२७ मार्च २०२२

वेगवेगळे आजार

💊 RBC ची कमतरता कारण...
👉 अॅनिमिना

💊 व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे...
👉रिकेट्स

💊 व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे....
👉स्कर्वी

💊 कॅल्शियम आणि पास्पोरसची कमतरता.  ..
👉रिकेट्स

💊पार्किन्सन हा आजार आहे....
👉मेंदू

💊बेरी बेरी रोगामुळे होतो...
👉मिळलेल्या तांदळाचा वापर

💊 व्हिटॅमिन बी 1 (थायामिन) च्या तलावामुळे...
👉बेरी बेरी

💊 मधुमेह म्हणजे स्राव कमी होणे....
👉इन्सुलिन

💊स्मृतीभ्रंश हा रोगाशी संबंधित आहे....
👉स्मरणशक्ती कमी होणे

💊मलेरिया हा आजार होतो.  ...
👉प्लीहा

💊स्नायूंचा आणि मज्जातंतूचा विकार हा सरोवरामुळे होतो....
👉व्हिटॅमिन ई

💊अ जीवनसत्वाचा तलाव यामुळे....
👉दृष्टी अंधत्व

💊 व्हिटॅमिन डी च्या तलावामुळे.  ...
👉रिकेट्स

💊 व्हिटॅमिन K च्या तलावामुळे....
👉 हिमोफिलिया

💊 व्हिटॅमिन ई च्या तलावामुळे....
👉 वंध्यत्व

💊रक्त तयार करण्यास सक्षम जीवनसत्व आहे....
👉 व्हिटॅमिन सी

💊 लिंबूवर्गीय फळ हे जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत मानले जाते....
👉 व्हिटॅमिन सी

💊एकमात्र जीवनसत्व जे मानवी शरीरात साठवले जाऊ शकत नाही ते आहे....
👉 व्हिटॅमिन सी

💊 एकमात्र जीवनसत्व जे चरबीयुक्त नाही....
👉व्हिटॅमिन सी

💊 सामान्यतः मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे जीवनसत्व म्हणजे....
👉 व्हिटॅमिन सी
💊💊💊💊💊

२६ मार्च २०२२

Adverbs

Adverbs describe verbs, adjectives, or even a whole sentence. Adverbs often end with the suffix -ly (for example, badly, hungrily), but some look the same as their adjective forms (for example, the word fast is used as both an adjective and adverbs.

Verbs

Verbs are action words: that’s a rather simplified explanation, but it’s the clearest one. Verbs tell you what the subject of the sentence is up to.

He ran into the wall. She buys new shoes. The cat licks its fur.

Adjectives

Adjectives are descriptive words that add detail to a sentence. They can give important or necessary information (e.g., Please hand me the blue paper), or they can just make the sentence more interesting (e.g. A frigid wind blew around the icy town). Adjectives describe nouns. Please sew the red dress. The weather is hot and humid . The stuffed toy is fuzzy and round .

लक्षात ठेवा


🔸१) मोठ्या आकाराचा पक्षी .... हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे.
- इमू

🔹२) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो..... हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
- ऑलिव्ह

🔸३) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
- युगांडा, सुदान व इजिप्त

🔹४) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात ....
- बदाऊनी

🔸५) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे .....
- आर्क्टिक

ऑपरेशन आहट

✅ RPF ने ऑपरेशन आहट सुरू केले आहे.

✅ मानवी तस्करी रोखण्यासाठी (prevent human trafficking) रेल्वे संरक्षण दलाने (Railway Protection Force RPF) ऑपरेशन आहट सुरू केले आहे.

❄️ महत्वाचे मुद्दे

✅ यामध्ये प्रामुख्याने सीमावर्ती देशांमधून धावणाऱ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

✅ हे ऑपरेशन रेल्वे मंत्रालयाकडून केले जात आहे.

✅ ऑपरेशनचा एक भाग म्हणून, RPF लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विशेष दल तैनात करेल.

✅ या ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलांची तस्करांपासून सुटका करण्यावर भर असेल आणि भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात येईल.

✅ या कारवाईअंतर्गत RPF कडून सुगावा गोळा करणे, जुळवणे आणि त्याचे विश्लेषण करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

✅ याअंतर्गत मार्ग, बळी, स्रोत गंतव्य स्थाने, लोकप्रिय गाड्या यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

✅ या मोहिमेअंतर्गत सायबर सेल तयार करण्यात येणार आहेत.

✅ या ऑपरेशनमध्ये म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश येथून निघणाऱ्या गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

वाचा :- भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे

🏆 भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे.

🏆 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.

🏆 नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

🏆 राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

🌞 राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे :

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.

♻️ वाचा :- Political science's

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार

तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७

०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.

०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.

०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.

०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला
---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.
---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.

०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.

वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 भारतातील अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?
🎈तारापूर.

💐 लालबहादूर शास्त्री यांचा  मृत्यू कधी झाला ?
🎈11 जानेवारी 1966.

💐 भारतातील सर्वांत मोठे धरण कोणत्या नदीवर आहे ?
🎈भागेरथी.

💐 रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरूद्ध कोणी बंड केले ?
🎈उमाजी नाईक.

💐 भारतातील कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते ?
🎈गुजरात.

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना📚

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

लक्षात ठेवा

◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत

Eसंसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

शेष अधिकार : कॅनडा

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-

🔸 पद्मश्री पुरस्कार (२०२१)

🔹 महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

🔸 पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)

🔹 महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)

🔸 मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

🔹 आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

🔸 सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

🔹 राजाई पुरस्कार

🔸 शिवलीला महिला गौरव पुरस्कार.

🔹 श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)

🔸 सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).

🔹 २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.

🔸 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

🔹 डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)

🔸 पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' 

Pronouns


Pronouns are words that replace nouns: I, me, she, we, they, who, that, yours, his, her, etc.

Pronouns need antecedents. That means that the thing (or person, or place) that the pronoun refers to needs to have been mentioned already by name somewhere earlier in the sentence or paragraph. If it’s not clear which thing the pronoun refers to, the reader can get quite confused.

I swam in the ocean. You swam in the ocean. He swam in the ocean. She swam in the ocean. It swam in the ocean.

Nouns


The easy way to remember nouns is that they refer to people, places, or things. Even intangible or abstract concepts like ideas or thoughts are things. In the following sentences, the nouns are highlighted:

Sally doesn’t use an iPhone . Jared doesn’t eat subs . The Earth is not the center of the universe .

वाक्य

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.

मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषत: नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).

हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) वाक्यातील एकेक पद हे एकेका शब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेऊन) वाक्य बनते.

नाम – सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत

A) सामान्य नाम
B) विशेष नाम
C) भाववाचक नाम

A) सामान्य नाम –

असेल त्यास सामान्य नाम म्हणतात.

उदा० – मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव इत्यादी.

सामान्य नामाचे २ प्रकार :

1. पदार्थ वाचक – जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात

उदा० – दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी

2. समूह वाचक – ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात .

उदा – मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

B) विशेष नाम –

ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.

उदा० – शिवाजी, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी, इत्यादी.

( टीप – विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा – सागर)

C) भाववाचक नाम/धर्म वाचक नाम –

ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात.

उदा – गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा, इत्यादी.

भाववाचक नामाचे ३ प्रकार

1) गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई/चातुर्य

2) स्थितिदर्शक – गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य

3) कृतिदर्शक – चोरी, चळवळ, क्रांती

प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे

य : सुंदर – सौंदर्य, गंभीर – गांभीर्य, शूर – शौर्य, नवीन – नावीन्य, चतुर – चातुर्य

त्व : शत्रू – शत्रुत्व, मित्र – मित्रत्व, प्रौढ – प्रौढत्व, नेता – नेतृत्व

पण / पणा : देव – देवपण, बाळ – बालपण, शहाणा – शहाणपण

ई : श्रीमंत – श्रीमंती, गरीब – गरिबी, गोड – गोडी

ता : नम्र – नम्रता, वीर – वीरता, बंधू – बंधुता

की : पाटील – पाटीलकी, माल – मालकी, गाव – गावकी

गिरी : गुलाम – गुलामगिरी, दादा – दादागिरी, फसवा – फसवेगिरी

वा : गोड – गोडवा, गार – गारवा, ओला – ओलावा

आई : नवल – नवलाई, चपळ – चपळाई, चतुर – चतुराई

वी : थोर – थोरवी

A. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :

आमच्या पोपट कालच गावाला गेला.
आत्ताच तो नगरहून आला.
आमची बेबी नववीत आहे.

B. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :

आमची बायको म्हणजे लक्ष्मी.
तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.
आईचे सोळा गुरूवारचा व्रत आहे.

नाम म्हणजे- एखाद्या गोष्टीचे नाव :-

C. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :

शांती माझ्या भावाची मुलगी आहे.
माधुरी सामना जिंकली.
विश्वास परीक्षेत पास झाला.

D. धातुसाधित नाम : धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधित नाम म्हणतात

त्याचे वागणे चांगले नाही.
ते पाहून मला रडू आले.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.

GK Questions and Answers


1. Who published the Human Development Index (HDI)?

Ans. United Nations Development Programme (UNDP).

2. When did the Indochina war take place?

Ans. The Indochina War took place between 1946 - April 1975.

Ads by Jagran.TV
3. Who was the last Viceroy of India?

Ans. Lord Louis Mountbatten

4. The term "ecosystem" was first coined by

Ans. Sir Arthur G. Tansley

5. Name the nodal agency of the 'Fly Ash Management and Utilisation Mission'?

Ans. Ministry of Environment, Forest & Climate Change

6. What is the theme of World Leprosy Day 2022?

Ans. The theme for World Leprosy Day 2022 is 'United for Dignity'.

7. Where is Lake Albert located?

Ans. Lake Albert is also known as Albert Nyanza and Lake Mobutu Sese Seko. It is the northernmost of the lakes in the Western Rift Valley, in east-central Africa, and lies on the border between Congo (Kinshasa) and Uganda.

8. The 'CLAP' programme was launched by which Indian state or UT?

Ans. Andhra Pradesh launched the 'CLAP' programme. The Andhra Pradesh government started the Clean Andhra Pradesh (CLAP)-Jagananna Swachha Sankalpam programme to clean up rural areas, improve sanitation conditions, and waste management with public participation.

Solve| 50+ GK Questions and Answers for Class 9

9. What is a Wildlife Sanctuary?

Ans. It is an area where animal habitats and their surroundings are protected from any sort of disturbance. In these regions, the capturing, killing, and poaching of animals is strictly prohibited. The Wild Life (Protection) Act, 1972, established Protected Areas in India.

10. Where is the Chinnar Wildlife Sanctuary situated?

Ans. Kerala

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...