१२ एप्रिल २०२२

राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन


1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष

3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष

4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष

40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन

44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या

600 ते 1500   –  7

1501 ते 3000   – 9

3001 ते 4500  – 11

4501 ते 6000  – 13

6001 ते 7500  – 15

7501 ते पेक्षा जास्त  -17
 

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.

ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.

ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.

संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.

महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.

ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.

सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.

सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.

ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.

ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.

ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.

सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.

महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.

एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.

सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.

सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.

सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.

ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.

जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.

सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.

नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.

ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.

ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.

ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.

ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.

सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.

जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.

सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.

ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.

न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.

सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.

न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज

महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर

महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा

महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस - महत्वपूर्ण प्रश्न


🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना वर्ष
➨ 1885 में हुई थी

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
➨ एलन ऑक्टेवियन ह्यूम ने की थी

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला सत्र आयोजित किया गया
➨ मुंबई (1885)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय ब्रिटिश भारत का वायसराय कौन था
➨ लॉर्ड डफरिन

🔹 अपने अस्तित्व के शुरुआती चरण के दौरान, यानी 1885-1905 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने कभी यह मांग नहीं की
➨ ब्रिटिश शासन से स्वतंत्रता

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली महिला अध्यक्ष
➨ श्रीमती एनी बेसेंट (1917)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली भारतीय महिला अध्यक्ष
➨ श्रीमती सरोजिनी नायडू (1925)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की महिला अध्यक्ष
➨ श्रीमती एनी बेसेंट (1917), श्रीमती सरोजिनी नायडू (1925) और श्रीमती नेली सेनगुप्ता (1933)

🔹 सूरत अधिवेशन में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला विभाजन
➨ 1907

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले अंग्रेज
➨ जॉर्ज यूल (1888)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सबसे युवा अध्यक्ष
➨ मौलाना अबुल कलाम आज़ाद

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले मुस्लिम
➨ बदरुद्दीन तैयबजी (मद्रास, 1887)

🔹 राष्ट्रीय गीत, वंदे मातरम ___ सत्र में पहली बार गाया गया था।
➨ कलकत्ता (1896) के

🔹 इंडियन नेशनल कांग्रेस और मुस्लिम लीग का पहला संयुक्त सत्र
➨ लखनऊ (1916)

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का सत्र जहाँ खादी पहनना अपने कार्यकर्ताओं के लिए अनिवार्य कर दिया गया था
➨ श्रीमती एनी बेसेंट (1917)

🔹 राष्ट्रगान, जन गण मन को पहली बार गाया गया था
➨ कलकत्ता (1911)

🔹 महात्मा गांधी की अध्यक्षता में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का एकमात्र सत्र
➨ बेलगाम (1924)

सिंधु सभ्यता के प्रमुख नगर

⋄ मोहनजोदड़ो     ⋗       सिंधु नदी
⋄ हड़प्पा              ⋗       रावी नदी
⋄ रोपड़                ⋗       सतलज नदी
⋄ माँडा                ⋗       चिनाब नदी
⋄ कालीबंगा         ⋗       घग्गर नदी
⋄ लोथल              ⋗       भोगवा नदी
⋄ सुत्कांगेडोर       ⋗       दाश्क नदी
⋄ बालाकोट         ⋗       विंदार नदी
⋄ सोत्काकोह       ⋗       शादिकौर
⋄ आलमगीरपुर    ⋗       हिण्डन नदी
⋄ रंगपुर               ⋗        मादर नदी
⋄ कोटदीजी         ⋗       सिंधु नदी
⋄ बनवाली           ⋗       सरस्वती नदी
⋄ चन्हूदड़ों           ⋗       सिंधु नदी

✅ 1857 विद्रोह के प्रमुख केंद और उनके नेता

❑ दिल्ली ➭   बहादुर शाह जफर

❑ बरेली  ➭   खान बहादुर खान

❑ कानपुर  ➭   नाना साहब

❑ आरा (बिहार)  ➭   कुँवर सिंह

❑ अवध  ➭   हजरत महल

❑ झाँसी ➭   रानी लक्ष्मीबाई

❑ हरियाणा  ➭   राव तुलाराम

❑ सम्बल ➭   सुरेंद्र साईं

❑ इलाहाबाद ➭   लियाकत अली

❑ ग्वालियर / कानपुर ➭   तात्या टोपे

❑ लखनऊ ➭   बेगम हजरत महल 

❑ बैरकपुर ➭ मंगल पांडे

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर

२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी

३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी

४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल

५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट

६) यंग इंडिया - महात्मा गांधी

७) इंडियन मिरर - डी. डी. सेन

८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो

९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी

१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू

११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू

१२) अल-हिलाल - मौलाना आझाद

१३) अल-बलाघ - मौलाना आझाद

१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट

१५) भारतमाता - अजित सिंग

१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर

१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद

१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर

१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय

२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर

२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय

२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता

२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी

२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय

२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा

२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल

२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा

२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार

२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार

३०) गदर - लाला हरदयाल

३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय

३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय

३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद

३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर

३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल

३६) किर्ती - संतोषसिह

३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त

३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन

३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस

४०) इंडिया - सुब्रण्यम भारती

४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी

४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र

४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली

४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास

४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल

४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या

४७) मुंबई समाचार - फरदुनजी

४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय

४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय

५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान

५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)

५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)

५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)

५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)

५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)

५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)

५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष

५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय

५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष

६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू

६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे

६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)

६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर

६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर

६५) जनता - डाॅ. आंबेडकर

६६) केसरी - लोकमान्य टिळक

६७) मराठा - लोकमान्य टिळक

६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु

६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर

७०) प्रभाकर - भाऊ महाजन

७१) धुमकेतू - भाऊ महाजन

७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन

७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर

७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर

७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर

७६) हरिजन - महात्मा गांधी

७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे


◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी

♦️श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत.
♦️ अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

♦️मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर आहे.

♦️अंबानी हे जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

♦️ गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे आणि ते
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत.

♦️HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप 10 श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

♦️ या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे.

❇️स्टीपलचेसमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने ‘एएफआय’ फेडरेशन चषक वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 13:39.43 सेकंद अशी वेळ नोंदवत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
तर 1992 मध्ये बहादूर प्रसाद यांनी नोंदवलेला विक्रम अविनाशनने मोडीत काढला.

♦️ महिलांच्या 200 मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

♦️सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासपासून ती एक शतांश सेकंदाने पिछाडीवर राहिली.

♦️आसामच्या अमलान बोरगोहेनने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 20.52 सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

     ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

General knowledge questions & answer

Q.1 Which of the following personalities gave ‘The Laws of Heredity?    

(A) Robert Hook

(B) G.J. Mendel

(C) Charles Darwin

(D) William Harvey

Ans .  B

Q.2 Name the person who was also known as Deshbandhu.   

(A) S. Radhakrishnan

(B) G.K. Gokhale

(C) Chittaranjan Das

(D) Madan Mohan Malviya


Ans .  C

Q.3 Which of the following is NOT the language enshrined in the eighth schedule of the Indian Constitution, as the language of the state?

(A) Nepali

(B) Kashmiri

(C) English

(D) Konkani


Ans .  C

Q.4 The capital of Uttarakhand is….

(A) Mussoorie

(B) Dehra Dun

(C) Nainital

(D) None of these

Ans .  B

Q.5 Geet Govind is a famous creation of ……

(A) Bana Bhatt

(B) Kalidas

(C) Jayadev

(D) Bharat Muni

Ans .  C

Q.6 Which of the following represents the Finance Commissions that have been set-up so far?

(A) 10

(B) 11

(C 12

(D) 13


Ans .  D

Q.7 World Trade Organization came into existence in……

(A) 1992

(B) 1993

(C) 1994

(D) 1995


Ans .  D

Q.8 According to the Constitution of India, which of the following is NOT one of the main organs of the Government?

(A) Legislature

(B) Bureaucracy

(C) Executive

(D) Judiciary

Ans .  B

General Knowledge Question and Answers

General knowledge questions and answers for competitive exams

Q.9 In which year did the Cabinet Mission arrived in India?

(A) 1942

(B) 1943

(C) 1945

(D) 1946

Ans .  D

Q.10 Panchayati Raj comes under….

(A) Residual list

(B) Concurrent list

(C) State list

(D) Union list

Ans .  C

परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

🔹राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना🔹
.
♦️ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

♦️त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.
🔹 🔹 🔹 🔹 🔹🔹 🔹 🔹 🔹

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे आणि कोणत्याही परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न आणि काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे


‼️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_____________________
शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर         1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर               1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट             1264     पुणे
त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती

___________________________

❗️  कोणत्याही परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❗️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते?
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता?
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या वायसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती?
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली?
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते?
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे?
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली?
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10- 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

___________________________

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

     ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...