१८ ऑक्टोबर २०२१

थोडक्यात महत्वाचे

*सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

*देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

*देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

*देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

*देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

*देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

*देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

*देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

*देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

*देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

*देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

*देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

*देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

*देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

*देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

*देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

*देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

*देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

*देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

*देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

*देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

*देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

*देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

*देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

*देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

*देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

*देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

*देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

*देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

*देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

*देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

*देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

*देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

*देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

*देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

*देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

*देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

*देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

*देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

*देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

*देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

*देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

*देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

*देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

*देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

*देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

*देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

*देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा (नागालँड)

भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा


अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.

बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.

कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.

ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर

अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.

ज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.

व्होल्ट :– विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.

वॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.

नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण.  हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.

सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कालावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.

प्रकाश वर्ष :– प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46×10)12 किमी

विस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.

गती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.

वेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.

त्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.

संवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग

कार्य :– वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर

क्षयरोग म्हणजे काय

◾️क्षयरोग - किंवा टीबी, याला सामान्यतः म्हणतात - हा एक संसर्गजन्य संसर्ग आहे जो सामान्यत: फुफ्फुसांवर हल्ला करतो . हे मेंदू आणि मणक्यांप्रमाणेच शरीराच्या इतर भागातही पसरू शकते . मायकोबॅक्टीरियम क्षयरोग नावाच्या जीवाणूंचा एक प्रकार होतो.

◾️२० व्या शतकात अमेरिकेत टीबी हा मृत्यूचे मुख्य कारण होते. आज बहुतेक प्रकरणे अँटीबायोटिक्सने बरे होतात . पण त्यासाठी बराच वेळ लागतो. आपल्याला कमीतकमी 6 ते 9 महिने मेडस घ्यावे लागतील.

✅ क्षयरोगाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो?

◾️क्षयरोगाच्या संसर्गाचा अर्थ असा नाही की आपण आजारी व्हाल. रोगाचे दोन प्रकार आहेत:

🔷अव्यक्त टीबी: आपल्या शरीरात जंतू असतात, परंतु आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांना पसरण्यापासून रोखते. याचा अर्थ असा की आपल्याकडे कोणतीही लक्षणे नाहीत आणि आपण संक्रामक नाही. परंतु संक्रमण अद्यापही आपल्या शरीरात जिवंत आहे आणि एक दिवस सक्रिय होऊ शकतो. आपल्याला पुन्हा सक्रिय होण्याचा धोका असल्यास - उदाहरणार्थ, आपल्यास एचआयव्ही आहे, आपला प्राथमिक संसर्ग मागील 2 वर्षात होता, आपल्या छातीचा एक्स-रे असामान्य आहे, किंवा आपण इम्युनोकोमप्रॉम्मेड आहात --- डॉक्टर आपल्याला प्रतिजैविकांनी उपचार करेल सक्रिय टीबी होण्याचा धोका कमी करण्यासाठी.  

🔷अ‍ॅक्टिव्ह टीबी रोगः याचा अर्थ जंतूंचा गुणाकार होतो आणि तो आपल्याला आजारी बनवू शकतो. आपण हा रोग इतरांपर्यंत पसरवू शकता. Tक्टिव्ह टीबीची percent ० टक्के प्रौढ प्रकरणे ही सुप्त टीबी संसर्गाच्या पुनःसक्रियतेपासून होते.

🔴क्षयरोगाची लक्षणे कोणती?

◾️सुप्त टीबीसाठी कोणतेही  नाही. आपण संक्रमित आहात की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला त्वचेची किंवा रक्त तपासणीची आवश्यकता असेल.

◾️परंतु आपल्याला सक्रिय टीबी रोग असल्यास सामान्यतः अशी चिन्हे आहेत. त्यात समाविष्ट आहे:

◾️एक खोकला काळापासून 3 आठवड्यांपेक्षा जास्त

◾️छाती दुखणे

◾️रक्त खोकला

◾️सर्व वेळ थकल्यासारखे वाटत आहे

◾️रात्री घाम येणे

◾️थंडी वाजून येणे

◾️ताप

◾️भूक न लागणे

◾️वजन कमी होणे

🔷 टीबी कसा पसरतो?

◾️हवा माध्यमातून, फक्त एक आवडत थंड किंवा फ्लू . आजारी असलेल्या एखाद्याला खोकला , शिंकणे, बोलणे, हसणे किंवा गाणे, जंतूंचा लहान थेंब सोडला जातो. आपण या ओंगळ जंतूंमध्ये श्वास घेतल्यास , आपल्याला संसर्ग होतो.

◾️टीबी संक्रामक आहे, परंतु पकडणे सोपे नाही. ज्या व्यक्तीच्या फुफ्फुसात जास्त प्रमाणात बॅक्टीली असते अशा व्यक्तीस आपण सहसा बराच वेळ घालवला पाहिजे. म्हणूनच हे सहसा कामगार, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये पसरते.

◾️क्षय रोग जंतू पृष्ठभागांवर भरभराट होत नाहीत. ज्यांना हा आजार आहे अशा व्यक्तीशी हात हलवून किंवा त्यांचे भोजन किंवा पेय सामायिक करून आजार आपण घेऊ शकत नाही. 

🔷क्षयरोगाचा धोका कोण आहे?

◾️जर आपण इतर लोकांच्या संपर्कात आला तरच आपण टीबी घेऊ शकता. आपल्या जोखीम वाढवू शकतील अशा काही परिस्थिती येथे आहेतः

◾️मित्र, सहकारी किंवा कुटुंबातील सदस्याला सक्रीय टीबी रोग होतो.

◾️रशिया, आफ्रिका, पूर्व युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन सारख्या टीबीसारख्या सामान्य ठिकाणी आपण राहता किंवा प्रवास केला आहे.

◾️आपण अशा गटाचा एक भाग आहात जिथे टीबीचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे किंवा आपण काम करत असलेल्या किंवा एखाद्याच्याबरोबर जगता. यात बेघर लोक, एचआयव्ही ग्रस्त लोक आणि आयव्ही औषध वापरकर्त्यांचा समावेश आहे.

◾️आपण रूग्णालयात किंवा नर्सिंग होममध्ये काम करता किंवा राहता.

◾️एक निरोगी रोगप्रतिकार प्रणाली टीबी जीवाणू fights. परंतु आपल्याकडे पुढीलपैकी काही असल्यास, आपण कदाचित सक्रिय टीबी रोगाचा प्रतिबंध करण्यास सक्षम नसाल:

◾️एचआयव्ही किंवा एड्स

◾️मधुमेह

◾️गंभीर मूत्रपिंडाचा आजार

◾️डोके आणि मान कर्करोग

◾️केमोथेरपीसारख्या कर्करोगाचा उपचार

◾️कमी वजन आणि कुपोषण

◾️औषधे साठी अवयव प्रत्यारोपणासाठी

◾️संधिवात , क्रोहन रोग आणि सोरायसिसचा उपचार करण्यासाठी काही विशिष्ट औषधे

◾️बाळ आणि लहान मुलांनाही जास्त धोका असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णत: तयार केलेली नाही.

आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नउत्तरे

1) महाराष्ट्रात चिकनगुनिया ची साथ कोणत्या वर्षी पसरली
  -1965

2) चंडीपूरा रोग कोणत्या प्रकारचा आहे
- विषाणुजन्य रोग

3) झिका रोग कोणत्या प्रकारचा आहे
-विषाणुजन्य

4) डांग्या खोकला या अजाराला इंग्रजीत काय म्हणतात
-हुपिंग कफ

5) सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धति कधी अमलात अली
-2013

6)डेंगू रोगाचा अधिशयन काल कीती कालावधी चा असतो
-5 ते 7 वर्ष

7)चिकनगुनिया विषाणु चा शोध कधी लागला
-1953

8)लहान बालकांना लसिकरनाद्वारे कीती एकक घटसर्प प्रतिविष दिल्या जाते
-5000 ते 1000 एकक

9) उष्णता सूर्यप्रकाश व अतिथंड तापमानाला कोणती लस सवेंदनशील असते
-पेंटा ,डीटीपी, टीटी

10)लस वाहकामध्ये लसी कीती तास सुश्थितित राहु शकतात
-24 तास

महाराष्ट्राविषयी माहिती

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

▪️उपराजधानी - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36

▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

💥

भारतातली जागतिक वारसा स्थळे


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली.

🔰ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

👉 आता भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 32 (तेलंगणा आणि गुजरात सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि 1 मिश्रित ठिकाण आहे.

👉 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

🏰💒🛕⛪️सांस्कृतिक🕌⛩🛤🏞
1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान,
    गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई,
    महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट
      डेको एन्सेम्बल ही इमारत
31) काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर,
       तेलंगणा
32) धोलावीरा हडप्पाकालीन शहर, गुजरात

  🏞🌅🎑 नैसर्गिक ⛰🗻🏔
1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

    🟥🟧 मिश्र 🟨🟩

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

✅ UNESCO :-

👉 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

👉 स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

👉 या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली.

👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

बंगालचे गव्हर्नर


   👇👇

१). रॉबर्ट क्लाइव:- १७५७ - ६०

२). हॉलवेल:- १७६०

३). वेन्सीटार्ट:- १७६० - १७६५

४). रॉबर्ट क्लाइव :- १७६५ - १७६७

५). वेरेलस्ट :-१७६७ - ६९

६). कार्टीयर :- १७६९ - ७२

७). वॉरेन हेस्टिंग्ज:- १७७२-७४

  बंगालचे गव्हर्नर जनरल👇👇

१). वॉरेन हेस्टिंग्ज :- १७७४ - १७७५

२). जॉन मॅकफरसन :- १७८५ - ८६

३). लॉर्ड कॉर्नवॉलीस :- १७८६ - ९३

४). जॉन शोअर् :- १७९३ - ९८

५). सर ए क्लार्क‌ :- १७९८

६). रिचर्ड वेलस्ली :- १७९८ - १८०५

७). लॉर्ड कॉर्नवॉलीस :- १८०५

८). जॉर्ज बार्लो :- १८०५ - १८०७

९). लॉर्ड मिंटो :- १८०७ - १८१३

१०). लॉर्ड हेस्टिंग्ज:- १८१३ - १८२३

११). जॉन एडम्स :- १८२३

१२). लॉर्ड एक्सहर्ट:- १८२३ - २८

१३). विल्यम बेली :- १८२८

१४). विल्यम बेंटिक:- १८२८ - ३३

   भारताचे गव्हर्नर जनरल👇👇

१). विल्यम बेंटिक :- १८८३ - ३५

२). चार्ल्स मेंटकाल्फ :- १८३५ - ३६

३). ऑकलंड :- १८३६ - ४२

४). एलेनबरो :- १८४२ - ४४

५). विलियम वर्ड :- १८४४

६). लॉर्ड हार्डिंग्ज :- १८४४ - ४८

७). लॉर्ड डलहौसी :- १८४८ - ५६

८). लॉर्ड कॅनिंग:- १८५६ - १८५८

        भारताचे व्हाईसरॉय👇👇

१. लॉर्ड कॅनिंग :- १८५८ - ६२

२.  एल्गिन :- १८६२-६३

३. नेपियर :- १८६३, विलियम डेनिसन :- १८६३

४. जॉन लॉरेन्स :- १८६४ - ६९

५. मेयो :- १८६९ - ७२

६. जॉन स्ट्रॅची :- १८७२

७. नॉर्थब्रूक :- १८७२ - ७६

८. लिटन :- १८७६ - ८०

९. रीपन :- १८८० - ८४

१०. डफरीन :- १८८४ - ८८

११. लॅन्सडाऊन :- १८८८ - ९४

१२. एल्गिन दुसरा :- १८९४ - ९८

१३. कर्झन:- १८९९ - १९०५

१४. मिंटो दुसरा :- १९०५ - १०

१५. हार्डिंंग :- १९१० - १६

१६. चेम्सफोर्ड :- १९१६ - २१

१७. रिडिंग :- १९२१ - २६

१८. आयर्विन :- १९२६ - ३१

१९. वेलिंग्टन :- १९३१ - ३६

२०. लिनलियगो:- १९३६ - ४४

२१). वेव्हेल:- १९४४ - ४७

२२). माऊंटबॅटन :- १९४७ - ४८

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...