1) आरोग्य तंदुरुस्ती केंद्र :


◆ सुरुवात : 14 एप्रिल 2018, बिजापूर (छत्तीसगढ) 


◆ 2022 पर्यंत दीड लाख उपकेंद्रांची रूपांतर आरोग्य तंदुरुस्ती केंद्रांमध्ये केले जाणार आहे.


1) PM जनधन आरोग्य योजना : 


◆ सुरुवात : 23 सप्टेंबर 2018, रांची (झारखंड) 


◆ लाभार्थी : 10.74 कोटी कुटुंब 


◆ लाभार्थी ओळख : SECC 2011 


◆ कुटुंब सदस्य संख्या : मर्यादा नाही 


◆ विमा लाभ : पाच लाख रु. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष

०६ जुलै २०२२

टी. राजा कुमार यांची फायनान्शियल एक्शन टास्क फोर्सच्या (FATF) अध्यक्षपदी नियुक्ती.

➡️ टी. राजा सिंगापूरमधील FATF मिशनचे नेते आहेत.  


➡️ सथापना : फायनान्शिअल अक्शन टास्क फोर्स (FATF) FATF ही पॅरिसमधील G7 शिखर परिषदेदरम्यान 1989 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक आंतरशासकीय संस्था आहे. 


➡️ मख्य कार्य : हे देशाच्या मनी लाँडरिंग विरोधी आणि दहशतवाद विरोधी वित्तपुरवठा पायाभूत सुविधांची ताकद मोजते. मनी लाँड्रिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि इतर संबंधित धोक्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीच्या अखंडतेसाठी मानके सेट करणे आणि कायदेशीर, नियामक आणि ऑपरेशनल उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. 


➡️  तयाचे सचिवालय:  पॅरिसमधील आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (OECD) मुख्यालयात आहे. 


➡️ सदस्य संख्या :FATF मध्ये सध्या 39 सदस्य आहेत.  भारत हा FATF चा सदस्य आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...