📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)
📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
📖देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे
📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र
📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र
📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू
📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश
📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)
📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात).
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१४ मे २०२२
देशातील पहिले
यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
🟢 यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
◾️जन्म: 12 मार्च 1913
◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होय
◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.
◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.
◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.
◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.
🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी
◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
◾️त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.
◾️ येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.
◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला
◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
◾️ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले
◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.
◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले
◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
◾️1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री,
1966-70 गृहमंत्री,
1970-74 पर्यंत अर्थमंत्री व
1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.
◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
🔶राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
स्थापना : १३ ऑगस्ट १९९३
मुख्यालय : दिल्ली
रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य
कार्यकाळ : ३ वर्षे
अध्यक्ष व सदस्य पात्रता
अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे
१ सदस्य सचिव असतील
१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील
२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील
स्थापना
मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.
यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.
कार्य
OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.
म गो रानडे संस्थात्मक कार्य
🟢म गो रानडे संस्थात्मक कार्य🟢
▪️सार्वजनिक सभा
▪️लवाद कोर्ट
▪️वसंत व्याख्यानमाला
▪️औद्योगिक परिषद
▪️फिमेल हायस्कुल
▪️फर्ग्युसन कॉलेज
▪️वकतृत्व उत्तेजक सभा
▪️सबजज्ज परिषद
▪️मराठी ग्रंथोज्जक सभा
▪️रे म्युझियम
▪️पूना मार्कन्टाईल बँक
▪️पदवीधर मंडळ.
महत्वपूर्ण पुस्तकें आणि लेखक
✍ महत्वपूर्ण पुस्तकें आणि लेखक ✅
01. अकबरनामा - अबुल फजल
02. अष्टाध्यायी - पाणिनी
03. इंडिका - मेगास्थनीज
04. कामसूत्र - वात्स्यायन
05. राजतरंगिणी - कल्हण
06. स्पीड पोस्ट - सोभा-डे
07. आइने-ए-अकबरी - अबुल फजल
08. डिवाइन लाईफ - शिवानन्द
09. इटरनल इंडिया - इंदिरा गांधी
10. माई टुथ - इंदिरा गांधी
11. मिलिन्दपन्हो - नागसेन
12. शाहनामा - फिरदौसी
13. बाबरनामा बाबर
14. अर्थशास्त्र - चाणक्य
15. हुमायूँनामा - गुलबदन बेगम
16. विनय पत्रिका - तुलसीदास
17. गीत गोविन्द - जयदेव
18. बुद्धचरितम् - अश्वघोष
19. यंग इंडिया - महात्मा गांधी
20. मालगुडी डेज - आर०के० नारायण
21. काव्य मीमांसा - राजशेखर
22. हर्षचरित - वाणभट्ट
23. सत्यार्थ-प्रकाश - दयानंद सरस्वती
24. मेघदूत - कालिदास
25. मुद्राराक्षस - विशाखदत्त
26.हितोपदेश - नारायण पंडित
27. अंधा विश्वास - सगारिका घोष
28. गाइड - आर०के० नारायण
29. ए सूटेबल बाय - विक्रम सेठ
30. लाइफ़ डिवाइन - अरविन्द घोष.
कलम:- 343 ते 351
✅ कलम:- 343 ते 351
📌प्रकरण एक :- संघराज्याची भाषा 📌
✅ कलम 343 - संघराज्याची अधिकृत भाषा
✅ कलम 344 -राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती
📌 प्रकरण 2 :- प्रादेशिक भाषा
✅️ कलम 345 - राज्यांच्या अधिकृत भाषा
✅ कलम 346 - एक राज्य आणि दुसर्या राज्यात संवाद साधण्यासाठी अधिकृत भाषा.
✅कलम 347 -राज्याच्या लोकसंख्यपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी तरतूद.
📌प्रकरण 3 :- सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय इत्यादी ची भाषा.
✅ कलम 348 - अनुसूचित जमाती आणि उच्च न्यायालयात वापरली जाणारी भाषा
✅कलम 349 -भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरिता विशेष कार्यपद्धती
📌 प्रकरण 4 :- विशेष मार्गदर्शक तत्वे
✅कलम 350 :- तक्रारीच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरायची भाषा
✅ कलम 350A - प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेसाठी सुविधा
✅ कलम 350B - भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी
✅ कलम351 - हिंदी भाषेचा विकास.
समता सैनिक दल
🟢 समता सैनिक दल 🟢
◾️19 मार्च 1927 रोजी समता सैनिक दल ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
◾️महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची एक परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली
◾️ 1927 हें साल चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्वाच्या घटना आहेत
◾️गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी
◾️चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.
जीव विज्ञान के प्रश्न
✅जीव विज्ञान के प्रश्न 🔵
1.: - मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है ?
Ans : - लैक्टिक अम्ल
2.: - अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?
Ans : - टार्टरिक अम्ल
3.: - कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है
Ans : - -ऑरगेनोलॉजी
4.: - मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?
Ans : - तंत्रिका कोशिका
5.: - दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?
Ans : - डेंटाइन के
6.: - किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?
Ans : - पैरामीशियम
7.: - केंचुए की कितनी आँखें होती हैं?
Ans : - एक भी नहीं
8.: - गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?
Ans : - विटामिन A
9.: - निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?
Ans : - चावल
10.: - मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?
Ans : - 1350
11.: - रक्त में पायी जाने वाली धातु है
Ans : - -लोहा
12.: - किण्वन का उदाहरण है
Ans : - -दूध का खट्टा होना,खाने की ब्रेड का बनना,गीले आटे का खट्टा होना
13.: - निम्न में से कौन-सा आहार मानव शरीर में नये ऊतकों की वृद्धि के लिए पोषक तत्व प्रदान करता है?
Ans : - पनीर
14.: - निम्न में से कौन एक उड़ने वाली छिपकली है?
Ans : - ड्रेको
15.: - घोंसला बनाने वाला एकमात्र साँप कौन-सा है?
Ans : - किंग कोबरा
16.: - भारत में पायी जाने वाली सबसे बड़ी मछली कौन-सी है?
Ans : - ह्वेल शार्क
17.: - दालें किसका एक अच्छा स्रोत होती हैं?
Ans : - प्रोटीन
18.: - देशी घी में से सुगन्ध क्यों आती है?
Ans : - डाइएसिटिल के कारण
19.: - इन्द्रधनुष में किस रंग का विक्षेपण अधिक होता है?
Ans : - लाल रंग
20.: - टेलीविजन का आविष्कार किसने किया था?
Ans : - जे. एल. बेयर्ड
21: - हीरा चमकदार क्यों दिखाई देता है?
Ans : - सामूहिक आंतरिक परावर्तन के कारण
22.: - ‘गोबर गैस’ में मुख्य रूप से क्या पाया जाता है।
Ans : - मिथेन
23.: - दूध की शुद्धता का मापन किस यन्त्र से किया जाता है?
Ans : - लैक्टोमीटर
24.: - पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातु तत्त्व कौन-सा है?
Ans : - ऐलुमिनियम
25.: - मोती मुख्य रूप से किस पदार्थ का बना होता है?
Ans : - कैल्सियम कार्बोनेट
26.: - मानव शरीर में सबसे अधिक मात्रा में कौन-सा तत्व पाया जाता है?
Ans : - ऑक्सीजन
27.: - किस प्रकार के ऊतक शरीर के सुरक्षा कवच का कार्य करते हैं?
Ans : - एपिथीलियम ऊतक
28.: - मनुष्य ने सर्वप्रथम किस जन्तु को अपना पालतू बनाया?
Ans : - कुत्ता
29.: - किस वैज्ञानिक ने सर्वप्रथम बर्फ़ के दो टुकड़ों को आपस में घिसकर पिघला दिया?
Ans : - डेवी
30.: - सबसे अधिक तीव्रता की ध्वनि कौन उत्पन्न करता है?
Ans : - बाघ
31.: - जब ध्वनि तरंग चलती हैं, तो वे अपने साथ ले जाती हैं
Ans : - -ऊर्जा
32.: - सूर्य ग्रहण के समय सूर्य का कौन-सा भाग दिखाई देता है?
Ans : - किरीट
33.: - सूर्य की किरण में कितने रंग होते हैं?
Ans : - 7
34.: - ‘टाइपराइटर’ (टंकण मशीन) के आविष्कारक कौन हैं?
Ans : - शोल्स
35.: - सिरका को लैटिन भाषा में क्या कहा जाता है।
Ans : - ऐसीटम
36.: - कपड़ों से जंग के धब्बे हटाने के लिये प्रयोग किया जाता है
Ans : - -ऑक्ज़ैलिक अम्ल
37.: - गन्ने में ‘लाल सड़न रोग’ किसके कारण उत्पन्न होता है?
Ans : - कवकों द्वारा
38.: - आम का वानस्पतिक नाम क्या है?
Ans : - मेंगीफ़ेरा इण्डिका
39.: - कॉफी पाउडर के साथ मिलाया जाने वाला ‘चिकोरी चूर्ण’ प्राप्त होता है
Ans : - -जड़ों से
40.: - ‘विटामिन-सी’ का सबसे अच्छा स्त्रोत क्या है?
Ans : - आंवला.
काही प्रश्न उत्तर
*महाराष्ट्रातून एकूण किती प्रतिनिधी राज्यसभेवर निवडले जातात?*
*1. १२*
*2. १५*
*3. १९*✅✅✅
*4. २३*
*जी देशाच्या अध्यक्षतेखाली दुसरी अतीसकीय जी -20 वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर्स* *(एफएमसीबीजी) यांची बैठक झाली?*
*1. जपान*
*2. चीन*
*3. सौदी अरेबिया ✅✅*
*4. भारत*
नोट्स :-
2 विलक्षण जी -20 अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर (FMCBG) बैठक अलीकडेच सौदी अरेबिया यांच्या अध्यक्षतेखाली या टेली-कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारमण यांनी आभासी बैठकीत भाग घेतला. या जागतिक आव्हानाला* उत्तर देताना कोविड१ p (साथीचा रोग) सर्व देश (साथीचा रोग) सर्व जगाच्या साथीच्या परिणामांवर चर्चा झाली आणि समन्वयाने प्रयत्न करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी आयएमएफ टूलकिटचा आढावा घेण्यास व वर्धित करण्यास सांगितले.
कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?
1) शीख✅✅✅
2) ख्रिश्चन
3) अनुसूचित जाती
4) अनुसूचित जमाती
हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापिठ........... शहरात आहेत?
A) म्युनिक
B) फ्रंकफर्ट
C) बॉन
D) बर्लिन✅✅✅
भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते.
1) डॉ. नॉरमन बोरलॉग
2) डॉ. एस स्वामिनाथन✅✅✅
3) सी . सुब्रह्मण्यम
4) वर्गीस कुरियन
" The street of Cricket INDIA " या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
1) ब्राट ली
2) मलिंगा
3) स्टेन ली
4) स्टीव्ह व्हा ✅✅✅
*अर्थ व्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण हे कशाच्या माध्यमातून दर्शविता येते*.?
१) फिलिप्स वक्र✅✅✅
२) ऐंजलचा नियम
३) उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
४) यापैकी नाही
रुपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?
A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी✅✅✅
D. बल्बन
नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?
A.ओस्लो✅✅✅
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन
भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला?
१) बॅक ऑफ कलकत्ता
२) बॅक ऑफ बंगाल✅✅✅
३) बॅक ऑफ मद्रास
४) बॅक ऑफ बॉम्बे.
१) आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?
१) मोहम्मद तुघलक
२) अल्लादिन खिल्जी
३) सिकंदर लोधी 📚📚
४) इब्राहिम लोधी
२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
१) अशोक कोठारी
२) अशोक मेहता 📚📚
३) डॉ. एस. एन.सेन
४) वी.डी सावरकर
३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?
१) शिवराम
२) नारायण गुरु📚📚
३) राजगुरू
४) पेरियार
४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?
१) दक्षिण आफ्रिका
२) आयर्लंड📚📚
३) नेदरलँड
४) भारत
५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?
१) असहकार चळवळीच्या वेळी 📚📚
२) जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी
३) रौलेट ॲक्ट विरोधात
४) खिरापत चळवळीच्या वेळी
६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.
१) ऊस
२) नीळ 📚📚
३) कापूस
४) भात
७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण?
१) महात्मा गांधी
२) लोकमान्य टिळक
३) चित्तरंजन दास📚📚
४) न्यायमूर्ती रानडे
८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
१) १८१३
२) १९०९📚📚
३) १९१९
४) १९३५
९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ?
१) अमेरिकन क्रांती
२) फ्रेंच क्रांती
३) रशियन क्रांती📚📚
४) यापैकी नाही
१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
१) कायमधारा
२) जमीनदारी
३) रयतवारी 📚📚
४) मिरासदारी
===========================
भारतातील सर्वात मोठे
✍भारतातील सर्वात मोठे👇👇👇👇
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान
Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश
Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )
Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा
Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )
Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )
Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न
Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र
Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर
Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा
Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर
Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद
Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा )
महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यया
महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यया
l १ली घटना दुरुस्ती – १९५१ – ९वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट
l ३१वी घटना दुरुस्ती – १९७३ – लोकसभा सदस्यसंख्या ५२५ वरून ५४५
l ४२वी घटना दुरुस्ती – १९७६ – ‘मिनी राज्यघटना’
l ४४वी घटना दुरुस्ती – १९७८ संपतीचा हक्क विभाग ३मधून वगळला
l ५२वी घटना दुरुस्ती – १९८५ – १०वे परिशिष्ट जोडले
l ६१वी घटना दुरुस्ती – १९८९ – मतदारांचे वय २१ वरून १८ वर्षे
l ७३वी घटना दुरुस्ती – १९९३ – पंचायत राज, ११वे परिशिष्ट
l ७४वी घटना दुरुस्ती – १९९३ – नगरपालिका, १२वे परिशिष्ट
l ८६ वी घटना दुरुस्ती – २००२ – कलम २१ अ – शिक्षण हक्क
l ९३ वी घटना दुरुस्ती – २००६ – ओबीसीना शिक्षण संस्थांत आरक्षण
मूलभूत हक्क म्हणजे काय? मूलभूत हक्कांची वैशिष्टे राज्य म्हणजे काय- कलम १२ मधील व्याख्या
मूलभूत हक्क म्हणजे काय?
मूलभूत हक्कांची वैशिष्टे
राज्य म्हणजे काय- कलम १२ मधील व्याख्या
संविधानातील कलम १२ मध्ये भाग तीन(मूलभूत हक्क) च्या संदर्भासाठी राज्याची व्याख्या दिली आहे. कलम १२ नुसार,
या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, “राज्य” या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे सरकार व विधीमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेञातील अथवा भारत सरकारच्या नियंञणातील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे.
म्हणजेच या कलमानुसार राज्यामध्ये,
भारत सरकार (केंद्रीय कार्यकारी मंडळ)
संसद (केंद्रीय कायदेमंडळ)
सर्व राज्य सरकारे (राज्य कार्यकारी मंडळ)
सर्व राज्य विधीमंडळे (राज्य कायदेमंडळ)
सर्व स्थानिक प्राधिकरणे (महानगरपालिका,
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कटक मंडळे इ.)
इतर प्राधिकरणे (वैधानिक व गैर-वैधानिक प्राधिकरणे जसे LIC, इ.)
यांचा समावेश होतो. या संस्थांच्या कृतींमुळे मूलभूत हक्क भंग होत असतील तर त्या कृतींना न्यायालयात आव्हान देता येते.
या कलमातील व्याख्येच्या बाबतीत पुढील गोष्टी महत्वाच्या आहेत.
ही व्याख्या केवळ संविधानाच्या भाग तीनच्या(मूलभूत हक्क) च्या संदर्भात आहे.
न्यायमंडळे हे राज्याच्या व्याख्येत येत नाही. माञ न्यायव्यवस्थेची गैर-न्यायिक कार्ये राज्याच्या व्याख्येत येतात असे प्रस्थापित झालेले आहे.
इतर प्राधिकरणे हा शब्द संदिग्ध असल्याने याबाबतीत अनेक याचिकांमध्ये न्यायालयांनी वेळोवेळी याचा व्यापक असा अर्थ लावला आहे.
Latest post
महत्त्वाच्या आयोगांची माहिती
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा ) ✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई ) ✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा ) ✅...
-
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...