११ जून २०२२

मराठी व्याकरण: अलंकार

मराठी व्याकरण: अलंकार

अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात.

गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात.

अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.

पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.

अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.

शब्दालंकार :
जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.

प्रकार-

अनुप्रास – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)

यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदा.
मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदा.
मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)
श्रीकृष्ण नवरा मी नवरी |
शिशुपाल नवरा मी न-वरी ||
अर्थालंकार :
दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.
उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.
उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ किंवा ‘समान धर्म’ असे म्हणतात. वाक्यात उपमेय ‘मुख’ आणि उपमान ‘कमळ’ यांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.
उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ किंवा ‘साम्यसूचक शब्द’ म्हणतात.
वरील वाक्यात ‘कामलासारखे मुख’ यातील ‘सारखे’ हा ‘साधर्म्यसूचक’ शब्द आहे.

प्रकार -

उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.
अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||
दृष्टान्त –एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
उदा.
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात.

स्वभावोक्ती –एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो.
उदा.
मातीत ते पसरले अति रम्य पंख |
केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
विरोधाभास –एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
उदा.
जरी आंधळी मी तुला पाहते.
मरणात खरोखर जग जगते ||

सावित्रीबाई फुले

– सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीका होत्या. त्याच बरोबर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले. चला मग पाहुयात यांच्या विषयी माहिती.

1 जन्म
2 बालपण
3 कार्य.
4 मुलींची पहिली शाळा
5 जीवन
6 अनेक शाळांची निर्मीती
7 इतर क्षेत्रातील कार्य
8 पुरस्कार
9 सावित्रीबाईं फुले मृत्यु


जन्म
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगांव जि. सातारा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावचे पाटील होते. इ.स. 1840 साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

बालपण
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन  मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनीही शिक्षण घेतले.


कार्य.
भारतातील पहिली महिला शिक्षिका त्रीबाई फुले यांनी इतर जातीच्या स्त्रियांसोबत दलित वर्गाच्या स्त्रियांनाही चे धडे गिरविले. कार्य करत असतांना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि आपले धैर्य कधीही खचू दिले नाही आपली लढाई झडत राहिल्या व त्यांना या लढाईमध्ये शेवटी यशही मिळाले अशाप्रकारे त्यांनी कार्य केले.

मुलींची पहिली शाळा
सावित्रीबाईंनी 1848 साली, शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत. 1 मे, 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा  मध्येच बंद पडली. 1 जानेवारी, 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.

जीवन
सावित्रीबाईचा विवाह झाला, त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता त्यांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिबांच्या परिवाराने फार विरोध केला. जुन्या चालिरीतींचा पगडा आणि समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.


शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. या करता सावित्रीबाईंनी खुप संघर्ष केला आणि या रूढी ला तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांच्या सहाय्याने 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली. ही शाळा म्हणजे भारतातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. येथे एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या. त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका बनल्या.

सावित्रीबाई म्हणायच्या, वेळ विनाकारण व्यर्थ घालवु नका जा आणि शिक्षण प्राप्त करा! तेथील लोकांनी दिलेला त्रास

बाईंनी मुलींची शाळा काढल्यानंतर पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या. सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.


सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे. तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.

अनेक शाळांची निर्मीती
ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.

महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.


सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

इतर क्षेत्रातील कार्य
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या.  ब्राह्मण  समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.
सावित्रीबाई कवियत्री म्हणुन देखील या समाजाला परिचीत आहेत “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर”  यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहाता येतात.

पुरस्कार
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासुन 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा  जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.


सावित्रीबाईं फुले मृत्यु
ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या. अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील महत्वाच्या बाबी✍

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

१० जून २०२२

10 जून 2022 चालू घडामोडी


१)नुकताच 'जागतिक महासागर दिवस' कधी साजरा करण्यात आला?
-८जून

२)कोणत्या राज्याने अलीकडेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नलया थिरान कौशल्य कार्यक्रम सुरू केला आहे?
-तामिळनाडू

३)कोणत्या देशाने नुकतेच नावाचे रॉकेट अंतराळात पाठवले आहे?
-चीन

४)नुकतेच इंटरनॅशनल अॅल्युमिनियम इन्स्टिट्यूटचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत?
-सतीश पै

५)अलीकडे सीतल षष्ठी उत्सव कोठे साजरा केला जातो?
-ओडिशा

६)क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी अलीकडेच कोणी 'जन समर्थ पोर्टल' सुरू केले आहे?
-नरेंद्र मोदी

७)नुकत्याच जाहीर झालेल्या महिला फलंदाजी क्रमवारीत कोण अव्वल आहे?
-अलिसा हिली

८)अलीकडे बायखो सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
-आसाम

९)अलीकडेच ओमने पाच दिवसांत किती किलोमीटरचा रस्ता करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे?
-७५किलोमीटर

१०)अलीकडेच 'एव्हरी टाईम ईएमआय ऑन टाइम' ही नवीन मोहीम कोणी सुरू केली आहे?
-बजाज फिनसर्व्ह लिमिटेड

११)नुकतेच 'गुरुसाई दत्त' निवृत्त झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
-बॅडमिंटन

१२)मारुती सुझुकीने नुकताच आशियातील सर्वात मोठा MW सोलर प्लांट कुठे बसवला आहे?
-मानेसर

१३)अलीकडेच खालीलपैकी कोणती दूरसंचार कंपनी लडाखच्या पॅंगॉन्ग लेकमध्ये सेवा देणारी पहिली दूरसंचार कंपनी बनली आहे?
-रिलायन्स जिओ

१४)अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'Beach Vigil App' लाँच केले आहे?
-गोवा

१५)अलीकडेच ट्रायथलॉन पूर्ण करणारा पहिला रेल्वे अधिकारी कोण बनला आहे?
-श्रेयस होसूर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐓𝐨𝐝𝐚𝐲 - 𝟎𝟗 - 𝐉𝐮𝐧. 𝟐𝟎𝟐𝟐


🌷 “ वक़्त भी कमाल करता हैं जनाब खुद तो बदलता हैं ही इंसान को भी बदल देता हैं ..!!

          •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

𝟏. हाल ही में 'विश्व महासागर दिवस' कब मनाया गया हैं ?
💥👉 𝟎𝟖 जून

𝟐. हाल ही में किस राज्य ने कॉलेज के छात्रों के लिए नालया थिरन कौशल कार्यक्रम शुरू किया हैं ?
💥👉 तमिलनाडु

𝟑. हाल ही में किस देश ने 𝐒𝐡𝐞𝐧𝐳𝐡𝐨𝐮 𝟏𝟒 नामक राकेट को अंतरिक्ष में भेजा हैं ?
💥👉 चीन

𝟒. हाल ही में अंतर्राष्ट्रीय एल्युमिनियम संसथान के नए अध्यक्ष कौन बने हैं ?
💥👉 सतीश पाई

𝟓. हाल ही में सीतल षष्ठी पर्व कहाँ मनाया जा रहा हैं ?
💥👉 ओडिशा

𝟔. हाल ही में क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनाओं के लिए जन समर्थ पोर्टल' किसने लांच किया हैं ?
💥👉 नरेंद्र मोदी

𝟕. हाल ही में जारी 𝐈𝐂𝐂 महिला 𝐎𝐃𝐈 बल्लेबाजी रैंकिंग में कौन शीर्ष पर रहीं हैं ?
💥👉 एलिसा हीली

𝟖. हाल ही में बैखो उत्सव किस राज्य में मनाया जा रहा हैं ?
💥👉 असम

𝟗. हाल ही में 𝐍𝐇𝐀𝐋 ने पांच दिनों में कितने किलोमीटर सड़क बनाकर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में नाम दर्ज किया हैं ?
💥👉 𝟕𝟓 किलोमीटर

𝟏𝟎. हाल ही में किसने नया कैम्पेन 'हर टाइम ईएमआई ऑन टाइम लांच किया हैं ?
💥👉 बजाज फिनसर्व लिमिटेड

𝟏𝟏. हाल ही में गुरुसाई दत्त' ने संन्यास लिया है वे किस खेल से संबंधित हैं ?
💥👉 बैडमिंटन

𝟏𝟐. हाल ही में मारुती सुजुकी ने एशिया का सबसे बड़ा 𝟐𝟎 मेगावाट का सोलर प्लांट कहाँ लगाया हैं ?
💥👉 मानेसर

𝟏𝟑. हाल ही में लद्दाख की पैंगोंग झील में 𝟒𝐆 सेवाएं पहुचाने वाली पहली टेलीकॉम कंपनी कौनसी बनीं हैं ?
💥👉 रिलायंस जियो

𝟏𝟒. हाल ही में किस राज्य के मुख्यमंत्री ने 'बीच विजिल एप लांच किया हैं ?
💥👉 गोवा

𝟏𝟓. हाल ही में 𝐈𝐑𝐎𝐍𝐌𝐀𝐍 ट्रायथलॉन को पूरा करने वाले पहले रेलवे अधिकारी कौन बने हैं ?
💥👉 श्रेयस होसुर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
   ☆ अब तक जून के महत्त्वपूर्ण दिवस ☆
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
💙 𝟏 𝐉𝐮𝐧. - विश्व दुग्ध दिवस
♥️ 𝟏 𝐉𝐮𝐧. - वैश्चिक मातृ-पितृ दिवस
💛 𝟐 𝐉𝐮𝐧. - तेलंगाना स्थापना दिवस
❤️ 𝟑 𝐉𝐮𝐧. - विश्व साइकिल दिवस
💜 𝟓 𝐉𝐮𝐧. - विश्व पर्यावरण दिवस
🧡 𝟔 𝐉𝐮𝐧. - रूसी भाषा दिवस
🖤 𝟕 𝐉𝐮𝐧. - विश्व खाद्य सुरक्षा दिवस
💚 𝟖 𝐉𝐮𝐧. - विश्व महासागर दिवस

         

09 जून 2022 चालू घडामोडी


प्रश्न- अलीकडेच कोणत्या राज्याने एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे?
उत्तर – पंजाब

प्र. अलीकडेच भारत सरकारने युनियन बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO म्हणून कोणाची निवड केली आहे?
उत्तर – ए. मणिमेखलाई

प्रश्न- अलीकडेच बिहारमध्ये FSSAI च्या अन्न प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर – मनसुख मंडाविया

Q- अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये 'EX SAMPRITI-X' संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता?
उत्तर – बांगलादेश

प्रश्न- अलीकडे कोणता दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो?
उत्तर – ५ जून २०२२

प्रश्न- अलीकडे फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर – राफेल नडाल

प्रश्न- अलीकडेच दिल्लीत राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर – अमित शाह

Q- अलीकडेच 2022 बोलात तुर्लिखानोव्ह चषक स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
उत्तर – अमन सहरावत

Q- अलीकडेच पहिल्या FIH हॉकी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताने कोणत्या देशाचा पराभव केला आहे?
उत्तर – पोलँड

प्रश्न- अलीकडेच कोणत्या डच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा गोल्डन काँच पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर – टर्न योर बॉडी टू द सन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

9 June 2022 Top Current Affairs in Hindi

Q. हाल ही में किस राज्य सरकार ने मिट्टी के संरक्षण के लिए ईशा आउटरीच के साथ समझौता किया है ?

 गुजरात📗📗

Q. हाल ही में भारत में चीनी का सबसे बड़ा उत्पादक राज्य कौनसा बना है ?

 महाराष्ट्र📗📗

Q. हाल ही में किस देश में निर्मित सुपर कंप्यूटर फ्रंटियर ने फुगाकू को पीछे छोड़ा है ?

अमेरिका📗📗

Q. हाल ही में तेलंगाना स्थापना दिवस’ कब मनाया गया है ?

02 जून📗📗

Q. हाल ही में किस देश में भारतीय राष्ट्रीय सेना की वयोवृद्ध सैनिक अंजलाई पोन्नुसामी का निधन हुआ है ?

मलेशिया📗📗

Q. हाल ही में केंद्र ने सशस्त्र सीमा बल के महानिदेशक के रूप में किसे नियुक्त किया है ?

एस एल थाओसेन📗📗

Q. हाल ही में किस राज्य सरकार ने पेंशनभोगियों के डिजिटल जीवन प्रमाणपत्र के लिए IPPB के साथ समझौता किया है ?

 तमिलनाडु📗📗

Q. हाल ही में किसे टाइम्स बिजनेस अवार्ड 2022 मिला है ?

रश्मि साहू📗📗

Q. हाल ही में SBI ने वित्त वर्ष 2023 में भारतीय अर्थव्यवस्था की वृद्धि दर कितने प्रतिशत रहने का अनुमान लगाया है ?

 7.5%📗📗

Q. हाल ही में एशिया कप हॉकी 2022 में भारतीय पुरुष हॉकी टीम ने कौनसा पदक जीता है ?

 कांस्य📗📗

Q. हाल ही में UNICEF के COVAX के तहत कोविड टीकों का शीर्ष प्राप्तकर्ता कौन बना है ?

बांग्लादेश📗📗

Q. हाल ही में किस संस्था ने Tobacco Poisoning Our Planet नामक रिपोर्ट जारी की है ?

 WHO📗📗

Q. हाल ही में गजट रिव्यू द्वारा दुनियां के टॉप 10 शेफ में किस भारतीय शेफ को स्थान दिया गया है ?

 विकास खन्ना📗📗

Q. हाल ही में किस राज्य सरकार ने राजीव गांधी ग्रामीण ओलंपिक पुरस्कार प्रदान करने की घोषणा की है ?

राजस्थान📗📗

Q. हाल ही में ‘राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र के महानिदेशक कौन बने हैं?

राजेश गेरा📗📗

आदिवासी जमाती


महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत.

कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने  म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत

आदिवासी जमातीची सर्वात जास्त संख्या (सर्वात जास्त ते कमी)
==> भिल्ल- (२१.२%),
==> गोंड- (१८.१%),
==> महादेव कोळी-(१४.३%),
==> वारली- (७.३%),
==> कोकणा- (६.७%) 
==> ठाकूर- (५.७%)

अशी लोकसंख्येची विभागणी आहे. महाराष्ट्रात एकुण १९ आदिवासी जमाती अशा आहेत ज्यांची संख्या १००० पेक्षाही कमी आहे

०८ जून २०२२

महत्वाचे GK प्रश्न


◆ व्यास सन्मान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
- साहित्य क्षेत्र

◆ नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
- औषध, साहित्य, शांतता, रसायनशास्त्र,
भौतिकशास्त्र (1901 पासून) आणि अर्थशास्त्र (1969)

◆ ज्यांच्या स्मरणार्थ नोबेल पारितोषिक दिले जाते.
- शास्त्रज्ञ आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल

◆ चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
- ऑस्कर

◆ जगातील पत्रकारितेच्या क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार आहे.
- पुलित्झर

◆ भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
- भारतरत्न

◆ आशियातील नोबेल पारितोषिक म्हणून कोणाला ओळखले जाते?
- रमन मॅगसेसे पुरस्कार

◆ गांधी शांतता आंतरराष्ट्रीय पुरस्कार कधी सुरू झाला?
- 1995 मध्ये

◆ देशात कलिंग पुरस्कार कधी सुरू झाला?
- 1952

◆ ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
- संगीत क्षेत्र

◆ काश्मीरचा अकबर म्हणून कोणाला ओळखले जाते?
- झैनुल अब्दीन

◆ यामिनी कृष्णमूर्ती कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत?
- भरतनाट्यम

❇️ भरती विशेष सामान्यज्ञान ❇️

1) जैन धर्माचे पहिले तीर्थकर- ऋषभदेव

2) सिंधू संस्कृती ही संस्कृती होय - नागरी

3) चिनी प्रवासी युवान सॉंग यांच्या काळात भारतात आला - हर्षवर्धन

4) आजच शत्रू चे दुसरे नाव काय - कुणीक

5) जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार - वर्धमान महाविर

6) गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते - शुद्धोधन

7) 0 चा शोध कोणत्या देशात लागला - भारत

8) अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील कोणी सांगितले - गौतम बुद्ध

9) हॉटल येथे शिवाची मंदिरे यांच्या काळातील आहे - चालुक्य

10) पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे - बोध

11) प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती - रावी

12) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते - नृत्यसंगीत

13) गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला - लुंबिनी

14) हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे - कालीबंगन

15) महाभारतात दूत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय - गांधारी

16) मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे - सौदी अरेबिया

17) कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते - सम्राट अशोक

18) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले - कालीबंगन

19) मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण केले - 17

20) शीख धर्माचे दहावे गुरू - गुरूगोविंद सिंह

"मुख्य पुरस्कार आणि सन्मान"

प्रश्न १- ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील लोकांना दिला जातो-
उत्तर - साहित्य

प्रश्न २- 'अर्जुन पुरस्कार' संबंधित आहे-
उत्तर - खेळ

Q3- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी दिला जातो-
उत्तर विज्ञान

प्रश्न 4- ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
उत्तर - संगीत

प्रश्न 5: 'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
उत्तर - शेती

प्रश्न 6- राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मला कोणता पुरस्कार दिला जातो?
उत्तर - नर्गिस दत्त पुरस्कार

प्रश्न 7- 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' कोणत्या देशाकडून दिला जातो-
उत्तर फिलीपिन्स

प्रश्न 8: पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
पोस्ट पत्रकारिता

प्रश्न 9- कलिंग पुरस्कार दिला जातो-
उत्तर - विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी

प्रश्न 10- कोणत्या कामगिरीसाठी 'ग्लोबल 500' पुरस्कार दिले जातात-
उत्तरः पर्यावरणीय प्रतिकारशक्ती

प्रश्न 11- धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो-
उत्तर वैद्यकीय क्षेत्र

प्रश्न 12- 'सरस्वती सन्मान' कोणत्या क्षेत्रात दिला जातो-
उत्तर - साहित्य

प्रश्न 13- कोणत्या देशाने नोबेल पारितोषिकाची स्थापना केली?
उत्तर स्वीडन

प्रश्न 14- 'नोबेल पारितोषिके' त्यांच्या स्मरणार्थ दिली जातात-
उत्तर: अल्फ्रेड नोबेल

प्रश्न १५- 'ज्ञानपीठ पुरस्कार' कधीपासून दिला जात आहे?
उत्तर - 1965 पासून

Q16- क्रीडा प्रशिक्षकांसाठी 'द्रोणाचार्य पुरस्कार' कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला-
उत्तर - 1985 इ.स.

प्रश्न 17- 'नोबेल पुरस्कार' कधी सुरू झाले-
उत्तर - 1901 इ.स.

Q18- भारतरत्न आणि इतर राष्ट्रीय सन्मान कधी सुरू झाले-
उत्तर - 1954 मध्ये

Q19- C.V. रमण यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर - 1930 मध्ये

प्रश्न 20- मॅन बुकर पुरस्कारासाठी कोणत्या देशांच्या लेखकांचा विचार केला जातो-
उत्तर - कॉमनवेल्थ आणि आयर्लंडमधील इंग्रजी लेखक

प्रश्न 21- अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची स्थापना कोणी केली?
उत्तर - सेंट्रल बँक ऑफ स्वीडन

०३ जून २०२२

02 जून 2022 चालू घडामोडी

राष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित केली जात आहे?
उत्तर : गुजरात

2. माती वाचवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ईशा आउटरीचशी करार केला आहे?
उत्तर : गुजरात

3. NARCL ने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: नटराजन सुंदर

4. आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे?
उत्तरः मानवतेसाठी योग

५. फॉर्म्युला वन (F1) ग्रँड प्रिक्स सर्किट डी मोनॅको २०२२ कोणी जिंकले आहे?
उत्तरः सर्जिओ पेरेझ

6. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) सुधारित प्रीमियम दर काय आहे?
उत्तर: प्रति वर्ष 20 रु

आंतरराष्ट्रीय योग दिनाची 8 वी आवृत्ती कोणत्या थीमवर साजरी केली जाईल?
उत्तर - मानवतेसाठी योग

8.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे (PMJJBY) प्रीमियमचे दर रु. 330 वरून किती झाले आहेत?
उत्तरः रु.436 प्रति वर्ष

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

MOST IMPORTANT POLITY QUESTIONS

भारत के राष्ट्रपति के विरुद्ध महाभियोग कौन लगा सकता है ?

(a) संसद
(b) उच्चतत्तम न्यायालय
(c) प्रधानमंत्री
(d) मंत्रिमंडल

Ans: (a)

किस व्यक्ति के प्रथम बार कार्यकारी प्रधानमंत्री के रूप में पदभार संभाला ?

(a) सरदार पटेल
(b) गुलजारीलाल नन्दा
(c) टी. एन. पाई
(d) कामराज

Ans: (b)

भारतीय संविधान में नीति निर्देशक तत्व को लिया गया है

(a) संयुक्त राष्ट्र अमेरिका संविधान
(b) बिटिश संविधान
(c) आयरलैंड के संविधान
(d) आस्ट्रेलिया के संविधान

Ans: (c)

संसद के दोनों सदनों की संयुक्त बैठक की अध्यक्षता कौन करता है ?

(a) लोक सभा अध्यक्ष
(b) राज्य सभा का सभापति
(c) भारत का उपराष्ट्रपति
(d) भारत का राष्ट्रपति

Ans: (d)

पंचायती राज के चुनाव में खड़े होने के लिए एक व्यक्ति की आयु ............. की होनी चाहिए।

(a) 21 वर्ष
(b) 18 वर्ष
(c) 25 वर्ष
(d) 30 वर्ष

Ans: (A)

‘संविधान प्रारूप समिति’ के समक्ष प्रस्तावना का प्रस्ताव किसने रखा ?

(a)जवाहर लाल नेहरू
(b)भीमराव अंबेडकर
(c)बी.एन.राव
(d)महात्मा गांधी

Ans: (a)

प्रस्तावना में उपयोग किये गये शब्द ‘समाजवाद’ (socialist) और ‘धर्मनिरपेक्ष’ (secular) :

(a) मूल प्रस्तावना के भाग थे।
(b) 29 वें संशोधन द्वारा जोड़े गये थे।
(c) 42 वें संशोधन द्वारा जोडे़ गये थे।
(d) 44 वें संशोधन द्वारा जोड़े गये थे।

Ans: (c)

पंचायती राज की त्रिस्तरीय समिति का गठन किसके द्वारा किया गया था ?

(a) वलवंत राय समिति
(b) अशोक मेहता समिति
(c) विश्ववैश्य्या
(d) सिंथवी समिति

Ans: (A)

निम्नलिखित में से किसे राष्ट्रपति नहीं नियुक्त करता है?

(a) प्रधानमंत्री
(b) उपराष्ट्रपति
(c) सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश
(d) उच्च न्यायालय के न्यायाधीश

Ans: (A)

राष्ट्रपति को शपथ कौन दिलाता है ?

(a) सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश
(b) प्रधानमंत्री
(c) उपराष्ट्रपति
(d) लोक सभाध्यक्ष

Ans: (a)

संघ लोक सेवा आयोग के अध्यक्ष को कौन नियुक्त करता है ?

(a) राष्ट्रपति
(b) प्रधानमंत्री
(c) गृहमंत्री
(d) इनमें से कोई नहीं

Ans: (a)

भारत में किस तरह के प्रजातंत्र की व्यवस्था की गई है?

(a) प्रत्यक्ष
(b) अप्रत्यक्ष
(c) प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष दोनों
(d) तीनों में से कोई नहीं

Ans: (C)

महत्वपूर्ण माहिती ( राज्यसेवा पूर्व परिक्षा)

नोबेल पुरस्कार बद्दल माहिती ..

नोबेल पुरस्कार ची सुरवात हि स्वीडिश वैज्ञानिक आल्फेड नोबल यांनी नोबेल प्राईज देण्याची सुरवात केली..

● १९०१ मध्ये त्यांनी ,
Physics , chemistry , laterature , peace physiology or medicien इ.

(१९६९ ला अर्थशास्त्र चा पुरस्कार देण्यात सुरवात झाली)

★ पुरस्काराचे स्वरूप :- ९० लाख स्वाडीश क्रोनर (२०१९ च्या आकडेवारीनुसार) रु रोख आणि २४ कॅरेट गोल्ड मेडल.

★ नोबेल हा पुरस्कार हा १० डिसेंबर रोजी दिला जातो..
● आल्फ्रेड नोबेल यांच्या जयंती निमित्त दिला जातो..

★ पहिले भारतीय व्यक्ती ..
●● रवींद्रनाथ टागोर  (१९१३)
●● सी व्ही रमण (१९३०)
●● हर गोबिंद खुराणा ( १९६८)
●● मदर टेरेसा( १९७९)
●● सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३)
●● अमर्त्य सेन (१९९८)
●● व्यंकटरामन रामकृष्ण ( २००९)
●● व्ही.एस.नायपॉल (२००१)
●● कैलास सत्यार्थी  (२०१४)
●● अभिजित बॅनर्जी (२०१९) (भारतीय वंशीय व्यक्ती सध्या अमेरिकेचे नागरिक आहे.)

टीप :-  १) नोबेल पुरस्कार आत पर्यंत 10 भारतीय व्यक्तींना मिळाला आहे.

२) सर्वात जास्त पुरस्कार अमेरिका या देशातील व्यक्तींना मिळाला आहे.

◆● महात्मा गांधी यांना १९३७, १९३८, १९३९, आणि १९७४ ला नोबेल साठी नोमिनेट केले होते..

★★ २०२० चे नोबेल पुरस्कार विजेते★★

1) रसायनशास्त्र :-  इमॅन्युएल चार्पेंटीर(फ्रांस) , जेनिफर ए.दौदना(अमेरिका)

2) भौतिकशास्त्र :- अँड्रिया एम.गेझ , रॉजर पेनरोस , रेइनहार्ड गेन्झेल

3) वैद्यकशास्त्र :- हार्वी जे.आल्टर(अमेरिका) ,मायकल ह्युटन(ब्रिटन) , चार्ल्स.एम राईस(अमेरिका)

4) अर्थशास्त्र :-  पॉल मिलग्रोम रॉबर्ट विल्सन

5) शांतता :- WFP - जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Programme)

6) साहित्य :- लुईस ग्लक ( अमेरिका ).

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...