०१ एप्रिल २०२२

मुंबई सेंट्रल' ठरले सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक

📌 अस्वच्छ फलाट, सदोष तिकीट मशिनमुळे झालेली गर्दी, स्वच्छतागृहांत दुर्गंधी... अशी ओळख असलेल्या मुंबई रेल्वेवरील स्टेशनांमध्ये मुंबई सेंट्रलने आदर्श स्थानक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे.

📌आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला iso 14001 : 2015 या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.

📌विशेष म्हणजे, आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्टेशनाचा पॅटर्न अन्य ३८ रेल्वे स्टेशनांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

📌रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्टेशनातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणे आवश्यक आहे. मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्याने टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली.

📌स्टेशन आणि फलाटाची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले.

📌या दिव्यांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक असल्याने वीज संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेत मुंबई सेंट्रल स्टेशनाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

📌 मे-२०१९ ते मे-२०२२ पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मुंबई रेल्वेवरील हे एकमेव स्टेशन आहे.

📌एटीव्हीएम, तिकीट खिडकी यांसह दिव्यांगासाठी रॅम्प, कार्यरत असणाऱ्या लिफ्ट यांमुळे प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दिलासा मिळतो. मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे.

📌आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाने विशेष प्रयत्न केले होते. पर्यावरण आणि प्रवासी सुविधा दर्जेदार असल्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.

📌 येणाऱ्या काळात या सुविधा टिकवणे अधिक गरजेचे आहे. मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्टेशनांत पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या सुविधा आहेत.

📌मात्र देखभालीअभावी त्या सुविधाच गैरसोयीचे मुख्य कारण ठरत आहेत.

  🔷आयएसओ म्हणजे काय 🔷

📌 देशातील एखाद्या गुणवत्तेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते.

📌आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे. 

     🔷आयएसओचे प्रकार🔷

🚇 आयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापन
🚇आयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापन
🚇 आयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापन
🚇आयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन

दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव


▪️माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

▪️त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता.

▪️दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव देण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या 12 सप्टेंबरला कोटला स्टेडियमच्या नामांतरणाच्या समारंभात हा कार्यक्रम पार पडेल.

▪️यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत.

✅ माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

▪️त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता.

महाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमा

➡️नैसर्गिक सीमा
👉महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत.
👉उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
👉राज्याच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे.
👉राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
         

➡️ राजकीय सीमा –

👉महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्यप्रदेश बरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.

👉 राज्य दिशा - सिमेवरील जिल्हे - एकूण
👉 गुजरात - वायव्य ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार - ४
👉 मध्यप्रदेश उत्तर - नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया - ८
👉 छत्तीसगढ - पुर्व गोंदिया व गढचिरोली - २
👉 आंध्रप्रदेश - आग्नेय गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड - ४
👉 कर्नाटक - दक्षिण नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग - ७
👉 गोवा - दक्षिण सिंधुदुर्ग - १

👉 राज्याच्या वायव्येस असणारा केंद्रशासित प्रदेश – दादरा व नगरहवेली
👉 दोन राज्यांना संलग्न आसणारे जिल्हे - धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग.

महत्त्वाची माहिती


1). *पी. वि.सिंधू हीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व काश्य अशी 3 पदके मिळवनारी कितवी बॅडमिंटनपटू ठरली आहे.
@maharastratime

11). पहिली

12). दुसरी 📚📚🏆💐

13). तिसरी

14). चोथी

2). *P. V. सिंधू ला खालील पैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही*??

22) पदमश्री -2015

23.पदमविभुषन -2018📚📚🏆🏆

24). राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

25) वरीलपैकी सर्व मिळाले.

3). *P. V. सिंधूच्या मिळालेल्या पदकाबद्दल अयोग्य जोडी ओळखा??*

33) काश्यपदक 2013

34). काश्यपदक 2014

35). रोप्यपदक 2016📚📚🏆🏆

36). रोप्यपदक 2018

4) **कोणत्या वर्षी भारत सरकारने हीमा दास ला अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले??*

44).2017

45).2016

46).2018📚📚🏆🏆

47).2019

5). *हीमा दास च्या प्रशिक्षक चे नाव काय आहे??*

55). सुशील दास

56). तरसेम राणा

57). निपोन दास 📚📚🏆🏆

58). सुधीर सिंह

6). *किती दिवसात हीमा दासने 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत??*

66). 30 दिवसात

67). 15 दिवसात

68). 20 दिवसात

69). 19 दिवसात🏆🏆💐

7). *अरुण जेटली यांनी 2014 मध्ये कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविली होती??*

77) पंजाब

78). अमृतसर 🏆🏆💐💐

79). बडोदा

80). यापैकी नाही.

8). *कोणत्या साली अरुण जेटली भाजपचे सदस्य झाले*??

11) 1975

12).1995

13).1980🏆🏆📚📚

14).1978

9) *कोणत्या साली अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली??*

22). 1974🏆🏆📚📚

33). 1957

44). 1970

55). 1968

10). *सुषमा स्वराज हा दिल्ली च्या कितव्या मुख्यमंत्री होत्या??*

10). पहिल्या

20). चोथा

30). पाचव्या 🏆🏆📚📚

40). दुसऱ्या

11). *सुषमा स्वराज कोणत्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलात??*

1). 1992

2). 1995

3). 1984

4). 1990📚📚🏆🏆

12). *जम्मू काश्मीर वर जेव्हा पाकिस्तानने घूसखोरी /हल्ला  केला होता तेव्हा पाकिस्तान कडून कोणत्या वरिष्ठ सैन्य अधिकारी ने नेतृत्व केले होते?* ?

1). शेख अब्दुल्ला

2). जावेद खान

3). मोहंमद शेख

4). अकबर खान 🏆🏆

*13* ). *जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट किती वेळ लागू झाली होती*

1). 10 वेळा

2). 7 वेळा

3). 9 वेळा

4). 8 वेळा 🏆🏆

*14* ). *2014 मध्ये कोणत्या संस्थेने 370 विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली होती??*

1). द  सिटीझन

2). द  सिटीझन ऑफ इंडिया

3). वूई द  सिटीझन 🏆🏆

4). यापैकी नाही

15). *35 A  व 370 कलम संविधानात कधी जोडले गेले??*

1). 1954,   1949🏆🏆🏆

2). 1949, 1954

3). 1952, 1949

4). 1947,  1954



महत्त्वाची माहिती

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2019 साली ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरूवातीस त्याचा रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. त्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(A) कार्टोसॅट-1
(B) कार्टोसॅट-2
(C) कार्टोसॅट-3✅✅✅
(D) कार्टोसॅट-4

📌कोणत्या राज्य सरकारने "कलवी तोलाईकाच्ची" नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी सुरू केली?

(A) केरळ
(B) तेलंगणा
(C) आंध्रप्रदेश
(D) तामिळनाडू✅✅✅

📌25 ऑगस्ट 2019 रोजी, द्वैपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मांनार्थ नरेंद्र मोदी यांना ‘________ ऑर्डर - फर्स्ट क्लास’ हा सन्मान देण्यात आला.

(A) संयुक्त अरब अमिरात
(B) बहरीन✅✅✅
(C) कतार
(D) सौदी अरब

📌कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम सुरू केला?

(A) पंजाब
(B) जम्मू व काश्मीर
(C) गोवा
(D) दिल्ली✅✅✅

📌कोणते शहर इंडोनेशिया या देशाचे नवे राजधानी शहर असणार आहे?

(A) पूर्व कालीमंतन, बोर्निओ✅✅✅
(B) ग्रेटर सुरबाया
(C) बानदंग
(D) मेदान

📌कोणत्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली?

(A) दिल्ली आणि मुंबई
(B) आग्रा आणि दिल्ली
(C) मैसूर आणि उदयपूर✅✅✅
(D) उदयपूर आणि बंगळुरू

📌कोणत्या राज्य सरकारने लेमरू हत्ती वन प्रकल्प स्थापनेसंबंधी प्रस्तावाला मान्यता दिली?

(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड✅✅✅
(C) ओडिशा
(D) उत्तरप्रदेश

📌दिल्ली जिल्हा क्रिकेट संघने (DDCA) _ याचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

(A) वानखेडे स्टेडियम
(B) आयएस बिंद्रा स्टेडियम
(C) ब्रेबॉर्न स्टेडियम
(D) फिरोज शाह कोटला स्टेडियम✅✅✅

भारतातील उच्चपदस्थ:-


लोकसभा अध्यक्ष:- ओम बिर्ला
लोकसभेचे हंगामी अध्यक्ष:- वीरेंद्र कुमार
सरन्यायाधीश:- रंजन गोगोई (४६ वे)
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार:- श्री अजित दोवाल
पंतप्रधानांचे प्रधान सचिव:- श्री नृपेंद्र मिश्रा
पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव:-डॉ.पी.के.मिश्र
महान्यायवादी :- के. के. वेणुगोपाल
महालेखापाल:- राजीव महर्षी
मुख्य निवडणूक आयुक्त :-सुनील अरोरा ( २३ वे)
निवडणूक आयुक्त :- अशोक लवासा, सुशिल चंद्रा
पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार:- कृष्णमुर्ती सुब्रमण्यम
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष :- अरविंद सक्सेना
केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष :-शरद कुमार (हंगामी)
मुख्य माहिती आयुक्त :- सुधीर भार्गव
रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष:- शक्तीकांत दास( २५ वे)
नीती आयोगाचे उपाध्यक्ष:- डॉ. राजीव महर्षी
सेबी अध्यक्ष :- अजय त्यागी
भारतीय विमा नियामक अध्यक्ष:-सुभाषचंद्र खुंटीया
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष:- एन. के सिंग
केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष :_ नरेंद्र कुमार
राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष:- न्या. बी. एन. कीरपाल
सातव्या आयोगाचे अध्यक्ष:- अशोक के. माथुर
आयबी अध्यक्ष:- राजीव जैन
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष:- भगवान लाल सहाय
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष:- रामशंकर कथरिया
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष:- नंद कुमार साई
राष्ट्रीय महिला आयोग:- रेखा शर्मा
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष:- सईद हायरुल हसन रिझवी
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष:- न्या. एच. एल. दत्तू
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष:- वालजीभाई वाला
राष्ट्रीय बालअधिकार व सरक्षण आयोग:- प्रियांक कानुंगो
कायदा आयोगाचे अध्यक्ष ( २१ व्या ) :- न्या. बलवीर सिंह चौहान
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष:- रेखा शर्मा
बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष:- भानू प्रताप शर्मा
सीबीआय अध्यक्ष:- ऋषीकुमार शुक्ला
भूदल प्रमुख:- बिपीन रावत
नौदल प्रमुख: करमवीर सिंह
हवाईदल प्रमुख:- बी. एम. धनोआ
इस्रो अध्यक्ष:- के. सिवन
डीआरडीओ प्रमुख: जी. सतीश रेड्डी
भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष:- के. एन. व्यास
टेलीकाॅम रेग्युलेटरी अॅथरिटीचे (ट्राय) अध्यक्ष:- राम सेवक शर्मा
कृष्णा जलवादाचे प्रमुख:- न्या. ब्रिजेश कुमार
भारताचे पहिले लोकपाल:- पिनाकी घोष
युजीसी चे अध्यक्ष:- डि. पी सिंग
भारतीय लोकसभेचे महासचिव:- स्नेहलता श्रीवास्तव
भारतीय राज्यसभेचे महासचिव :- देशदीपक वर्मा
NCC (राष्ट्रीय विद्यार्थी सेना) महासंचालक:- लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा
भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक:- डॉ. ए. के. मोहंती
BCCI चे पहिले लोकपाल:- न्या. डी. के. जैन
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष:- प्रमोचंद्र मोदी
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष:- व्ही. के यादव
परराष्ट्र सचिव :- विजय गोखले.

महत्त्वाची माहिती

➡️ क्रिडा प्रशिक्षक म्हनुन केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 द्रोनाचार्य पुरस्कार

➡️  प्रशिक्षक म्हनुन उत्तम कामगिरी करनाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 शिव छत्रपति पुरस्कार

➡️ क्रिकेट खेळनारा पहिला भारतिय खेळाडू कोनता?
👉 रनजित सिंह

➡️ बुद्धीबळाची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 भारत

➡️ हॉकिची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 इजिप्त

➡️ फुटबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 चीन

➡️ व्हॉलिबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 अमेरिका

➡️ भारताच्या सरहद्दिला लागुन असलेल्या देशांची संख्या किती आहे?
👉 ७

➡️ भारतात दर किती वर्षांनी जनगनना होते?
👉 १० वर्षांनी

➡️ भारतात कोनत्या वर्षी पहिली जनगनना झाली?
👉 १८७१-७२

➡️ भारतातिल सर्वाधिक अंतर्गत वाहतुक कोनत्या मार्गे होते?
👉 रेल्वे

➡️ भारत व चिनमधील सिमारेषा गोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 म्याकमोहन सीमारेषा

➡️ भारतातील अतिपुर्वेचे राज्य कोनते?
👉 अरुनाचल प्रदेश

➡️ हिंदीच्या खालोखाल भारतात बोलल्या जानाऱ्या भाषा कोनत्या?
👉 तेलगु व बंगाली

➡️ एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च शिखराची उंची किती आहे?
👉 ८८४८ मिटर

➡️ भारतीय पठाराच्या कोनत्या भागास खनिज संपत्तिचे भांडार असे म्हनतात?
👉 छोटा नागपुर

➡️ तांदळाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ ज्वारिच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र
🌻 Mpsc notes 🌻
➡️ कापसाच्या उत्पादनात देशात अग्रेसर असनारी दोन राज्य कोनती?
👉 गुजरात व महाराष्ट्र*

➡️ तंबाखुच़्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 आंध्रप्रदेश

➡️ भूईमुगाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 गुजरात

➡️ ताग उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ देशात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
👉 चेन्नई ( १९०४ )

➡️ भारतात कोनत्या राज्यात सर्वाधिक भूकंप होतात?
👉 आसाम

➡️ भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो?
👉 अभ्रक

➡️ भारताता सर्वात मोठा बहुउद्देशिय प्रकल्प कोनता?
👉 भाक्रा- नानगल

➡️ आशिया खंडातील सर्वात मोठा खत गारखाना कोठे आहे?
👉 सिंद्री ( झारखंड )

➡️ भारतातील सर्वाधिक शहरिकरन झालेले राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ भारत - पाक मधील ३९ जुन १९६५ सालची युद्धबंदी रेषा कोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 २४ प्यारलल लाईन
🌻 Mpsc notes 🌻
➡️ भारतात कोनत्या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे?
👉 दिल्ली

➡️ देवी या रोगावरपरिनामकारक लस कोणी शौधुन काढली?
👉 एडवर्ड जेन्नर

➡️ सर्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या र्हदयाचे छोके दर मिनीटाला किती पजतात?
👉 ७२

➡️मानवी शरिराचे सर्वसामाव़न्य तापमाव किती असते?
👉 ३७° से

➡️ र्हदयरोपन शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणी केली?
👉 डॉ.पी.के.सेन

➡️ मानवी शरिरातील हाडांची संख्या किती?
👉 २०६

➡️ मानवि शरिरातील स्नायूंची स्ख्या किती?
👉 सुमारे ६३०

➡️ सप्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या मेंदुचे वजन किती असते?
👉 १४०० ग्रँम

➡️ रक्तगटाचा शौध कोणी लावला?
👉 कार्ल लँडस्टिनर

➡️ ह्रदयरोपनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
👉 डॉ.ख्रिश्चन बर्नाड

➡️मानवी शरिरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
👉 २४

➡️ मानवी शरिरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते?
👉 ३३
🌻 Mpsc notes 🌻
➡️ सर्वात हलका वायू कोनता?
👉 हेलियम

➡️ भारताची पहिली महिला ग्रँन्जमास्टर कोण?
👉 एस.विजयालक्ष्मी

➡️ असामान्यकामगिरी बद्दल खेळाडूंना केंद्रसरकार तर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 अर्जून पुरस्कार

➡️ भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गंगा

➡️ दक्षिन भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गौदावरी

➡️ भारतातिल सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोनती?
👉 नर्मदा

➡️भारतिय उपखंडातील सर्वात लांब नदी?
👉 सिंधू

➡️ भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोनती?
👉 सियाचेन ( जम्मु काश्मिर )

➡️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान कोनते?
👉 मेलबॉर्न ( ऑस्ट्रेलिया )

➡️ हॉकिचा जादूगार असे कोनास म्हटले जाते?
👉 मेजर ध्यानचंद

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

2) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

3) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

4) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

5) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

6) खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.

     ‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
   1) पृथकत्ववाचक संख्याविशेषण    2) अनिश्चित संख्याविशेषण
   3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण    4) सार्वजनिक विशेषण

उत्तर :- 3

7) ‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द .................... हा आहे.

   1) ते      2) येते      3) ये      4) येणे

उत्तर :- 3

8) दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
     जेवताना सावकाश जेवावे.

   1) स्थिती दर्शक    2) गतिदर्शक   
   3) रितीवाचक    4) निश्चयार्थक

उत्तर :- 3

9) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) विरोधवाचक    2) विनिमयवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) तुलनावाचक

उत्तर  :- 2

10) ‘लांबचा प्रवास बसने करावा की कारने’ या वाक्यातील ‘की’ हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

अंकगणित प्रश्नमालिका

1. 9 मुलांकडे सरासरी 80 रुपये आहेत. शिवाणी कडील रुपये मिळवले तर सरासरी 85 होते. तर शिवाणीकडे किती रुपये आहेत?
174
140
165
130

* उत्तर -130

2. 2% दराने 1000 रूपये रक्कमेवरील मिळणारे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
42.4
44.4
58.4
40.4

* उत्तर -40.4

3. शेषरावकडे 240 पक्षी आहेत त्यापैकी 48 कबूतर व 52 पोपट आहेत तर उरलेले पक्षी किती आहेत?
158
152
148
140

* उत्तर -140

4. 411 x 312 ÷ 6 + 2 =?
21374
21372
160.29
17029

* उत्तर -21374

5. एका विशिष्ट रक्कमेवर  15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील अंतर 45 रुपये आहे तर ती रक्कम  कोणती?
200
2000
20000
20400

* उत्तर -2000

6. P: Q = 1: 8. Q: R = 2: 5. R: S = 1: 3 तर Q: S = किती?
60: 1
1: 60
15: 12
2: 15

* उत्तर -2: 15

7. एक विक्रेता 1 Kg कांदे 54 रुपयास विकतो त्यावर त्याला 10% तोटा होतो त्याला 15% नफा व्हावा यासाठी त्याने ते कांदे किती रुपयास विकावे?
69
60
70
79

* उत्तर -69

8. 9512-? = 9814 - 4214
4912
3915
3912
5912

* उत्तर -3912

9. मिथूनकडे 134 कबूतर होती त्याने 44 कबूतर विकले त्याने जेवढे कबूतर विकले त्याच्या निमपट कबूतर उडाले तर त्याच्याकडे किती कबूतर शिल्लक आहेत?
90
68
58
98

* उत्तर - 68

10. x, y, z एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे 20, 25, 50 दिवसात पूर्ण करतात तिघांनी एकत्रीतपणे काम सुरु केले आणि काही दिवसानंतर y, z काम सोडून गेले तर शिल्लक काम X 9 दिवसात पूर्ण करतो तर y, z किती दिवसानंतर काम सोडून जातात?
5
7
10
6

* उत्तर -5

सराव प्रश्नमालिका

1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्य

7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

ओझोन दिन विशेष

🌎 दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस 'ओझोन दिवस' म्हणून जगभर साजरा होतो.

🌎 ओझोनचा थर हा पृथ्वीवासीयांसाठी एक मोठं वरदानच आहे.

🌎 सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व या थराच्या संवर्धनासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

🌎 ओझोनचा थर, पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा स्तर, म्हणजे स्ट्रॅटोस्फीयरचा एक भाग आहे.

🌎 ह्या ओझोनच्या थराला ओझोनोस्फियर देखील म्हणतात.

🌎 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १५ ते ३० किलोमीटर वर हा थर आहे.

🌎 आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीला सुरक्षित ठेवण्यात या ओझोनच्या थराचा मोठा वाटा आहे. 

🌎 सूर्यापासून येणारी मध्यम अति-नील किरणे माणसामध्ये व इतर प्राण्यांमध्ये विविध आजार उत्पन्न करू शकतात.

🌎 या मध्यम अति-नील किरणांना शोषून घेत, ओझोन आपली रक्षा करतो.

🌎 या आपल्या सुरक्षा कवचाला छिद्र पाडण्याचे काम स्वत: मानवच करतोय.

🌎 गेल्या ३० ते ४० वर्षांत दोन्ही ध्रुवांवर ओझोनच्या थराला मोठी छिद्रं पडलेली आहेत. या छिद्रांना 'ओझोन होल' असेही म्हणतात.

🌎 नासाच्या 'ओझोन होल वॉच'तर्फे दररोज ओझोनवर लक्ष ठेवले जाते.

🌎 छायाचित्र नासाच्या गोदार्द स्पेस सेंटरने प्रसिद्ध केले आहे.

🌎 ऑक्सिजनचे एकल अणू (O) इतर ऑक्सिजन रेणुंशी (O2) जुळून ओझोनचा (O3) एक रेणू तयार करतात.

🌎 ओझोनने शोषलेल्या अति-नील किरणांमुळे स्ट्रॅटोस्फीयरचे तापमान उंचीप्रमाणे वाढत जाते.

🌎 ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यामुळे कधी ओझोनचे प्रमाण कमी होते, तर कधी वाढते.

🌎 CFC आणि BFC सर्वत्र (रेफ्रिजरेटर) मध्ये आढळतात.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...