२० सप्टेंबर २०२१

44वी घटनादुरुस्ती 1978

1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.

4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.

5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.

6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.

7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.

8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.

11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.

12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.

13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :

ही योजना 25 डिसेंबर 2005 पासून 100 टक्के केंद्र-पुरस्कत म्हणून सुरू करण्यात आली.
सर्व न जोडलेल्या खेडे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे.
निधी पुरवठा; केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेल्या हाय स्पीड डिझेल वरील उपकराच्या 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जाते.त्याचबरोबर देशी तसेच परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतली जाते.
या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ/ आदिवासी/ वाळवंटी/ डाव्या अतिरेकाने प्रभावी प्रदेशातील 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या वस्त्यांना
सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे, हे आहे. या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचाच समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत 3,41,257 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले असून 82,019 वस्त्यांना नवीन रस्त्यांनी जोडण्यात आले आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY):

भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तीन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.

नेहरू रोजगार योजना

अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर

प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी    

ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.

योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.

या योजनेत पुढील दोन उप-योजना राबविल्या जातात

अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

इंदिरा आवास योजना (IAY):

1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1966 पासून

भारत सरकारने तिला स्वातंत्र्य दर्जा दिला आहे.

या योजेनेअतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व मुक्त वेठबिगर या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी/सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.

ही केंद्र पुरस्कार योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75:25 प्रमाणात केली जाते.पूर्वात्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे.

टिकाऊ पदार्थाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किमत प्रत्येकी रु. 45000 इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी रु. 70,000 एवढी सुधारित केली आ

१८ सप्टेंबर २०२१

महाराष्ट्र - जलाशय व धरणे.


🔶कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)


🔶जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद


🔶बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड


🔶 भडारदरा - (प्रवरा) अहमदनगर


🔶गगापूर - (गोदावरी) नाशिक


🔶 राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर


🔶मोडकसागर - (वैतरणा) ठाणे


🔶 उजनी - (भीमा) सोलापूर


🔶तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर


🔶यशवंत धरण - (बोर) वर्धा


🔶 खडकवासला - (मुठा) पुणे


🔶 यलदरी - (पूर्णा) परभणी

Online Test Sreies

Online Test

1.
खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

१५ सप्टेंबर २०२१

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे



● कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर राजस्थान राज्यात आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन झाले?

उत्तर : राष्ट्रीय महामार्ग 925A


● कोणत्या संस्थेने १ जानेवारी २०२२ पासून 'ट्रेड-प्लस-वन' (T+1) सेटलमेंट सायकल प्रक्रिया याविषयी प्रस्ताव सादर केला?

उत्तर : भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (SEBI)


● कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर बांधण्यात आले?

उत्तर : चंदीगड


● कोणत्या अंतराळयानाने २०२१ साली चंद्राभोवती ९,००० प्रदक्षिणा पूर्ण केल्या?

उत्तर : चंद्रयान-२


● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा करतात?

उत्तर : ८ सप्टेंबर


● कोणत्या शहरासाठी पहिले “पोलन कॅलेंडर” विकसित करण्यात आले आहे?

उत्तर : चंदीगड


● कोणत्या संस्थेने अशी माहिती जाहीर केली की २०२१ या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे?

उत्तर :  राष्ट्रीय महिला आयोग


● तामिळनाडू सरकारने सुधारक नेता समजल्या जाणाऱ्या _ यांची जयंती “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर :  ई व्ही रामासामी पेरियार

महत्त्वाचे प्रश्न उत्तरे



1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.

1. कांस्य

2. रौप्य

3. सुवर्ण

4. यापैकी नाही


उत्तर- 2


---------------------------------------------------


2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.

1. सुहास यथीराज

2. कृष्णा नागर

3. प्रमोद भगत

4. मनीष नरवाल


उत्तर- 2

 ---------------------------------------------------

 

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.

1. भारत आणि चीन

2. भारत आणि सिंगापूर

3. भारत आणि अमेरिका

4. भारत आणि ऑस्ट्रेलिया


उत्तर- 2


 --------------------------------------------------


4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.

1. मध्य प्रदेश

2. महाराष्ट्र

3. केरळ

4. दिल्ली


उत्तर- 3


---------------------------------------------------


5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.

1. सिक्कीम

2. आसाम

3. हिमाचल प्रदेश

4.  यापैकी नाही


उत्तर-2


  ---------------------------------------------------


6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.

1. कृष्णा नागर

2. सुहास यथिराज

3. मनीष नरवाल

4. अवनी लेखारा


उत्तर- 4


--------------------------------------------------


7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.

1. मेघालय

2. अरुणाचल प्रदेश

3. सिक्कीम

4.आसाम


उत्तर – 4


---------------------------------------------------


8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?


1. 3 सप्टेंबर

2. 4 सप्टेंबर

3. 5 सप्टेंबर

4. 6 सप्टेंबर


उत्तर- 3

---------------------------------------------------


9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.

1. बँक ऑफ इंडिया

2. बँक ऑफ महाराष्ट्र

3. Axis बँक

4. आयसीआयसीआय बँक


उत्तर- 1


---------------------------------------------------


10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.

1. चीन 

2. नेपाळ

3. भारत

4. श्रीलंका


उत्तर- 3 


● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा करतात?

उत्तर : ०८ सप्टेंबर


● कोणत्या व्यक्तीची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) याचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली?

उत्तर : अरुण कुमार सिंग


● 'शिक्षक पर्व-२०२१' याची संकल्पना कोणती आहे?

उत्तर :  गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांकडून शिक्षण घेणे


● कोणत्या मंत्रालयाने “प्राण / PRANA” नामक एका संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले?

उत्तर : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय


● कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या सर्व सरकारी शाळांमध्ये "बिझनेस ब्लास्टर्स" कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर : दिल्ली


● कोणत्या व्यक्तीची जी२० समूहासाठी भारताचे शेर्पा या पदावर नेमणूक झाली?

उत्तर : रवी शंकर प्रसाद


● नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) या संस्थेने भारतात आढळणाऱ्या देशी म्हशींच्या जातींपैकी कितवी एकमेव अशी जात म्हणून “मांडा म्हैस” याला मान्यता दिली आहे.

उत्तर : १९ वी 


● कोणत्या व्यक्तीची अफगाणिस्तान देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली?

उत्तर : मुल्ला हसन अखुंड

११ सप्टेंबर २०२१

HDFC बँक आणि NSIC यांच्यात सामंजस्य करार.



🔰सपूर्ण भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी HDFC बँक आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.


🔰कराराच्या अंतर्गत, HDFC बँक विशेषतः MSME उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी बँक विविध योजना आखणार आहे. तसेच प्रकल्पांसाठी स्थानिक पातळीवर आणि भारतातील इतर महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये समर्थन वाढविणार. या भागीदारीने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने भारताच्या वाढत्या MSME क्षेत्राला चालना देण्यास मदत होईल.


🔰राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) मर्यादित ही एक मिनीरत्न सरकारी संस्था आहे. त्याची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSMEs) 1955 साली केली.


🔰HDFC बँक लिमिटेड ही मुंबई येथे मुख्यालय असलेली एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय कंपनी आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत ती भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरत आहे.

भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये.



🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.


🔴ठळक बाबी...


🔰आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथे ‘राष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.


🔰तयाची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर स्वाक्षऱ्या..



🔰आसामच्या प्रादेशिक अखंडतेची सुनिश्चिती करून या भागात अनेक दशके रेंगाळत राहिलेली समस्या संपविण्याच्या हेतूने ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर 4 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या.


🔰या ऐतिहासिक करारामुळे 1,000 हून अधिक सशस्त्र कार्यकर्ते हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. कार्बी भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने विशिष्ट प्रकल्प हाती घेण्यासाठी केंद्रीय सरकार तसेच आसाम राज्य सरकार येत्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये वापरण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज देणार आहे.


🔰कार्बी करार हा “बंडखोरी मुक्त समृध्द ईशान्य प्रदेश” निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.


🔴कराराची ठळक वैशिष्ट्ये..


🔰हा सामंजस्य करार कार्बी आंगलाँग स्वायत्त मंडळाला अधिक स्वायत्तता मिळेल तसेच कार्बी जनतेची विशिष्ट ओळख, भाषा, संस्कृती, इत्यादींचे संरक्षण होईल याची हमी देईल आणि आसामच्या प्रादेशिक तसेच प्रशासकीय अखंडतेला धक्का न लावता मंडळाच्या कार्यकक्षेतील प्रदेशाचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करेल.


🔰हिंसेचा मार्ग सोडून या भागात कायद्याने प्रस्थापित केलेल्या शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेत सामील होण्यास सशस्त्र कार्बी गटांनी सहमती व्यक्त केली आहे. सशस्त्र गटाच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याची सुविधा देखील या करारान्वये देण्यात आली आहे.

मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्पासंबंधी भारत आणि अमेरिका यांच्यात करार..


🔰भारताचे संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशाचे संरक्षण विभाग यांच्या दरम्यान 30 जुलै 2021 रोजी ‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) यामधील संयुक्त कृतीगट हवाई प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या मानवरहित यान (ALUAV) यांच्या निर्मितीसाठी आखलेल्या प्रकल्पासंबंधीचा करार झाला.


🔰हा करार संशोधन, विकास, चाचणी आणि मूल्यमापन अंतर्गत येत असून ते संरक्षण उपकरणाच्या सह-विकासाद्वारे दोनही देशांदरम्यान तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.


🔴‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) विषयी...


🔰‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) याचे मुख्य उद्दिष्ट सहकार्यात्मक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्य दलांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचे सह-उत्पादन आणि सह-विकासासाठी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे.


🔰DTTI अंतर्गत, संबंधित शाखांमधील परस्पर सहमतीच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लष्कर, नौदल, हवाई आणि विमानवाहू तंत्रज्ञानावरील संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात आले आहेत. मानव रहित हवाई प्रक्षेपण यानाच्या संयुक्त विकासावरील करारावर हवाई प्रणालीवरील संयुक्त कृतीगटाकडून देखरेख ठेवली जात आहे.


🔰मानवरहित हवाई प्रक्षेपण यानाच्या प्रारूपाच्या संयुक्त विकासासाठी प्रणालींची रचना, विकास, प्रात्यक्षिक, चाचणी आणि मूल्यमापन करण्यासाठी प्रकल्प करारात हवाई दल संशोधन प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांच्यातील सहकार्याची रूपरेषा आखण्यात आली आहे.

वाचा :- पोलीस दल विशेष



▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

*✓ दिलीप वळसे पाटिल*


▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

*✓ गृहमंत्रालय*


▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

*✓ राज्यसूची*


▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

*✓ दक्षता*


▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

*✓ तेलंगणा*


▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

*✓ हैदराबाद*


▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

*✓ संजय पांडे*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

*✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय* 


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

*✓ पोलीस महासंचालक*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

*✓ मुंबई*


▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

*✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट*

 

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

*✓ पंचकोणी तारा*


▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

*✓ 21 ऑक्टोबर* 


▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? 

*✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स*


▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

*✓ पुणे*


▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

*✓ शिपाई*


▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?

*✓ काटोल, जि. नागपूर*


▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? 

*✓ हाताचा पंजा*


▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

*✓ पोलीस अधीक्षक*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

*✓ गडद निळा*


▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

*✓ हेमंत नगराळे*


▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

*✓ राज्यशासन*


▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

*✓ महानिरीक्षक*


▪️FIR चा फुल फॉर्म काय ?

*✓ first information report*


▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

*✓ देवेन भारती*


▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

*✓ गृहरक्षक दल , तुरुंग*


▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

*✓ पुणे*


▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

*✓ केपी-बोट*


▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

*✓ 1948*


▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

*✓ जनरल बिपिन रावत*


▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

*✓ राजनाथ सिंह*


पोलीस भरती 2020 - 21




(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ 


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.

भारत सरकार की योजनाएं..



🌸 नीति आयोग 

 1 जनवरी 2015


🌸 हदय योजना

21 जनवरी 2015


🌸 बटी बचाओ बेटी पढ़ाओं 

 22 जनवरी 2015


🌸सकन्या समृद्धि योजना 

22 जनवरी 2015


🌸मद्रा बैंक योजना 

 8 अप्रैल 2015


🌸 परधानमंत्री सुरक्षा बीमा योजना 

 9 मई 2015


🌸अटल पेंशन योजना

9 मई 2015


🌸 परधानमंत्री जीवन ज्योति योजना 

 9 मई 2015


🌸 उस्ताद योजना (USTAD) 

 14 मई 2015


🌸 परधानमंत्री आवास योजना 

25 जून 2015


🌸 अमरुत योजना (AMRUT)

 25 जून 2015


🌸समार्ट सिटी योजना 

25 जून 2015


🌸 डिजिटल इंडिया मिशन

 1 जुलाई 2015


🌸सकिल इंडिया मिशन 

 15 जुलाई 2015


🌸 आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं  

 सरकारी शाइन डॉट कॉम


🌸 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना 

 25 जुलाई 2015


🌸 नई मंजिल 

8 अगस्त 2015


🌸सहज योजना 

30 अगस्त 2015


🌸सवावलंबन स्वास्थ्य योजना

 21 सितंबर 2015


🌸 मक इन इंडिया

 25 सितंबर 2015


🌸इमप्रिण्ट इंडिया योजना

 5 नवंबर 2015


🌸सवर्ण मौद्रीकरण योजना 

5 नवंबर 2015


🌸 उदय योजना (UDAY) 

 5 नवंबर 2015


🌸 वन रैंक वन पेंशन योजना 

7 नवंबर 2015


🌸जञान योजना 

30 नवंबर 2015


🌸 किलकारी योजना 

 25 दिसंबर 2015


🌸नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ 

5 जनवरी 2016


🌸 सटार्ट अप इंडिया 

16 जनवरी 2016


🌸 परधानमंत्री फसल बीमा योजना 

18 फरवरी 2016


🌸सतु भारतम परियोजना 

4 मार्च 2016


🌸सटैंड अप इंडिया योजना

5 अप्रैल 2016


🌸 आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं  

 सरकारी शाइन डॉट कॉम


🌸गरामोदय से भारत उदय अभियान 

14अप्रैल 2016


🌸परधानमंत्री अज्वला योजना

 1 मई 2016


🌸परधानमंत्री कृषि सिंचाई योजन

 31 मई 2016


🌸 राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना

 1 जून 2016


🌸नगामी गंगे कार्यक्रम 

 7 जुलाई 2016


🌸 गस फॉर इंडिया 

6 सितंबर 2016


🌸 उड़ान योजना 

 21 अक्टूबर 2016


🌸सौर सुजला योजना 

1 नवंबर 2016


🌸 परधानमंत्री युवा योजना 

9 नवंबर 2016


🌸भीम एप

30 दिसंबर 2016


🌸भारत नेट परियोजना फेज - 2 

19 जुलाई 2017


🌸परधानमंत्री वय वंदना योजना 

21 जुलाई 2017


🌸आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं  

 सरकारी शाइन डॉट कॉम


🌸आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना 

21 अगस्त 2017


🌸 परधानमंत्री सहज बिजली हर घर योजना - सौभाग्य 

25 सितंबर 2017


🌸साथी अभियान

 24 अक्टूबर 2017


मार्गदर्शक तत्वबाबत मते



🌹एन एम सिंघवी:-


घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी


🌹छागला:-


तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल


🌹 एन राव:-


ही तत्वे राज्यसंस्था च्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत.त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे


🌹के टी शहा:-


हे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांची वटवणे बँकेवर अवलंबून आहे


🌹के सी व्हिएर:-


ध्येय आणि आकांक्षा चे घोषणापत्र आहे


🌹अनंत नारायण:-


अवादयोग्य आणि अमूर्त आहेत


🌹के व्ही राव:-


हेतू भारताला पोलीस राज्य न्हवे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे


🌹के संथानाम:-


केंद्र राज्य राष्ट्रपती पंतप्रधान यामध्ये घटनात्मक विरोध तत्वामुळे होऊ शकतो.


🌹नासिरुद्दीन:-


ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयपेक्षा अधिक काही नाहीत.


🌹आयव्हर जेंनीग्स:-


ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा होय.


🌹ग्रॅंव्हील ऑस्टिन:-


यांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा त्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे आहे.

सराव प्रश्न

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.

1. 110

2. 115

3. 105

4. 120

उत्तर : 110

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.

1. पेंच

2. मणिकरण

3. कोयना

4. मंडी

उत्तर : मणिकरण

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1. मुल्क राज आनंद

2. शोभा डे

3. अरुंधती राय

4. खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे

4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.

1. सिंधुदुर्ग

2. ठाणे

3. रत्नागिरी

4. रायगड

उत्तर : ठाणे

5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

1. मुंबई

2. बंगलोर

3. कानपूर

4. हैदराबाद

उत्तर : बंगलोर

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

1. 20 मीटर

2. 200 मीटर

3. 180 मीटर

4. 360 मीटर

उत्तर : 200 मीटर

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.

1. दोन

2. तीन

3. चार

4. एक

उत्तर : तीन

8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.

1. राज्यपाल

2. मुख्यमंत्री

3. मंत्रीपरिषद

4. राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल

9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.

1. नील-हरित

2. हरित

3. लाल

4. रंगहीन

उत्तर : हरित

10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

1. नायट्रोजन

2. अमोनिया

3. हेलियम

4. कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

13 वी BRICS शिखर परिषद.



🌺2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी स्वरूपातील 13 व्या BRICS शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.


🌺शिखर परिषदेची संकल्पना - BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-BRICS सहकार्य (BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus)


🎗ठळक बाबी...


🌺बठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत.


🌺आपल्या अध्यक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. त्यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अदलाबदल कार्यक्रम या बाबींचा समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाण-घेवाण देखील करण्यात येणार आहे.

यापूर्वी BRICS समूहाच्या भारतीय अध्यक्षपदाच्या दरम्यान BRICS समूहाचा पंधरावा वर्धापनदिन आहे.


🎗BRICS समूहाविषयी..


🌺BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🌺रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021



🔰सवच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.


🔰सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित अॅप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 उपक्रमाच्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:


🔰सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 30 टक्के

सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅपद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया – 35 टक्के

स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती – 35 टक्के


🔴पार्श्वभूमी..


🔰पयजल आणि स्वच्छता विभागाने "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2018 आणि 2019 या उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर शिष्टाचार / प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाची "आयुष आपके द्वार" मोहीम..



🔰भारत सरकारच्या आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) मंत्रालयाच्यावतीने 3 सप्‍टेंबर 2021 रोजी देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून "आयुष आपके द्वार" या नावाने एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.


🔰एका वर्षात देशभरातील 75 लाख कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेल/गुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग्रास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब्राह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे.


🔴ठळक बाबी..


🔰आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचाऱ्यांना औषधी वनस्पतीच्या रोपट्यांचे वाटप करून नवी दिल्लीतील आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. उद्घाटनपर समारंभात एकूण 21 राज्ये सहभागी होत असून 2 लक्षाहून अधिक रोपे वितरित केली गेली.

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ केला. सोनोवाल यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


🔰आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा हा एक भाग होता. या प्रसंगी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) आणि आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र (CCRA), आयुष मंत्रालय देखील या कार्यक्रमाचा भाग होते. NMPB संस्थेने औषधी रोपांचे वितरण केले आणि CCRA संस्थेने आयुर्वेदिक औषधांचे नागरिकांमध्ये वाटप केले.

SIMBEX 2021’: भारत आणि सिंगापूर या देशांची द्विपक्षीय संयुक्त सागरी कवायत..



☑️सिंगापूर आणि भारत या देशांच्या नौदलांमधील 28 व्या ‘SIMBEX’ ही सागरी द्विपक्षीय कवायत 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.


☑️दक्षिण चीन सागरातील दक्षिण भागात सिंगापूर नौदलाने या युद्धसरावाचे आयोजन केले होते.


☑️या युद्धाभ्यासात, भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व INS रणविजय ही गाइडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका आणि या जहाजावरील हेलीकॉप्टर, ASW कर्वेट INS किल्तान आणि कोर्वेट INS कोरा या क्षेपणास्त्र संहारक युद्धनौका, तसेच P8I हे नौदलाचे लांब टप्प्याचे गस्त घालणारे विमान यांनी केले.


🔴पार्श्वभूमी...


☑️1994 साली सुरु झालेला SIMBEX नौ-युद्धाभ्यास भारतीय नौदलाच्या इतर कोणत्याही परकीय नौदलासोबत चालणाऱ्या द्विपक्षीय सराव सत्रापैकी सर्वात जास्त काळ आणि सातत्याने सुरू असलेला युद्धाभ्यास आहे.


☑️एकूण भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबधांमध्ये द्विपक्षीय संरक्षणविषयक संबंधाना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये पारंपारिक लष्करी देवाणघेवाण ते HADR व सायबर सुरक्षा या स्तरापर्यंत, परस्पर सहकार्य केले जाते. दोनही नौदलांना परस्परांच्या सागरी माहिती फ्युजन केंद्रात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पाणबुडी बचावकार्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा करारही दोनही नौदलांनी नुकताच केला आहे.


🅾️सिंगापूर देश..


☑️सिंगापूर हे मले द्वीपकल्पाच्या दक्षिणेस, हिंद महासागरात आग्नेय आशियातील श्रीमंत व पर्यटकांचे आकर्षण असलेले एक द्वीप प्रजासत्ताक आहे. सिंगापूर सिटी हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. सिंगापूर डॉलर हे देशाचे अधिकृत चलन आहे.

दोहा येथे भारताची तालिबानसोबत प्रत्यक्ष बैठक झाली..



🍂अलीकडेच अफगाणिस्तानवर ताबा मिळविलेल्या तालिबान या दहशतवादी गटाचे प्रतिनिधी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतार देशाची राजधानी दोहा येथे प्रत्यक्ष बैठक झाली.


🍂भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत ही बैठक झाली. चर्चा सकारात्मक झाल्याचे केंद्रीय विदेश कार्ये मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


🍂बठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यतेचा मुद्दा भारताने चर्चेत उपस्थित केला.


🌻पार्श्वभूमी..


🍂ऑगस्ट 2021 या महिन्यात तालिबान या दहशतवादी गटाने अफगाणिस्तान देशावर आपला ताबा मिळवला. तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविताच भारताने “ऑपरेशन देवी शक्ती” या बचाव मोहीमेच्या अंतर्गत दुसऱ्या दिवशीपासून विमानांद्वारे भारतीयांना सुरक्षित मायदेशात परत आणत आहे. या मोहिमेसाठी कार्यात भारतीय हवाई दलाची आणि एअर इंडिया या विमानसेवा कंपनीची विमाने अखंडपणे कार्य करीत आहे.


🌻अफगाणिस्तान देश..


🍂अफगाणिस्तान हा नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. काबूल हे राजधानीचे शहर असून मझर-इ-शरीफ, कंदाहार ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. ‘अफगाणी’ हे तेथील चलनी नाणे आहे.

पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार



1. व्दिपकल्प - 

    एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.


2. भूशीर -

    व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


3. खंडांतर्गत समुद्र - 

    मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


4. बेट -

     एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


5. समुद्रधुनी - 

    काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.


6. संयोगभूमी - 

     दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


7. आखात - 

    उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


8. खाडी - 

      आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


9. समुद्र किंवा सागर - 

     महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.


उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र


10. उपसागर -

     खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश



🔸जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. 


🔹तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.


🔸 द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 


🔹सरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. 


🔸यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता


🔹भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे.


🔸 दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. 


🔹मबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे.


🔸 तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

महिलां विषयक कायदे


1. सतीबंदी कायदा -1829


2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856


3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866


4.भारतीय घटस्फोट कायदा -1869


5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993


6. आनंदी विवाह कायदा -1909


7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986


8. विशेष विवाह -1954


9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956


10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959


11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956


12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929


13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929


14. बालविवाह निर्बंध कायदा -1929


15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005


16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005


17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961


18. समान वेतन कायदा -1976


19. बालकामगार कायदा -1980


20. अपंग व्यक्ती कायदा -1995


21. मानसिक आरोग्य कायदा -1987


22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984


23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990


24. माहिती अधिकार कायदा -2005


25. बालन्याय कायदा - 2000


26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959


27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960


28. हिंदू विवाह कायदा -1955


29. कर्मचारी विमा योजना -1952


30. प्रसूती सुधारणा कायदा -1961


31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

०३ सप्टेंबर २०२१

उद्या आपली पूर्व परीक्षा:-

मित्रांनो उद्या तुम्हासर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही वर्षभर जी मेहनत केली त्याची कसोटी उद्या लागणार आहे. काही महत्वाच्या बाबी तुम्हाला सांगतो.

1. आज रात्री जरा हलके जेवण करा. थोडा भात खाल्ला तर छान झोप येईल.नॉनव्हेज शक्यतो टाळा.

2. रात्री उगाच जगण्याचा प्रयत्न करू नका. झोप येत नसेल तर आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास कसा जातोय व कसा बाहेर येतोय हे बघा झोप लागेल.

3. झोपताना आपल्या आई बाबा ना भाऊ बहीण यान समवेत बोलून घ्या हलके वाटेल.

4. सर्व कागदपत्रे , पेन, पेन्सिल, एक पाणी बॉटल, दोन रूमाल वगैरे सर्व बाबी बघून घ्या.

5. सकाळी जाताना परत आपली बॅग बघून घ्या. सर्व सामान त्यात नीट ठेवले आहेत का? एखादं आवडीचं चॉकलेट जवळ ठेवा आणि पेपर सुरू होण्यापूर्वी खावा. थोडं डोकं जोरात चालेल आणि अस्वस्थ वाटणार नाही.

6. परीक्षा केंद्र जवळ 1 ते 1.30 तास आधी पोहचाल असेल निघा. आज आणि उद्या शक्यतो गाणी ऐकायचं टाळा. डोकं शांत राहू द्या.

7. परीक्षा केंद्रावर गेल्यावर नेहमी प्रमाणे आपले no. बघून घ्या.आणि निश्चिती करून घ्या आपण बरोबर त्याच ठिकाणी आहोत का म्हणून.

8. परीक्षा केंद्रावर गेल्यावर अथवा जाताना काहीही आठवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते आठवणार नाही हे मला माहीत आहे. आणि काळजी करायचं देखील कारण नाही आहे कारण आपली परीक्षा objective आहे. पर्याय पाहिले की आठवतं सगळं. वाटल्यास चालू घडामोडीच पुस्तक वाचत बसा.

9. पेपर ला गेल्यावर सीट no बघून नीट बसा. उत्तरतालिका हातात आल्यावर  आपला सीट no. नीट भरून गोल करून घ्या. 3 वेळेस परत चेक करून घ्या.

10. पेपर कोणत्या क्रमाने सोडविणार आहे हे निश्चित करून घ्या. गणित बुध्दिमत्ता आधी की नंतर हे ठरवून घ्या आत्ताच. तसंच गोल रंगवण्याबाबतही आताच धोरण ठरवून घ्या. पुन्हा गैरसोय नको.

11. सर्वात महत्त्वाचे टीप:-
    पेपर च्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कोणाशीही काहीही बडबड करू नका. केलीत तर तुमचे apti reasoning चे मार्क कमी झाले म्हणून समजा😅. शक्यतो एकटे राहा आणि वर्गात गेले असाल तर त्या बेंच वर  डोकं टेकवून पडून राहा. मात्र हलकं काही तरी एकटे जाऊन खाऊन घ्या. उपाशी राहू नका.

12. मनातील भीतीही तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्या क्षमतांची आपल्याला जाणीव असते. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं त्यांना  हरवण्यासाठी नेहमी तयार राहायचं असतं. जन्म सगळ्यांचा जिंकण्यासाठीच झालेला असतो. फक्त जिकायचं कसं? हे ज्याचं तो ठरवतो.

तुम्हा सर्वांना उद्याच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा... तुमचे प्रामाणिक प्रयत्न नक्की कामाला येतील स्वतःवर विश्वास ठेवा. नकारार्थी विचार करू नका.

परत एकदा मनःपूर्वक सर्वाना शुभेच्छा!!💐💐💐💐

२९ ऑगस्ट २०२१

चार्टर अ‍ॅक्ट १८३३

🍀  ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले.

🍀  कंपनीच्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा हुद्दा देण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण हिंदुस्थानभर करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला.

🍀   गव्हर्नर जनरलच्या समितीमध्ये चौथ्या सभासदाची भर घालण्यात आली. त्यासाठी पहिली नेमणूक लॉर्ड मेकॉले या अधिकाऱ्याची करण्यात आली.

🍀   मद्रास आणि मुंबई राज्य गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीखाली आले. याच कायद्याने आग्रा हा नवीन विभाग अस्तित्वात आला.

🍀  कोणाही भारतीयाला त्याच्या धर्म, जन्मस्थान, वर्ण वा वंश ह्या कारणावरून नोकरीची संधी नाकारण्यात येऊ नये असा नियम जाहीर झाला.

🍀   ब्रिटिश नागरिकांना भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे व कायम नागरिकत्वाचे अधिकार मिळाले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...