१६ नोव्हेंबर २०२१

दाब बद्दल संपूर्ण माहिती

· अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.

· खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.

· बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.

· यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.

· लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.

· पेचकस स्क्रुला लंब असल्यास लावलेले बल स्क्रुच्या टोकाकडे सर्वाधिक संक्रमित होते.

· यावरून असे स्पष्ट होते की वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.

· एखाधा पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.

· दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.

· दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ

· लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.

· दाब = उत्प्लाविता / क्षेत्रफळ

· SI पद्धतीमध्ये दाब N/m२ मध्ये मोजतात. त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल’ (Pa) असेही म्हणतात.

· बल वाढल्यास दाब वाढतो.

· बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ कमी झाल्यास दाब वाढतो.

· फळे कापायच्या सुरीला धार लावल्यामुळे सूरीवर लावलेले बल किमान क्षेत्रफळावर कार्य करते अन फळ चटकन कापले जाते.

गोपाल गणेश आगरकर.

🅾जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

🅾मृत्यू : 17 जून 1895,पुणे
1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

🅾1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

🧩संस्थात्मिक योगदान :

🅾1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .
15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

🅾गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.
स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

🅾अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हेपुस्तक.हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.
वैशिष्टे :

🅾इष्ट असेल ते बोलणार......
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

🅾ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सायमन कमिशन (1927-28)

👉 अध्यक्ष :-जॉन सायमन

    🔹Member 👇

Clement Attlee

Harry Levy-Lawson

Edward Cadogan

Vernon Hartshorn

George Lane-Fox

Donald Howard

🔻 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना

🔻 8 फेब 1928 मुंबईत दाखल
🔻 7 सदस्य सर्व इंग्रज

🔻भारतात दोनदा आले

🔻फेब्रुवारी 1928
🔻ऑक्टोंबर 1928

🔻अहवास सादर मे 1930

🔻शिफारस :- गोलमेज परिषद

💐 नेहरु रिपोर्ट 1928💐

🔻 सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे

🔻 भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा

🔻सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाष चन्द्र बोस 

🔺समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला

🔻 पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या

🔻 तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली

🔻29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले

🔻यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व

🔻 ज. नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र मागितले

रँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.

सध्या पुण्यातल्या कोरोनाच्या महामारीने राज्यातील मुंबई व इतर शहरांना मागे टाकलं आहे. अजूनही हा रोग ठोस उपाय न सापडल्यामुळे नियंत्रणात येऊ शकलेला नाही. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा यांना रोजच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे.

असेच महाभयंकर संकट पुण्यावर १८९७ साली कोसळले होते. ब्युबोनिक प्लेग.
कलकत्ता, मुंबईच्या पाठोपाठ हा संसर्गजन्य रोग पुण्यात देखील दाखल झाला. उंदीर मेल्याप्रमाणे पटापट लोक मरु लागले. तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने युद्धपातळीवर तयारी सुरु केली. केवळ अलंकारिक अर्थाने नव्हे तर पुण्याच्या कलेक्टरला लष्करी अधिकार दिले.

तसेच सातारचा कडक शिस्तीचा लष्करी अधिकारी वाल्टर रँड याची प्लेग कमिशनर म्हणून केली. ही घटना साधारण फेब्रुवारी १८९७ मधली आहे.
रँडने तातडीने पुण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. गावाबाहेर मुळामुठाच्या संगमाजवळ एक प्लेगचे इस्पितळ उघडण्यात आले. शिवाय विलीगीकरणासाठी वेगळी छावणी उघडण्यात आली. लेफ्टनंट ओवेन याला रुग्ण छावणीची जबाबदारी देण्यात आली.

प्लेगचे रुग्ण शोधून काढणे हेच सरकारपुढे मोठे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने सर्चपार्टी बनवली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तेव्हा मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. पुण्यातील लोकांचा पुढारी व एक जबाबदार पत्रकार या नात्याने टिळकांनी प्लेग विरुद्धच्या लढाईत उडी घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून रोगासंबंधी लोकशिक्षण देण्यास सुरवात केली.

टिळकांनी प्लेग दुःख निवारण समितीची स्थापना केली होती.
हा रोग, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना याविषयीचे लेख त्यांनी आपल्या पत्रातून छाप्ले परंतु सार्वजनिक आरोग्याचे नियम ण पाळणाऱ्या अनाठायी भीतीपोटी  शहर सोडून जाऊ इच्छिनाऱ्या सरकारी आरोग्य सेवकांशी योग्य सहकार्य न करणाऱ्या नागरिकांची त्यांनी कानउघडणी केली.

निदान सुरवातीला तरी रँडच्या पथकातील सोजिरांनी कोणाच्याही घरात तपासणीसाठी जाताना स्थानिक स्वयंसेवकांना सोबत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुरवातीला लोकमान्य टिळक देखील जातीने या पथकाबरोबर काही घरांमध्ये गेले होते.

पण नंतर नंतर प्लेगची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. तसे लोकांमध्ये घबराटीचे प्रमाण वाढले व सरकारी यंत्रणा देखील दबावाखाली आल्या.
दुष्काळाची आपत्ती अस्मानी असेल तर ही आपत्ती सुलतानी आहे म्हणजेच हा रोग सरकारने पसरवला आहे असं पुणेकरांनी समजूत करून घेतली.
एकोणिसाव्या शतकातला तो काळ. शिक्षणाचा अभाव व जातीपात, अंधश्रद्धा यांची जबरदस्त पकड  यामुळे लोक प्लेगचे रुंग शोधायला येणाऱ्या सैनिकांना सहकार्य करेनासे झाले.

cचे सोजीर संशयाच्या आधारे कोणाच्याही घरी घुसत होते. अगदी देवघरापर्यंत बूट घालून वावरत होते, स्त्रियांचीही असभ्यपणे तपासणी करत होते हे कर्मठ पुण्याच्या लोकांना आवडले नाही. हे सैनिक घरातील सामान रस्त्यावर फेकतात, नासधूस करतात अशा विविध कारणांनी असंतोष निर्माण होऊ लागला.

विटंबनेपेक्षा रोग बरा असंच लोकांना वाटू लागल.

टिळक व इतर नेत्यांनी जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या कलाने तपासणी करायचा आग्रह धरला पण वाढत्या रुग्णसंख्येने दबावात आलेल्या रँडने याकडे साफ दुर्लक्ष केले.

याच बरोबर प्लेग रुग्णालयातही रोग्याची व्यवस्था नीट होत नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. तिथे देखील रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. काही रुग्ण इतर जातीच्या रुग्णासोबत आपल्याला ठेवू नका असा विचित्र आग्रह धरताना सुद्धा दिसत होते. भारतीय समाजव्यवस्थेचे हे कांगोरे इंग्रज अधिकाऱ्यांच्या आकलनाबाहेरचे होते.

अखेर प्रत्येक धर्मासाठी त्यांच्या खर्चाने प्लेग रूग्णालये उघडण्यास परवानगी देण्यात आली. हिंदू मुस्लीम पारसी व युरोपीय रुग्णांसाठी ससून, याच बरोबर संगमावरचे जनरल प्लेग हॉस्पिटल असे एकूण पाच प्लेग रुग्णालये पुण्यात सुरु झाली.

हिंदू प्लेग हॉस्पिटलची जबाबदारी लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या शिरावर घेतली.
त्यांनी या हॉस्पिटलबरोबर एक विलगीकरण छावणी देखील सुरु केली. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हे रुग्णालय त्यांनी चालवून दाखवले.

इतर पुण्यातील इतर नेते प्लेगच्या भयाने शहर सोडून जात होते तेव्हा लोकमान्य टिळक रुग्णांच्या शुश्रूषेत व मृतांच्या अंत्यक्रियेत मग्न होते.
रँडच्या दडपशाहीविरुद्ध टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडल होत. नुकताच येऊन गेलेला दुष्काळ, त्यात रोगराई असतानाही ब्रिटीश अधिकारी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहनाच्या ज्युबली निमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करत आहेत, मोठमोठ्या पार्ट्या झोडत आहेत यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

अशातच चाफेकर बंधूनी गणेशखिंडीत रँडचा खून केला.
रँडने केलेल्या प्लेगच्या साथीत केलेल्या अत्याचारामुळे चिडलेल्या चाफेकर बंधूनी हे कृत्य केले होते. अनेकांचा दावा होता की लोकमान्य टिळकांची त्यांना आशीर्वाद होता. त्यांच्या आ

सह्याद्री किंवा पश्चिम घाट


◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती :

1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता

क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

⭕️ महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

🎾 कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

⭕️ महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

👉 नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

👉 लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

⭕️ पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे


_______________________________
  🔸भौगोलिक उपनाव  -     🔸टोपणनाव
_______________________________
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन
_______________________________

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार------------------------------------
----------------------------------------
*भारतीय घटनेची वैशिष्ट्ये प्रश्नसंच*

1) भारताची घटना प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे?
लिखित👈
अलिखित
दोन्ही
यापैकी नाही
-------------------------_--------------
2)ब्रिटनची घटना कोणत्या प्रकारची घटना आहे?
लिखित
अलिखित 👈
दोन्ही
यापैकी नाही
---------------------------_------------
3)भारताची घटना जगातील सर्व लिखित घटनापैकी  कोणत्या प्रकारची घटना आहे?
सर्वात मोठी👈
सर्वात लहान
मध्यम
यापैकी नाही
----------------------------------------
4)1949 च्या मूळ घटनेत एक प्रस्ताविका 22 भाग 395 कलम आणि किती अनुसूची होत्या?
पाच 5
सहा 6
सात 7
आठ 8आ
---------------------------_------------
5)2013 मध्ये भारताच्या घटनेत 25 भाग 459 करणे आणि किती अनुसूची आहेत?
आठ
दहा
अकरा
बारा👈
----------------------------------------
6)अमेरिकेच्या घटनेत केवळ किती कलम आहेत?
पाच
सहा
सात 👈
आठ
----------------------------------------
7)जम्मू-काश्मीर या राजासाठी विशेष कलम कोणते होते जे सध्या रद्द झालेले आहे?
370👈
371
372
373
----------------------------------------
8)भारतीय घटना तयार करण्यासाठी किती देशाच्या घटनेचा विचार करण्यात आला होता?
60 👈
50
70
80
----------------------------------------
9)भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे अनुक्रमे कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेली आहेत?
चीन व अमेरिका
अमेरिका व आयरिश 👈
अमेरिका व रशिया
रशिया व चीन
----------------------------------------
10)भारतातील संसदीय शासन व्यवस्था कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे?
चीन
रशिया
ब्रिटन 👈
अमेरिका
----------------------------------------
11)घटनेत संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद ,प्रशासकीय तपशील, हे घटक हे तत्व कोणत्या कायद्यानुसार घेण्यात आले आहेत?
भारतीय शासन कायदा 1948
भारतीय शासन कायदा 1935 👈
भारतीय शासन कायदा 1919
भारतीय शासन कायदा 1905
----------------------------------------
12) संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, हे घटक भारतीय घटना मध्ये कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत?
रशिया
ब्रिटन 👈
चीन
अमेरिका
----------------------------------------
13) मूलभूत हक्क,उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन,राष्ट्रपति वर महाभियोगाची पद्धत,हे तत्व घटनेत कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे
यूएसए 👈
रशिया
चीन
ब्रिटन
----------------------------------------
14)प्रभावी केंद्र असलेले संघराज्य,केंद्रा करिष शेषाधिकार,राज्यपालाची केंद्राचे प्रतिनिधी,म्हणून हे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेल्या आहेत?
कॅनडा 👈
अमेरिका
चीन
रशिया
----------------------------------------
15)राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ही पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन,हे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत?
अमेरिका
चीन
आयरिश 👈
रशिया

जगातल्या या तीन देशांवर भारत आहे सर्वाधिक अवलंबून


▪️कुठल्याही देशाला जगात महासत्ता म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याचे जगातील इतर देशांसोबतचे संबंध चांगले असणे अत्यंत महत्वाचे असते.
______________________________________

1] रशिया : गेल्या ७० वर्षांहून आदिक काळापासून भारत आणि रशियाचे राजकीय संबंध आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ज्या देशावर सर्वाधिक अवलंबून आहे, त्यात रशियाचा पहिला क्रमांक लागतो.

शीतयुद्धाच्या काळापासून भारत आणि रशियात मजबूत राजकीय, सामरिक आणि सुरक्षाविषयक संबंध राहिलेले आहेत.

भारत आणि रशियाने एकमेकांना अडचणीच्या काळात नेहमीच मदत केली आहे. भारत जगात सर्वाधिक शस्त्रखरेदी रशियाकडून करतो. भारताचा सर्वाधिक व्यापार रशिया देशासोबत होतो.
______________________________________

2] जपान : जपान हा देश त्यांच्या तंत्रज्ञानासाठी जगात प्रसिद्ध आहे. पण त्याच्या पूर्वीपासून भारत आणि जपानमध्ये सौहार्दाचे संबंध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात जपानने भारताला केलेली मदत, भारत-चीन सीमाप्रश्नी जपानची मिळणारी मदत, तसेच भारतातील बौद्ध धर्माचा जपान देशावर असणारा प्रभाव असे अनेक घटक त्यामागे आहेत.

जपान हा जगातील दुसरा असा देश आहे ज्यावर भारत भारतीय सर्वाधिक अवलंबून आहे.

✅ जपानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी भारताच्या विकासात योगदान दिले आहे. सोनी, टोयोटा, होंडा, सुझुकी, हिरो होंडा, इत्यादि. भारतातील अनेक प्रकल्पांमध्ये जपानची मदत झाली आहे, दिल्ली मेट्रोचे काम त्यापैकी एक प्रमुख
______________________________________

3] सौदी अरेबिया : सौदी अरेबिया हा जगातील तिसरा असा प्रमुख देश आहे ज्यावर भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक अवलंबून आहे.

✅ भारताच्या तेल आणि वायूऊर्जेची ३५% गरज एकटा सौदी अरेबिया भागवतो. व्यापारी संबंधांसोबतच भारताचे सौदी अरेबियासोबत सुरक्षाविषयक संबंधही आहेत.

हे दोन्ही देश एकमेकांना संकटाच्या काळात मदत करतात. सौदी अरेबियातील मक्काच्या हज यात्रेला दरवर्षी हजारो भारतीय मुस्लिम जात असतात. सौदी अरेबियात हजारो भारतीय लोक नोकरी, व्यवसाय करतात.
______________________________________

______________________________________

अन्न सुरक्षा मित्र योजना सुरू

➡️जागतिक अन्न दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने अन्न सुरक्षा मित्र मित्र योजना, राईट टू फूड जॅकेट आणि राईट टू फूड जव्हेला सुरू करण्यात आले.

➡️ फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएएआय) अन्न सुरक्षा मित्र (एफएसएम) ही योजना सुरू केली आहे, ज्याच्या माध्यमातून ते अन्न सुरक्षा पर्यावरणाद्वारे प्रेरित व्यक्तींना तळागाळातील पातळीवर एकत्र जोडण्याची योजना आखत आहेत.

➡️एफएसएमआय एक स्वतंत्र व्यावसायिक आहे जो एफएसएसएआय द्वारे अनुक्रमित एफएसएसएआय, नियम आणि नियम तीन मित्र-डिजिटल मित्र, प्रशिक्षक मित्र आणि स्वच्छित मित्र यांच्या संबंधित भूमिका आणि जबाबदा on्यांनुसार पालन करण्यास सहाय्य करतो.  कार्यक्रमादरम्यान, मंत्र्यांनी ईट राइट साचेल देखील सुरू केले जे पुन्हा वापरण्यायोग्य, धुण्यायोग्य आणि बायो-डिग्रेडेबल बॅग आहे.

➡️पारदर्शक तपासणी सुनिश्चित करण्यासाठी एफएसएसएएआयच्या कर्मचार्‍यांना ओळख देण्यासाठी ईट राईट स्मार्ट जॅकेट सुरू करण्यात आले आहे.

➡️हे आरएफआयडी टॅग आणि क्यूआर कोडसह एम्बेड केलेले आहे.  हे आवारात तपासणी कर्मचार्‍यांच्या प्रवेशाच्या देखरेखीसाठी वापरले जाते.

नाबार्डची भूमिका



१)ग्रामीण भागातील कर्ज देणार्‍या संस्थांना पुनर्वित्त प्रदान करणे

२)संस्थात्मक विकास किंवा पदोन्नतीग्राहकांच्या बँकांचे मूल्यांकन करणे.
 
३)ग्रामीण भागातील विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवणा provide्या विविध संस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था म्हणून काम करते.
      
  ४)पत वितरण प्रणालीच्या शोषण क्षमतेसाठी संस्था तयार करण्याच्या दृष्टीकोनातून देखरेख, पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी, पत संस्थांची पुनर्रचना, कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणात सुधारणा   

५)सर्व संस्था ज्या प्रामुख्याने तळागाळातील विकासाच्या कामात गुंतलेल्या आहेत, त्यांच्या ग्रामीण वित्तपुरवठा कार्यात समन्वय ठेवतात आणि भारत सरकार, राज्य सरकारे, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि इतर धोरण संबंधित बाबी. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी समन्वय राखतो.
 
६)हे त्याच्या पुनर्वित्त प्रकल्पांचे परीक्षण आणि मूल्यांकन करते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...