०२ एप्रिल २०२२

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारिता

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ वर टीका झाली, तरी त्यास ते उत्तर देत. दीनबंधू पत्रात ही टीका प्रसिद्ध होत असे. याच पत्रात गोपाळबाबाही स्वतंत्र लेखन करीत. गोपाळबाबांची पद्यरचना-जिचा उल्लेख ते ‘अखंडरचना’ असा करीत-दीनबंधूने प्रकाशित केली. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे संपादक-संस्थापक म्हणून बनसोडे यांना श्रेय देणे श्रेयस्कर ठरणार नाही, असे दलित पत्रकारितेच्या अभ्यासकांना वाटते. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. सोमवंशीय मित्रमध्ये लेख, अग्रलेख, स्फुटे, बातम्या, वाचकांची पत्रे असा मजकूर प्रसिद्ध होई. समाजसुधारणा, शिक्षण, विवाहसंस्था यांविषयी कांबळे यांनी गांभीर्याने लेखन केले.राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली.  

किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली, ते ‘कर्ते सुधारक’ होते. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

आजचे प्रश्नसंच


[प्र.१] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

१] पंजाब ✅
२] जम्मू काश्मीर
३] हिमाचल प्रदेश
४] उत्तराखंड

------------------------------------------------------------

[प्र.२] कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?

१] सिंधू
२] सतलज ✅
३] चिनाब
४] रावी

----------------------------------------------------------

[प्र.३] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

१] कावेरी ✅
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

------------------------------------------------------------

[प्र.४] जारवा हि जमात कोठे आढळते?

१] निकोबार
२] छोटे अंदमान ✅
३] अरुणाचल प्रदेश
४] लक्षद्वीप

------------------------------------------------------------

[प्र.५] खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड ✅
३] अ-क-ड-
४] ड-ब-क-अ

-------------------------------------------------------------

[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ✅
४] दोन्ही अयोग्य

------------------------------------------------------

[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य ✅

----------------------------------------------------------

[प्र.८] खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत?
अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

१] फक्त अ
२] फक्त ब ✅
३] फक्त क
४] वरील सर्व

-----------------------------------------------------------

[प्र.९] कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे?
१] उष्णकटिबंधीय आर्द्र वने
२] उष्ण निम वाळवंटी वने
३] उष्णकटिबंधीय शुष्क वने
४] उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने ✅

----------------------------------------------------------

[प्र.१०] उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

१] अ अयोग्य
२] ब अयोग्य
३] अ, ब आणि क अयोग्य
४] वरीलपैकी एकही नाही ✅

------------------------------------------------------------

11). *पी. वि.सिंधू हीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व काश्य अशी 3 पदके मिळवनारी कितवी बॅडमिंटनपटू ठरली आहे.

11). पहिली

12). दुसरी 📚📚🏆💐

13). तिसरी

14). चोथी

12). *P. V. सिंधू ला खालील पैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही*??

22) पदमश्री -2015

23.पदमविभुषन -2018📚📚🏆🏆

24). राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

25) वरीलपैकी सर्व मिळाले.

13). *P. V. सिंधूच्या मिळालेल्या पदकाबद्दल अयोग्य जोडी ओळखा??*

33) काश्यपदक 2013

34). काश्यपदक 2014

35). रोप्यपदक 2016📚📚🏆🏆

36). रोप्यपदक 2018

14) **कोणत्या वर्षी भारत सरकारने हीमा दास ला अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले??*

44).2017

45).2016

46).2018📚📚🏆🏆

47).2019

15). *हीमा दास च्या प्रशिक्षक चे नाव काय आहे??*

55). सुशील दास

56). तरसेम राणा

57). निपोन दास 📚📚🏆🏆

58). सुधीर सिंह

16). *किती दिवसात हीमा दासने 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत??*

66). 30 दिवसात

67). 15 दिवसात

68). 20 दिवसात

69). 19 दिवसात🏆🏆💐

17). *अरुण जेटली यांनी 2014 मध्ये कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविली होती??*

77) पंजाब

78). अमृतसर 🏆🏆💐💐

79). बडोदा

80). यापैकी नाही.

18). *कोणत्या साली अरुण जेटली भाजपचे सदस्य झाले*??

11) 1975

12).1995

13).1980🏆🏆📚📚

14).1978

19) *कोणत्या साली अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली??*

22). 1974🏆🏆📚📚

33). 1957

44). 1970

55). 1968

20). *सुषमा स्वराज हा दिल्ली च्या कितव्या मुख्यमंत्री होत्या??*

10). पहिल्या

20). चोथा

30). पाचव्या 🏆🏆📚📚

40). दुसऱ्या

11). *सुषमा स्वराज कोणत्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलात??*

1). 1992

2). 1995

3). 1984

4). 1990📚📚🏆🏆

12). *जम्मू काश्मीर वर जेव्हा पाकिस्तानने घूसखोरी /हल्ला  केला होता तेव्हा पाकिस्तान कडून कोणत्या वरिष्ठ सैन्य अधिकारी ने नेतृत्व केले होते?* ?

1). शेख अब्दुल्ला

2). जावेद खान

3). मोहंमद शेख

4). अकबर खान 🏆🏆

*13* ). *जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट किती वेळ लागू झाली होती*

1). 10 वेळा

2). 7 वेळा

3). 9 वेळा

4). 8 वेळा 🏆🏆.

*14* ). *2014 मध्ये कोणत्या संस्थेने 370 विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली होती??*

1). द  सिटीझन

2). द  सिटीझन ऑफ इंडिया

3). वूई द  सिटीझन 🏆🏆

4). यापैकी नाही

15). *35 A  व 370 कलम संविधानात कधी जोडले गेले??*

1). 1954,   1949🏆🏆🏆

2). 1949, 1954

3). 1952, 1949

4). 1947,  1954

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

◾️उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. 

📚फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदा📚

📌 आनंदाचे तरंग : मदर टेरेसा

📌 ओअसिसच्या शोधात

📌 तेजाची पाऊले

📌 नाही मी एकला

📌 संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची

📌 सुबोध बायबल

📌. सृजनाचा मळा

📌 परिवर्तनासाठी धर्म

📌 ख्रिस्ताची गोष्ट

📌 मुलांचे बायबल

📌. ख्रिस्ती सण आणि उत्सव

📌 पोप जॉन पॉल दुसरे

📌. गोतावळा

📌 गिदीअन

📌. सृजनाचा मोहोर

सराव प्रश्नोत्तरे

1) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.
 
1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून

2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून

3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून ✅

4) महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
_____________________________

2) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.
 
1) डॉ. भांडारकर

2) गो. रा. आगरकर ✅

3) न्या. रानडे

4) गो. कृ. गोखले
_____________________________

3)  बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.

1) 1852

2) 1853 ✅

3) 1854

4) 1855
_____________________________

4) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले

1) अनंत कान्होरे

2) खुदीराम बोस

3) मदनलाल धिंग्रा ✅

4) दामोधर चाफेकर
_____________________________

5)  राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते
 
1) मिस क्लार्क बोर्डिग

2) मुस्लीम बोर्डिग

3) लिंगायत बोर्डिग

4) मराठा बोर्डिग ✅         



💕 विषय = मानव संसाधन विकास & मानवी हक्क प्रश्नसंच💕

प्रश्न = 1) अयोग्य कथन ओळखा. (२०१८)
१) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना १९९३ मध्ये झाली       
२) NHRC च्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात.
३) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा NHRC चे पदसिद्ध सदस्य असतात.     
४) ममता शर्मा ह्या २०१२ मध्ये NHRC च्या अध्यक्ष होत्या.

प्रश्न = 2)) खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख हे भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात?(२०१७)
अ) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
क) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
ड) राष्ट्रीय महिला आयोग
पर्यायी उत्तरे:-
१) वरीलपैकी नाही       २) अ,  ड
३) ब, क                      ४)  वरील सर्व

प्रश्न = 3) राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंबधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहे/त?(२०१७)
अ) आयोग मानवाधिकारांच्या उपभोगामध्ये अडथळे ठरवणाऱ्या घटकांचा आढावा घेते. ज्यात दहशतवादविरोधी कायद्यांचाही समावेश होतो.   
ब) आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकारी आहेत.
क) आयोग पूर्णतः संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे राष्ट्रीय मानवाधिकार संस्था संबंधित विकृत केलेल्या पॅरिस तत्वाशी सुसंगत आहे.
पर्यायी उत्तरे:-
१) अ, ब              २) ब, क
३) अ, क             ४) वरील सर्व विधाने

प्रश्न = 4) भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग?(२०१७)
अ) मानवी हक्कांचा उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांताची किंवा अहवालाची स्वतः हुन दाखल घेऊ शकतो.(कोणतीही औपचारीक तक्रार नसतात)     
ब) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ट कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करू शकतो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त?
१) अ, ब                 २) कोणतेही नाही
३) फक्त अ.             ४) फक्त ब

प्रश्न = 5) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणाऱ्या तक्रारी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (२०१८)
१) तक्रारी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच असाव्यात 
२) फोनवरून तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही
३) आयोगाकडे स्वतःचे तपास कर्मचारी नाही      ४) आयोगाकडे सशस्त्र सेना विरोधी तक्रारीही सादर करता येतात.

=============================
उत्तरे :- प्रश्न ७०६ - ४, प्रश्न ७०७ - ४, प्रश्न ७०८ -४, प्रश्न ७०९ - १, प्रश्न ७१०- ४.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा


♻️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे  ♻

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना*

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग*

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे*

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू*

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर*

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्*

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज*

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी*

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद*

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल*

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग*

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी*

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर*

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली*

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी*

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू*

सराव प्रश्नमालिका

1. सलील
रवत
दुध
पाणी
विष

● उत्तर - पाणी

2. आहो! किती छान खेळलास. अधोरेखित शब्दाची जात ओळखा
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय

● उत्तर - केवलप्रयोगी अव्यय

3. विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)
भाटी
बोकी
बोके
यापैकी नाही

● उत्तर - भाटी

4. धुर म्हणजे विस्तवाचा धूर तर धुरा म्हणजे काय
जमीनीचा सारा
गवताचा भारा
जबाबदारी
यापैकी नाही

● उत्तर - जबाबदारी

5. तीव्र
सौम्य
शांत
मंद
प्रखर

● उत्तर - सौम्य

6. कुऱ्हाडीचा दांडा ...... काळ.
गवतास
आप्तास
गोतास
जिवास

● उत्तर - गोतास

7. 'दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
दूरदर्शनवरील ती मालिका वाईट होती
दूरदर्शनवरील ती मालिका समाधानकारक नव्हती
दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती
दूरदर्शनवरील ती मालिका फारच वाईट होती  

● उत्तर - दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती

8. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .
तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही
तळेराखणारा मनुष्य पाणी पितोच
ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच
तळेराखणारा अधिकाराचा वापर करतो

● उत्तर - ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच

9. अकरावा रुद्र म्हणजे ...
अतिशय शूर माणूस
अतिशय तापट माणूस
बुध्दीवान माणूस
अत्यंत चपळ माणूस

● उत्तर - अतिशय तापट माणूस

10. शुध्द शब्द ओळखा
शारिरीक
शारीरिक
शारीरीक
शारिरिक

● उत्तर - शारीरिक   

महत्वाचे प्रश्नसंच


➡️ क्रिडा प्रशिक्षक म्हनुन केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 द्रोनाचार्य पुरस्कार

➡️  प्रशिक्षक म्हनुन उत्तम कामगिरी करनाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 शिव छत्रपति पुरस्कार

➡️ क्रिकेट खेळनारा पहिला भारतिय खेळाडू कोनता?
👉 रनजित सिंह

➡️ बुद्धीबळाची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 भारत

➡️ हॉकिची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 इजिप्त

➡️ फुटबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 चीन

➡️ व्हॉलिबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 अमेरिका

➡️ भारताच्या सरहद्दिला लागुन असलेल्या देशांची संख्या किती आहे?
👉 ७

➡️ भारतात दर किती वर्षांनी जनगनना होते?
👉 १० वर्षांनी

➡️ भारतात कोनत्या वर्षी पहिली जनगनना झाली?
👉 १८७१-७२

➡️ भारतातिल सर्वाधिक अंतर्गत वाहतुक कोनत्या मार्गे होते?
👉 रेल्वे

➡️ भारत व चिनमधील सिमारेषा गोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 म्याकमोहन सीमारेषा

➡️ भारतातील अतिपुर्वेचे राज्य कोनते?
👉 अरुनाचल प्रदेश

➡️ हिंदीच्या खालोखाल भारतात बोलल्या जानाऱ्या भाषा कोनत्या?
👉 तेलगु व बंगाली

➡️ एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च शिखराची उंची किती आहे?
👉 ८८४८ मिटर

➡️ भारतीय पठाराच्या कोनत्या भागास खनिज संपत्तिचे भांडार असे म्हनतात?
👉 छोटा नागपुर

➡️ तांदळाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ ज्वारिच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ कापसाच्या उत्पादनात देशात अग्रेसर असनारी दोन राज्य कोनती?
👉 गुजरात व महाराष्ट्र*

➡️ तंबाखुच़्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 आंध्रप्रदेश

➡️ भूईमुगाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 गुजरात

➡️ ताग उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ देशात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
👉 चेन्नई ( १९०४ )

➡️ भारतात कोनत्या राज्यात सर्वाधिक भूकंप होतात?
👉 आसाम

➡️ भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो?
👉 अभ्रक

➡️ भारताता सर्वात मोठा बहुउद्देशिय प्रकल्प कोनता?
👉 भाक्रा- नानगल

➡️ आशिया खंडातील सर्वात मोठा खत गारखाना कोठे आहे?
👉 सिंद्री ( झारखंड )

➡️ भारतातील सर्वाधिक शहरिकरन झालेले राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ भारत - पाक मधील ३९ जुन १९६५ सालची युद्धबंदी रेषा कोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 २४ प्यारलल लाईन

➡️ भारतात कोनत्या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे?
👉 दिल्ली

➡️ देवी या रोगावरपरिनामकारक लस कोणी शौधुन काढली?
👉 एडवर्ड जेन्नर

➡️ सर्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या र्हदयाचे छोके दर मिनीटाला किती पजतात?
👉 ७२

➡️मानवी शरिराचे सर्वसामाव़न्य तापमाव किती असते?
👉 ३७° से

➡️ र्हदयरोपन शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणी केली?
👉 डॉ.पी.के.सेन

➡️ मानवी शरिरातील हाडांची संख्या किती?
👉 २०६

➡️ मानवि शरिरातील स्नायूंची स्ख्या किती?
👉 सुमारे ६३०

➡️ सप्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या मेंदुचे वजन किती असते?
👉 १४०० ग्रँम

➡️ रक्तगटाचा शौध कोणी लावला?
👉 कार्ल लँडस्टिनर

➡️ ह्रदयरोपनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
👉 डॉ.ख्रिश्चन बर्नाड

➡️मानवी शरिरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
👉 २४

➡️ मानवी शरिरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते?
👉 ३३

➡️ सर्वात हलका वायू कोनता?
👉 हेलियम

➡️ भारताची पहिली महिला ग्रँन्जमास्टर कोण?
👉 एस.विजयालक्ष्मी

➡️ असामान्यकामगिरी बद्दल खेळाडूंना केंद्रसरकार तर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 अर्जून पुरस्कार

➡️ भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गंगा

➡️ दक्षिन भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गौदावरी

➡️ भारतातिल सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोनती?
👉 नर्मदा

➡️भारतिय उपखंडातील सर्वात लांब नदी?
👉 सिंधू

➡️ भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोनती?
👉 सियाचेन ( जम्मु काश्मिर )

➡️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान कोनते?
👉 मेलबॉर्न ( ऑस्ट्रेलिया )

➡️ हॉकिचा जादूगार असे कोनास म्हटले जाते?
👉 मेजर ध्यानचंद

*'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* #Set58

A) प्रणव मुखर्जी 🌹
B) पी. चिदंबरम्
C) डॉ. मनमोहन सिंग
D) कपिल सिब्बल

*2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?*

A) राजस्थान रॉयल्स् 🌹
B) किंग्ज इलेव्हन पंजाब
C) चेन्नई सुपर किंग्ज्
D) कोलकाता नाईट रायडर्स

*महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?*

A) डॉ. रंगनाथ पाठारे
B) डॉ. मिलींद जोशी
C) डॉ. अविनाश बिनीवाले 🌹
D) डॉ. अशोक कामत

*भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहेत ते सांगा?2018*

A) प्रसाद - प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण. 🌹
B) हृदय - भारताच्या वारसा असणा-या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे.
C) इनक्रेडीबल इंडिया 2.0 -- भारतात पर्यटनाचा विकास घडवणे.
D) पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा - ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात.

*अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? *

A) 5,000 - 5,500 कि.मी.🌹
B) 3,500 कि.मी.
C) 7,500 कि.मी.
D) 10,000 कि.मी.

*अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?*

A) मिग - 21 बायसन🌹
B) मिग - 27 बायसन
C) सुखोई
D) सु - 57

*दारिद्रयरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?*

A) दिन दयाल वयोश्री योजना
B) राष्ट्रीय वयोश्री योजना 🌹
C) प्रधानमंत्री वयोश्री योजना
D) अटल वयोश्री योजना

*'न्यू वल्र्ड वेल्थ' या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो ?*

A) शिकागो
B) टोरांटो 🌹
C) फ्रैंकफर्ट 
D) शांघाय

*कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये के.सी.आर. किट योजना सुरू केली आहे ?*

A) तेलंगाणा 🌹
B) केरळ
C) हरियाणा 
D) आसाम

*नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मां जहांगिर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या?*

*उत्तर-  पाकिस्तान*

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...