18 March 2022

महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न


◆ भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?
  - ऑपरेशन गंगा

◆ मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?
  - सादिया तारिक

◆ नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?
  - दीपक धर

◆ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
  - 43 वा

◆ नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?
  - कर्नाटक

◆ राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
  - अभिषेक सिंग

◆ वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?
  - कॅनडा

◆ नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?
  - दुबई

◆ भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?
  - बेलगाम

◆ वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?
  - मीनाक्षी लेखी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील अभयारण्ये


▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ 
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर

▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ

▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली

▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर

▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे

▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती

▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली

इतिहास से सम्बन्धित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर

Q1 छठी शताब्दी ईसा पूर्व में भारत में कितने महान जनपद विद्यमान थे?
उत्तर- 16 महाजनपद✅

Q2 किस बोद्ध धर्म के अनुसार भारत में 16 महाजन पद विद्यमान थे?
उत्तर- अन्गुत्तार्निकाय

Q3 काशी और मत्स्य महाजनपदों की राजधानियां लिखिए?
उत्तर- वाराणसी और विराटनगर✅

Q4 राजस्थान के प्रमुख महाजन पदों के नाम लिखिए?
उत्तर- जांगल, मत्स्य, शूरसेन शिवि✅

Q5 जांगल और शूरसेन महाजनपदों की राजधानियां बताइये?
उत्तर- अहिछ्त्रपुर और मथुरा✅

Q6 महाजनपद काल में गणराज्यों किस सबसे बड़ी संस्था कौनसी थी?
 उत्तर- संथागार✅

Q7 किस नन्द राजा को पराजित करके चन्द्रगुप्त मौर्य मगध के राजसिंहासन पर कब बैठा?
उत्तर-  घन नन्द को✅

Q8 चन्द्रगुप्त मौर्य ने किस यूनानी शासक को पराजित किया?
उत्तर- सेल्यूकस को✅

Q9 बिन्दुसार के समय में कौन से दो वेदेशी राजदूत आये थे?
उत्तर- यूनानी राजदूत डायमेक्स और मिश्र के राजदूत डिमानीसियस✅

 Q10 अभिलेखों में अशोक किन उपाधियो से विभूषित हैं?

उत्तर- देवनाम 

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 सिक्किम राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈गंगटोक.

💐 सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता आहे ?
🎈मंगळ.

💐 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणत्या व्हाॅईसराॅयला म्हणतात ?
🎈लाॅर्ड रिपन.

💐 चुलिया धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
🎈मध्यप्रदेश.

💐 महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत कोणती आहे ?
🎈अकलूज.( सोलापूर )

💐 बांबू ही कोणत्या जातीची वनस्पती आहे ?
🎈गवताच्या जातीची.

💐 भेंडीची संकरीत जात कोणती ?
🎈मधुमालती.

💐 तंबाखूचा वापर कशासाठी करतात ?
🎈उत्तेजक म्हणून.

💐 सजीव व निर्जीव यातील दुवा कोणास संबोधले जाते ?
🎈जीवाणूस.

💐 मका ही वनस्पती कशी आहे ?
🎈स्वयंजीवी.

💐 सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ?
🎈आयोडीनचे.

💐 कोयनेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते ?
🎈सालीपासून.

💐 हायड्रोग्राफी हे शास्ञ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
🎈जलवनस्पती.

💐 एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
🎈बुंद्यावरील वलये मोजून.

💐 आल्याचा खाण्यास योग्य भाग कशापासून मिळतो ?
🎈खोडापासून.

💐 द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात ?
🎈सहजीवी.

💐 कोणत्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात ?
🎈हरभरा.

💐 एका झाडाच्या अन्नरसावर जगणा-या दुस-या झाडास काय म्हणतात ?
🎈परजीवी.

💐 बहुतेक वनस्पतींना त्यांचे बरेचसे अन्न कशाद्वारे मिळते ?
🎈सूर्यप्रकाशाद्वारे.

💐 दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
🎈प्राणवायू. ( ऑक्सिजन )

💐 हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈चंदीगड.

💐 अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
🎈चालकुंडी नदी.

💐 सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈सांगली.

💐 नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈गोदावरी.

💐 मुलींसाठी राजश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
🎈राजस्थान.

💐 मानवी शरीरात एकूण किती इंद्रीय संस्था कार्यरत असतात ?
🎈नऊ.

💐 सायनोसाटिस हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवांशी संबंधित आहे ?
🎈नाक.

💐 खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
🎈क्षय.

💐 विषमज्वराच्या आजारात कोणते औषध दिले जाते ?
🎈क्लोरोमायसीटिन.

💐 बहुधा दुधातून पसरणारा रोग कोणता ?
🎈कावीळ.

महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न

◆ भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?
  - ऑपरेशन गंगा

◆ मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?
  - सादिया तारिक

◆ नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?
  - दीपक धर

◆ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
  - 43 वा

◆ नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?
  - कर्नाटक

◆ राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
  - अभिषेक सिंग

◆ वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?
  - कॅनडा

◆ नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?
  - दुबई

◆ भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?
  - बेलगाम

◆ वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?
  - मीनाक्षी लेखी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस भरती


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

भारतीय इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न 1. सायमन कमिशन कधी भारताला भेट दिली?
उत्तर – १९२८ इ.स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 2. सॉन्डर्सला कोणी मारले?
उत्तर - सरदार भगतसिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 3. चिन्ह चलन कोणी सुरू केले?
उत्तर - मोहम्मद बिन तुघलक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 4. सहायक युती प्रणालीचे जनक कोण होते?
उत्तर - लॉर्ड वेलस्ली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 5. उपकंपनी कराराला निश्चित आणि सर्वसमावेशक स्वरूप कोणी दिले?
उत्तर - लॉर्ड वेलस्ली (1798-1805)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 6. सल्तनत काळात जमीन महसुलाचा सर्वोच्च ग्रामीण अधिकारी कोण होता?
उत्तर – चौधरी (मुकदमा किंवा पत्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 7. साल्हारच्या युद्धात मुघल सैन्याचा पराभव कोणी केला?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 8. साल्हारची लढाई केव्हा झाली?
उत्तर – १६७२ इ.स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 9. प्रथम लोह आणि पोलाद उद्योग कोठे स्थापन झाला?
उत्तर - बिहार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 10. प्रथमच जिझिया कर लागू करण्याचे श्रेय कोणाला जाते?
उत्तर - मोहम्मद बिन कासिम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घटना आणि देशातील पहिले राज्य

1).प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

2). माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

3). सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

4).पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- राजस्थान

5).संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- उत्तराखंड

6).मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- हरियाणा

7).भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- आंध्रप्रदेश

8). जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

9).संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- केरळ

10).देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- पंजाब

11).मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

12).विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :-  कर्नाटक

13).भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य :- उत्तरप्रदेश

14).मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

15). महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र मुंबई

16). रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

17).राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :- आंध्रप्रदेश 2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून

18). अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :- छत्तीसगड

19). मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :-  मध्यप्रदेश

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे

◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले

◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आंतरराष्ट्रीय संघटना

🛑 संयुक्त राष्ट्र संघ ( UNO )

▪️ मुख्यालय    –    न्यूयॉर्क
▪️ देश       –      अमेरिका
▪️ सदस्य संख्या      –    193

🛑 राष्ट्रकुल ( कॉमनवेल्थ )
▪️ मुख्यालय      –    लंडन
▪️ देश         –      इंग्लंड
▪️ सदस्य संख्या       –    54

🛑 जागतिक व्यापार संघटना ( WTO )
▪️ मुख्यालय      –   जिनिव्हा
▪️ देश       –      स्वित्झर्लंड
▪️ सदस्य संख्या     –   165

🛑 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य ( SARC ) –
▪️ मुख्यालय      –     काठमांडू
▪️ देश        –      नेपाळ
▪️ सदस्य संख्या       –   08

🛑 जी 7
▪मुख्यालय       –    पॅरिस
▪️देश       –     फ्रान्स
▪️सदस्य संख्या      –    07 

🛑युरोपियन समुदाय ( युरोपियन युनियन)
▪️मुख्यालय      –     ब्रूसेल्स
▪️देश           –     बेल्जियम
▪️सदस्य संख्या       –     27

🛑एशियान
▪️मुख्यालय       –    जकार्ता
▪️देश         –      इंडोनेशिया
▪️सदस्य संख्या       –   10

🛑आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( IMF )
▪️मुख्यालय      –    वॉशिंग्टन
▪️देश        –     अमेरिका
▪️सदस्य संख्या      –   190

🛑ओपेक
▪️मुख्यालय      –    ऑस्ट्रिया
▪️देश         –     व्हिएन्ना
▪️सदस्य संख्या      –    13

🛑आशियाई विकास बँक ( ADB )
▪️मुख्यालय     –    मनिला
▪️देश        –      फिलिपाईन्स
▪️सदस्य संख्या     –   67

🛑आफ्रिकन युनियन
▪️मुख्यालय    –     आदिस अबाबा
▪️देश        –       इथिओपिया
▪️सदस्य संख्या   –     54

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य


●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे

●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.

●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.

●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.

●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे

●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे

●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे

●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले

●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज

●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर

●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे

●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई

●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई

●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई

●केसरी — लोकमान्य टिळक

●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख

●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे

●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख

●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी

●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर

●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी

●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.

●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.

●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.

●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे

●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे

●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित

●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.

●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

IMPORTANT SLOGANS

1. जय जवान जय किसान
►- लाल बहादुर शास्त्री

2. मारो फिरंगी को
►- मंगल पांडे

3. जय जगत
►- विनोबा भावे

4. कर मत दो
►- सरदार बल्लभभाई पटले

5. संपूर्ण क्रांति
►- जयप्रकाश नारायण

6. विजय विश्व तिरंगा प्यारा
►- श्यामलाल गुप्ता पार्षद

7. वंदे मातरम्
►- बंकिमचंद्र चटर्जी

8. जय गण मन
►- रवींद्रनाथ टैगोर

9. सम्राज्यवाद का नाश हो
►- भगत सिंह

10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
►- बाल गंगाधर तिलक 

11.इंकलाब जिंदाबाद
►- भगत सिंह

12. दिल्ली चलो
►- सुभाषचंद्र बोस

13. करो या मरो
►- महात्मा गांधी

14. जय हिंद
►- सुभाषचंद्र बोस

15. पूर्ण स्वराज
►- जवाहरलाल नेहरू

16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
►- भारतेंदू हरिशचंद्र

17. वेदों की ओर लौटो
►- दयानंद सरस्वती

18. आराम हराम है
►- जवाहरलाल नेहरू

19. हे राम
►- महात्मा गांधी
 
20. भारत छोड़ो
►- महात्मा गांधी

21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
►- रामप्रसाद बिस्मिल

22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
►- इकबाल

23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
►- सुभाषचंद्र बोस

24. साइमन कमीशन वापस जाओ
►- लाला लाजपत राय

25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
►- जवाहरलाल नेहरू