२० एप्रिल २०२२

सर्वेपल्ली राधाकृष्ण

सर्वेपल्ली राधाकृष्ण

सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेंद्र प्रसाद हे सात्त्विक, सज्जन, चरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यश्यात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. पण सर्वेपल्ली राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून वेगळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञान प्रसिद्ध होती. स्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्त्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते.

राधाकृष्णन
Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg
२ रे भारतीय राष्ट्रपती
कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[१]
मागील
राजेंद्रप्रसाद
पुढील
झाकीर हुसेन
भारतीय उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१९५२ – १९६२
जन्म
सप्टेंबर ५, इ.स. १८८८
तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत
मृत्यू
एप्रिल १७, इ.स. १९७५
राजकीय पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी
सिवाकामुअम्मा
अपत्ये
पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल
व्यवसाय
राजकारणी, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
धर्म
वेदान्त (हिंदू)
पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे. राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.[२]

सुरुवातीचे जीवन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.

शैक्षणिक कारकीर्द
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.

१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.

राजकीय कारकीर्द
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.

त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते.

शिक्षक दिन संपादन करा
भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.

ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.

एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.

संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

पुरस्कार
(१९५४) :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.

ग्रंथ संपदा
राधाकृष्णन यांचे ग्रंथलेखन

An Anthology (Of Radhakrishnan Writings) (1952)
The Bhagavadgita (1948)
The Brahma Sutra: The Philosophy of Spiritual Life (1960)
The Concept of Man (1960)
The Creative Life (1975)
The Dhammapada (1950)
East and West in Religion (1933)
East and West: Some Reflections (First series in Bently Memorial Lectures) (1955)
Eastern Religions and Western Thought (1939)
Education, Politics and War (A collection of addresses) (1944)
Essentials of Psychology (1912)
The Ethics of Vedanta and Its Metaphysical Presuppositions (1908)
Fellowship of Faiths (Opening address to the Center for the Study of World Religions, Harvard) (1961)
Freedom and Culture (1936)
Gautama, the Buddha (British Academy Lectures) (1938)
Great Indians (1949)
The Heart of Hindustan (1936)
The Hindu View of Life (1926)
History of Philosophy in Eastern and Western (2 Vols.) (1952)
An Idealist View of Life (Hibbert Lectures) (1932)
India and China (1944)
Indian Philosophy - Volume I (1923)
Indian Philosophy - Volume II (1927)
A Source Book in Indian Philosophy (1957)
Contemporary Indian Philosophy (1936)
Indian Religions (1979)
Is this Peace ? (1945)
Kalki or the Future of Civilization (1929)
Living with a Purpose (1977)
Mahatma Gandhi (Essays and Reflections on his Life and Work) (1939)
On Nehru (1965)
Occasional Speeches [July 1959 - May 1962] (1963)
Occasional Speeches and Writings - Vol I (1956), Vol II (1957)
The Philosophy of Rabindranath Tagore (1918)
Radhakrishnan Reader: An Anthology (1969)
Recovery of Faith (1956)
The Reign of Religion in Contemporary Philosophy (1920)
Religion and Society (Kamala Lectures) (1947)
Religion in a Changing World (1967)
Religion in Transition (1937)
The Religion of the Spirit and World's Need: Fragments of a Confession (1952)
The Religion We Need (1928)
President Radhakrishnan's Speeches and Writings 1962-1964 (1965)
President Radhakrishnan's Speeches and Writings 1964-1967 (1969)
Towards a New World (1980)
True Knowledge (1978)
His brithday celebrate as techers day The Principal Upanishads (1953)
हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय
हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय या ग्रंथमालेत डॉ. राधाकृष्णन यांच्यावर १९५२ साली THE PHILOSOPHY OF SARVEPALLI RADHAKRISHNAN प्रकाशित झाला.

भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती झालेले उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ अॉगस्ट इ.स. २०१७ रोजी व्यंकय्या नायडू यांची १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

___________________________

राष्ट्रपती झालेले उपराष्ट्रपती


सर्वपल्ली राधाकृष्णन


झाकीर हुसेन


व्ही.व्ही. गिरी


रामस्वामी वेंकटरामन


शंकरदयाळ शर्मा


के.आर. नारायणन

सम संख्यांचे गुणधर्म पूर्ण संख्या पूर्णांक संख्या त्रिकोणी संख्या नैसर्गिक संख्या दोन संख्यांची बेरीज

📖 MPSC Maths Marathi🌷:
⭕️ सम संख्यांचे गुणधर्म ⭕️

💢 सर्व सम संख्यांना 2 ने नि:शेष भाग जातो.

💢 क्रमागत सम संख्यात 2 था फरक असतो.

💢 कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट सम संख्या असते.

💢 दोन किंवा जास्त सम संख्याची बेरीज, गुणाकर, वजाबाकी, ही सम संख्याच असते.

💢 कोणत्याही सम संख्येत एक मिळवल्यास किवा वजा केल्यास विषम संख्या मिळते.

⭕️  पूर्णांक संख्या ( I)  ⭕️

➡️ धन संख्या, ॠण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.

उदा:

-3,-2,-1

0

1,2,3

➡️" 0 "हा मध्यवर्ती बिंदू आहे.

1) सर्वात मोठी ॠणपूर्णांक संख्या = -1
2) सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही.

⭕️  पूर्ण संख्या ( W)   ⭕️

➡️ 0,1,2,3,--------------या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
➡️ सर्वात लहान पूर्ण संख्या - 0
➡️ सर्वात मोठा पूर्ण संख्या सांगता येत नाही.

⭕️ नैसर्गिक संख्या ( N) ⭕️

➡️ 1,2,3,4,------------या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
➡️ ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोजसंख्या म्हणतात.
➡️ नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते.
➡️ नैसर्गिक संख्यांचा गुणाकर नैसर्गिक संख्या येतो.
➡️ सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1

🔹🔹🔹त्रिकोणी संख्या 🔹🔹🔹

📚दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.

👉 उदा : 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91, इत्यादी

📌त्रिकोणी संख्या = n x(n+1)/2 या सूत्रात n = नैसर्गिक संख्या (1,2,3,4____)

🔹🔹🔹दोन संख्यांची बेरीज 🔹🔹🔹

📚दोन अंकी दोन संख्यांची बेरीज 19 पेक्षा मोठी व 199 पेक्षा लहान असते. कारण 10 + 10 = 20 आणि 99+99 = 198

👉तीन अंकी दोन संख्यांची बेरीज 199 पेक्षा मोठी आणि 1999 पेक्षा लहान असते.

🌸चार अंकी दोन संख्यांची बेरीज 1999 पेक्षा मोठी आणि 19999 पेक्षा लहान असते.

Complete Current Affairs Revision for all Upcoming Exams

📖 Complete Current Affairs Revision for all Upcoming Exams #Hindi

1) नीति आयोग के महिला उद्यमिता मंच (WEP) ने वुमन ट्रांसफॉर्मिंग इंडिया (WTI) अवार्ड्स के पांचवें संस्करण का आयोजन किया।
➠डब्ल्यूटीआई पुरस्कार 75 महिलाओं को 'सशक्त और समर्थ भारत' की दिशा में उनके योगदान का जश्न मनाने के लिए प्रदान किए गए।
➠ वूमेन ट्रांसफॉर्मिंग इंडिया अवार्ड्स भारत की महिला नेताओं और परिवर्तन करने वालों के सराहनीय और महत्वपूर्ण प्रयासों को उजागर करने के लिए नीति आयोग की वार्षिक पहल है।

2) भारत के पूर्व क्रिकेटर सुरेश रैना को मालदीव स्पोर्ट्स अवार्ड्स 2022 में प्रतिष्ठित 'स्पोर्ट्स आइकन' पुरस्कार से सम्मानित किया गया।

3) महान भाला फेंकने वाले देवेंद्र झाझरिया देश के तीसरे सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्म भूषण प्राप्त करने वाले पहले पैरा-एथलीट बने। 
➠ 40 वर्षीय झाझरिया को राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति राम नाथ कोविंद से प्रतिष्ठित पुरस्कार मिला।

4) भारतीय सेना और सेशेल्स रक्षा बलों (एसडीएफ) के बीच 9वां संयुक्त सैन्य अभ्यास LAMITIYE-2022 सेशेल्स रक्षा अकादमी (एसडीए), सेशेल्स में आयोजित किया जा रहा है।

5) भारतीय विकास अर्थशास्त्री जयती घोष को संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस ने प्रभावी बहुपक्षवाद पर एक नए उच्च स्तरीय सलाहकार बोर्ड में नियुक्त किया है।

6) जिया राय पाक जलडमरूमध्य को पार करने वाली दुनिया की सबसे कम उम्र की और सबसे तेज तैरने वाली महिला तैराक बन गई हैं।
➠ भारतीय पैरा-तैराकी जिया राय ने श्रीलंका के तलाईमन्नार के पाक जलडमरूमध्य से तैरना शुरू किया और 13 घंटे में वह धनुषकोडी, तमिलनाडु में अरिचलमुनै पहुंच गईं।

▪️तमिलनाडु :-
➨ CM - M K Stalin
➨Sathyamangalam tiger reserve  (STR)
➨Kalakkad Mundanthurai tiger reserve (KMTR

7) ब्रिटिश उपग्रह इंटरनेट सेवा प्रदाता वनवेब ने अपने शेष उपग्रहों को लॉन्च करने के लिए अमेरिकी अंतरिक्ष ऑपरेटर स्पेसएक्स को चुना है।
➠ वनवेब यूनाइटेड किंगडम की सरकार के साथ भारतीय दूरसंचार ऑपरेटर भारती समूह के स्वामित्व में है।

8) भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास ने "औद्योगिक एआई" पर एक वेब-सक्षम, उपयोगकर्ता-उन्मुख कार्यक्रम शुरू करने के लिए टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) के साथ भागीदारी की है, जो कि अपस्किलिंग कर्मचारियों पर लक्षित है, जिसमें औद्योगिक समस्याओं के लिए AI के अनुप्रयोगों को शामिल किया गया है।

9) आवास और शहरी मामलों के मंत्रालय ने हाल ही में शुरू किए गए अटल नवीकरण और शहरी परिवर्तन मिशन (AMRUT) 2.0 के तहत झारखंड सरकार की सभी शहरी जल आपूर्ति योजनाओं को मंजूरी दे दी है।
▪️झारखंड :-
Baidyanath Temple
Parasnath wildlife sanctuary  
Dalma wildlife sanctuary    Palamau wildlife sanctuary
Koderma wildlife sanctuary  
Udhwa Lake Bird sanctuary  
Palkot wildlife sanctuary  
Mahuadanr wildlife sanctuary  

10) पुष्कर सिंह धामी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की उपस्थिति में देहरादून में एक भव्य समारोह में आठ महीने में दूसरी बार उत्तराखंड के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली।
➠46 वर्षीय पुष्कर धामी को उत्तराखंड के राज्यपाल लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) गुरमीत सिंह ने शपथ दिलाई।

▪️उत्तराखंड CM :- Pushkar Singh Dhami
Governor :-  Gurmit Singh
👉आसन संरक्षण रिजर्व
👉देश का पहला मॉस गार्डन
👉देश का पहला पोलिनेटर पार्क
👉एकीकृत आदर्श कृषि ग्राम योजना
👉Rajaji Tiger Reserve  🐅
👉Jim Corbett National Park

11) सत्य के अधिकार के लिए अंतर्राष्ट्रीय दिवस हर साल 24 मार्च को मनाया जाता है।
➠संयुक्त राष्ट्र ने 24 मार्च को सत्य के अधिकार के लिए अंतर्राष्ट्रीय दिवस के रूप में मनाने की मान्यता दी है।
➠इस दिन का उद्देश्य उन लोगों को श्रद्धांजलि देना है जिन्होंने सभी के लिए मानवाधिकारों को बढ़ावा देने और उनकी रक्षा करने के संघर्ष में अपना जीवन समर्पित कर दिया है या अपनी जान गंवा दी है।

12) तमिलनाडु के शास्त्रीय पवन संगीत वाद्ययंत्र नरसिंगपेट्टई नागस्वरम को कक्षा 15 के संगीत वाद्ययंत्रों की श्रेणी के तहत भौगोलिक संकेत (जीआई) टैग दिया गया है।
▪️तमिलनाडु :-
➠ अन्नामलाई टाइगर रिजर्व
➠उत्तर चेन्नई थर्मल पावर स्टेशन
➠ मन्नार की खाड़ी समुद्री
राष्ट्रीय उद्यान
➠ एन्नोर थर्मल पावर स्टेशन
➠ मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान 
➠ मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान  
➠ गुइंडी राष्ट्रीय उद्यान

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

महात्मा गांधीजीं बाबत संबोधन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था महाविद्यालय वृत्तपत्रे

★महात्मा गांधीजीं बाबत संबोधन★

१ महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

२ बापू - सरोजिनी नायडू

३ भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट

४ राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

५ मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

६ देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

७ अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

८ इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

९ अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

___________________________________

❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱  1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱  1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱  1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱  1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती व भारतातील सर्वात लांब आणि भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते


══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

____________________________

         🟠 भारतातील सर्वात लांब 🟠

1.भारतातील सर्वात लांब नदी -
गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

________________________

❇️ स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-

◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

_________________________________

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नदी काठावरील शहरे कोकण विभाग व भारतातील महत्वाची सरोवरे आणि महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

भूगोल महाराष्ट्र व भारताचा:
❇️ नदी काठावरील शहरे (कोकण विभाग)

नदी - शहर

भोगावती - पेन

भातसाई - शहापूर

उल्हास - कर्जत

सावित्री - पोलादपूर

घोडनदी - माणगाव

अंबा - पाली

पाताळगंगा - खालापूर

कुंडलिका - रोहा

वशिष्टी - चिपळूण

जोग - दापोली

_____________________________

🌺भारतातील महत्वाची सरोवरे 🌺

१) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

२)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

_____________________________

🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...