२७ ऑगस्ट २०२१

तानाजी मालुसरे

🔺 "गड आला पण सिंह गेला" 🔺

🗓  4 फेब्रुवारी 1670

◾️आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!

◾️सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

◾️शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

◾️स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

◾️स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या (जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली.

◾️तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.

◾️शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,

......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .

ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत.  अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आजचे चालू घडामोडीचे 20 सराव प्रश्न


● कोणते शहर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थेच्या “सुरक्षित शहरे निर्देशांक २०२१” याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर : कोपेनहेगन

● ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया’ आणि कोणी  संयुक्तपणे 'फोरम फॉर डीकार्बोनाइजिंग ट्रान्सपोर्ट' (अकार्बनीकरण परिवहन मंच) यांचा प्रारंभ केला आहे?
उत्तर :  नीती आयोग

● कोणत्या व्यक्तीची भारत सरकारच्या केंद्रीय सहकार्य मंत्रालयात संयुक्त सचिव या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : अभय कुमार सिंग

● कोणत्या देशात ‘ARMY-२०२१’ नामक प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
उत्तर : रशिया

● ‘न्यू इंग्लंड’ला धडकणारे गेल्या ३०  वर्षांतील पहिले चक्रीवादळ कोणते आहे?
उत्तर : ‘हेन्री’ उष्णकटिबंधीय वादळ

●भारताने अफगाणिस्तानातून भारतीयांना देशात परत आणण्यासाठी चालविलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : ऑपरेशन देवी शक्ती

● कोणत्या ठिकाणी निकोबार बेटांकडील प्रवासाचा भाग म्हणून ‘स्वर्णिम विजय वर्ष विजयज्योत’ २२ ऑगस्ट २०२१ रोजी नेण्यात आली?
उत्तर : इंदिरा पॉइंट

● कोणते ठिकाण भारतीय नौदलाची एब-इनिशीओ प्रशिक्षण आस्थापना आहे?
उत्तर :  INS चिल्का

● कोणत्या संस्थेने वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 'हाय-स्पीड डिझेल'चे घरोघरी वितरण करण्यास सुरुवात केली?
उत्तर : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

● कोणत्या संस्थेने “द हँडबुक फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्लीमेंटेशन” या शीर्षकाची पत्रिका प्रकाशित केली?
उत्तर : नीती आयोग

●  कोणत्या मंत्रालयाने स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने “कथा क्रांतिवीरों की” प्रदर्शनी मांडली?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

● कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीने “बिजू आरोग्य कल्याण योजना”च्या अंतर्गत राज्यातील 3.5 कोटी लोकांना ‘स्मार्ट हेल्थ कार्ड’ वाटप करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : ओडिशा

● कोणत्या वर्षापर्यंत भारताला 'ऊर्जा स्वतंत्र' करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे?
उत्तर : २०४७

● खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या जागी “आसाम गुरेढोरे संरक्षण विधेयक-२०२१” लागू केला जाईल?
उत्तर : आसाम गुरेढोरे संरक्षण कायदा, १९५०

● हैती या कॅरेबियन बेटराष्ट्रात १४ ऑगस्ट २०२१ रोजी ७.२ तीव्रतेचा भूकंप येवून गेला. कोणत्या खंडात हैती देश वसलेला आहे?
उत्तर : 
उत्तर अमेरीका

● खालीलपैकी कोणता छत्तीसगड राज्यातील नवीन तयार झालेला जिल्हा आहे?
उत्तर : मोहला-मानपूर, सरनगड-बिलाईगड, मनेंद्रगड

२६ ऑगस्ट २०२१

सराव प्रश्न

🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?

१) शाहू महाराज ✅✅
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही

🔹परश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?

१) कलम ३४०✅✅
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३

🔹परश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?

१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅
४) भंते सद्दतिस्स

🔹परश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?

१) १९९२
२) १९८९
३) १९९०✅✅
४) १९९१

🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?

१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅
३) हू  वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स

🔹परश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?

१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी✅✅
४) डी.एस सी

🔹परश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?

१) ५१ फूट ✅✅
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट

🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?

१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर ✅✅
४) यापैकी नाही

प्रश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?

१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅

प्रश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?

१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅✅

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

1. बिहार

2. उत्तर प्रदेश

3. राजस्थान🎯

4. महाराष्ट्र

भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

1. कोयना

2. गोदावरी

3. यमुना

4. गंगा🎯

२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?

1. १६ वी

2. १५ वी🎯

3. १८ वी

आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?

1. भूज (गुजरात)🎯

2. कच्छ (गुजरात)

3. मुत्पनडल (तामिळनाडू)

4. मणिकरण (हिमाचल प्रदेश

पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?

1. तामिळनाडू🎯
2. उत्तर प्रदेश
3. महाराष्ट्र

सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?

1. बिहार
2. मध्यप्रदेश🎯
3. राजस्थान
4. महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?

1. मुंबई प्रांत🎯
2. मराठवाडा प्रांत
3. कोकण प्रांत
4. विदर्भ प्रांत

विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?

1. २५०
2. २६७
3. २८८🎯
4. २४०

चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

1. अमरावती🎯
2. अहमदनगर
3. नाशिक
4. सातारा

महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?

1. गोदावरी
2. गंगा
3. कोयना
4. कृष्णा🎯

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. रायगड🎯
2. पुणे
3. औरंगाबाद
4. सातारा

प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?

1. कोल्हापूर🎯
2. जालना
3. अकोला
4. धर्माबाद

देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?

1. सातारा
2. सांगली
3. सिंधुदुर्ग🎯
4. बीड

मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?

1. सन १८५७🎯
2. सन १९४८
3. सन १८६०
4. सन १९२५

खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.

1) वज्रेश्वरी🎯
2) राजवाडी
3) आसवली
4) उन्हेरे

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही

२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०

३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते

४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही

५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही

६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही

७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय

८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं

९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही

१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६

११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅

१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक

१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१

१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१

१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही

१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती

१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅

१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅

२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९

1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता

B  जनरल आवारी - लाल सेना

C  उषा मेहता - आझाद रेडिओ

D  इंदिरा गांधी - वानर सेना

1️⃣ A  B  C बरोबर

2️⃣ A  B बरोबर

3️⃣ C  D  बरोबर

4️⃣ सर्व बरोबर

Ans    -  4

2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1️⃣ मबई

2️⃣ वर्धा

3️⃣ पवनार

4️⃣ दांडी

Ans    -  3

3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली.

1️⃣ एन. जी. रंगा

2️⃣ दीनबंधू

3️⃣ मा. गांधी

4️⃣ बाबा रामचंद्र

Ans   -  4

4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते.

1️⃣   एन. माधव

2️⃣ सवामी सहजानंद सरस्वती

3️⃣ पडित नेहरू

4️⃣ बाबा रामचंद्र

Ans -   2

5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे?

1️⃣ 5

2️⃣ 6

3️⃣ 7

4️⃣ 8

Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)

6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.

1️⃣ लगफिश

2️⃣ ईल

3️⃣ दवमासा

4️⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

Ans- 1

7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला
"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1️⃣ इराक

2️⃣ इराण

3️⃣ सौदी अरेबिया

4️⃣ फरान्स

Ans -  3

8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1️⃣ अमेरिका

2️⃣ इग्लंड

3️⃣ फरान्स

4️⃣ जर्मनी

Ans -   2

9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1️⃣ शती व्यवसाय

2️⃣ कक्कुटपालन

3️⃣ मत्स्यव्यवसाय

4️⃣ शळीपालन

Ans  -     3

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न

❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?

१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही

❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?

१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात

❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?

१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया

❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?

१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही

❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?

१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे

❇️परश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅

❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?

१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही

❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?

१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही

❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?

१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅

❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?

१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅

वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न

♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅
२)लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड डफरीन
४) यापैकी नाही

♦️परश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅
४) लॉर्ड लिटन

♦️परश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड हेस्टिंग
३) लॉर्ड लिटन ✅✅
४) यापैकी नाही

♦️परश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅
२) लॉर्ड लान्सडाऊन
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

♦️परश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड डफरिन ✅✅
३) लॉर्ड कानींग
४) लॉर्ड मेयो

♦️परश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड लिटन
४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅

♦️परश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅
२) लॉर्ड कॉर्नवॉलिस
३) लॉर्ड मेयो
४) लॉर्ड रिपन

♦️परश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन
२) लॉर्ड चेम्सफर्ड
३) लॉर्ड कर्झन ✅✅
४) यापैकी नाही

♦️परश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो
२) लॉर्ड हार्डिंग
३)लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड मिंटो II ✅✅

♦️परश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅
२) लॉर्ड होर्डिंग
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

लिंगगुणोत्तर भारत 2011



✔️परौढ लिंगगुणोत्तर 943


सर्वाधिक - केरळ

सर्वात कमी - हरियाणा


0-6 वयोगटातील- 919


सर्वाधिक - अरुणाचल प्रदेश

सर्वात कमी - हरियाणा


 

🔴 0-6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 🔴 MH894

🔹पाहिले 3 जिल्हे - 🔹


1 गडचिरोली

2 गोंदिया

3 चंद्रपूर


🟢 Tricks-0 ते 6 वयोगटातील मुलींची संख्या खूप जास्त असलेलं एक गाव-"गगोची"



🔸शवटचे 3 जिल्हे🔸


1 बीड

2 जळगाव

3 अहमदनगर

4 औरंगाबाद

5 कोल्हापूर


🟢Tricks-बीड जवळील नगरात आठ कोल्हे राहत होते



  🔸सत्री पुरुष प्रमाण(2011)🔸MH 929

🔹परौढ वयोगट पाहिले 4 जिल्हे🔹


1)रत्नागिरी  1122

2)सिंधुदुर्ग    1036

3)गोंदिया     999

4)सातारा     988


🟢Tricks-महाराष्ट्रात सर्वाधिक मुलींचे प्रमाण  असलेल एकं गाव आहे त्याच नाव " रसिगोतारा"



🔹परौढ वयोगट शेवटचे 3 जिल्हे🔹


1)मुंबई शहर   832

2)मुंबई उपनगर  860

3)ठाणे   886


🟢Tricks - महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण कमी झाल्याने (शहर नगर ठप्प) झाले आहेत

---------------------------------------------------

राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’: पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठी वित्त मंत्रालयाची योजना..



🔰23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ‘राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’ (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले.


🔴ठळक बाबी...


🔰योजनेत केंद्रीय सरकारच्या ब्राउनफिल्ड पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठीची आर्थिक वर्ष 2022 ते 2025 या चार वर्षांची रुपरेषा समाविष्ट आहे.

नियोजित चार वर्षाच्या कालावधीत केंद्रीय सरकारच्या मिळकतीच्या मुद्रीकरणातून 6 लक्ष कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी होऊ शकेल.


🔰गतवणूकदारांसाठी दृश्यमानता प्रदान करण्याव्यतिरिक्त ते सरकारच्या मालमत्ता चलनीकरण उपक्रमासाठी मध्यम मुदतीची रुपरेषा म्हणून देखील कार्य करेल.


🔰तयाच्यानुसार केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मालमत्तांचे मुद्रीकरण केले जाईल.

मुद्रीकरणातून निर्मिती या तत्वावर आधारित मालमत्ता मुद्रीकरणाचे उद्दिष्ट, नवीन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आमंत्रित करणे हे आहे.


🔰रोजगार संधींची निर्मिती आणि त्याद्वारे आर्थिक विकास साध्य करून ग्रामीण आणि शहरी भाग अशा सर्वच भागांच्या सार्वजनिक कल्याणाचे उद्दिष्ट गाठता येईल.


🔰यामध्ये 'भांडवली खर्चातून राज्यांना आर्थिक मदतीची योजना' या उपक्रमातून राज्य सरकारांच्या मालकीच्या मालमत्तांच्या पुनर्वापरातून पायाभूत सुविधांना वेग देणाऱ्या योजनेचाही समावेश आहे.

पायाभूत सुविधांचे परिचालन, व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे.



🔰केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन’ (एनएमपी)कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केला.


🔰कद्र सरकारच्या आठ मंत्रालयांच्या अखत्यारीतील रस्ते, रेल्वे, वीज आदी क्षेत्रांतील चलनीकरण होऊ घातलेले प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. चालू स्थितीत असलेल्या या पायाभूत प्रकल्पांद्वारे ‘जास्तीतजास्त मूल्यप्राप्ती’ असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सरसकट जमिनीची विक्री यातून केली जाणार नाही, अशी पुस्तीही अर्थमंत्र्यांनी खुलासेवार निवेदन करताना (पान २ वर)


🔰जोडली. या सर्व मालमत्तांची मालकी सरकारकडे राहणार असून, त्या ठरावीक कालावधीसाठी खासगी क्षेत्रामार्फत चालविल्या जातील आणि पुन्हा सरकारकडे येतील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.


🔰निती आयोगाने केंद्रातील पायाभूत क्षेत्रांशी संलग्न वेगवेगळ्या मंत्रालयांशी सल्लामसलत करून ‘एनएमपी’चा अहवाल तयार केला आहे. या योजनेतून उभा राहणारा निधी ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन’ (एनआयपी) या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या ४३ लाख कोटी रुपये खर्चाच्या नवीन पायाभूत सोयीसुविधा विकासाच्या कार्यक्रमासाठी १४ टक्के हातभार लावणार आहे.

२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक



ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४० पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) यांनी मंगळवारी दिली.


करोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ‘आयओसी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ ते २०३२ पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र २०३६, २०४०च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत, असे बाख यांनी सांगितले.


‘‘२०३६ आणि २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले. 

नदी आणि त्यांची उगमस्थान



🔸 गगा → गंगोत्री (उत्तराखंड)


🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)


🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट)


🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)


🔸तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)


🔹महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)


🔸बरम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)


🔹सतलज → कैलास पर्वत(तिबेट)


🔸बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)


🔹गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक


🔸कष्णा → महाबळेश्वर.


🔹कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)


🔸साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)


🔹रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)


🔸पन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली



◆एकात्मिक प्रणाली

1. ब्रिटन

2. फ्रांस

3. जपान

4. चीन

5. इटली

6. बेल्जियम

7. नॉर्वे

8. स्वीडन

9. स्पेन


◆संघराज्यीय प्रणाली

1. अमेरिका

2. स्वित्झर्लंड

3. ऑस्ट्रेलिया

4. कॅनडा

5. रशिया

6. ब्राझील

7. अर्जेंटिना

शाहिर अमर शेख



जन्म : २० ऑक्टोबर, १९१६

निधन :  २९ ऑगस्ट, १९६९


🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर शेख.


🌷 महबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव.


🌷 तयांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात बार्शी येथे झाला. 


🌷 तयांना पहाडी आवाजाची देणगी आणि प्रतिभाही मिळाली होती. आईकडून लोकगीतांचा वारसाही मिळाला होता.


🌷 परिस्थितीमुळे त्यांना लहानपणा पासूनच मालट्रकवर क्‍लिनर तसेच गिरणी कामगार म्हणून कष्टाची कामे करावी लागली होती. 


🌷 सोलापूरच्या गिरणी कामगार संपात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगाची हवा खावी लागली.


🌷 तथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांची गाठ पडली व ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. 


🌷 पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले.


🌷 यथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण  'शाहीर अमर शेख’ असे नामकरण केले.


🌷 अमर शेख 1930-32 च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.


🌷 पर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 


🌷 तयांची खरी ओळख झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीने. 


🌷 तयांची प्रतिभा बहरली व ते डफ घेऊन सभास्थानी आले व सभेचे फड जिंकू लागले, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 


🌷 सवतः कामगार असल्याने सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. 


🌷 सवरचित तसेच इतर कवींच्या रचनांही त्यांनी गायल्या.


🌷 ग. दि. माडगूळकर यांचे “रागरागाने गेला निघून’ हे “वैजयंता’ या चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबध्द केलेले गीत आशा भोसले यांचे बरोबर त्यांनी गायले.


🌷 तयांच्या शाहिरीमधे पोवाडे लोकनाट्य यांचा समावेश असे. 


🌷 चिनी आक्रमणाचे वेळी त्यांनी कार्यक्रम करून लाखो रुपयांचा संरक्षण निधी गोळा करून राष्ट्रकार्यास हातभार लावला.


🌷 तयावेळी “बर्फ पेटला हिमालयाचा’ हे त्यांनी रचलेले व गायलेले गीत खूप गाजले होते.


🌷 तयांची लेखणी प्रसंगानुरूप चालत असे व वर्तमानाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून डफाच्या ठेक्‍यातून आणि बुलंद आवाजातून लोकांच्या काळजाचा ठाव घेत असे.


🌷 आचार्य अत्रे त्यांना “महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत.


🌷 “कलश’ (1958) आणि “धरतीमाता’ (1963) हे त्यांचे काव्यसंग्रह


🌷 “अमरगीत’ (1951) हा गीतसंग्रह आणि “पहिला बळी’ (1951) हे त्यांनी लिहिलेले नाटक. 


🌷 तयांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश असे.


🌷 जया पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो पक्ष त्यांच्या जीवनाचे अखेरीस शेख यांना सोडावा लागला. 


🌷 तयांच्या विविध गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा व मल्लिका यांच्याकडे आला आहे. इंदापूर येथे शेख यांचे अपघाती निधन झाले.


आवर्त (वादळे) व त्यांची जगभरात असलेली वेगवेगळी नावे



●अटलांटिक महासागर , कॅरिबियन समुद्र , पूर्व पॅसिफिक समुद्र  या भागात - हरिकेन (Hurricane)


●पॅसिफिक समुद्राचा पश्चिम भाग व चीन समुद्र -  टायफून(Typhoon)


●युरोप व हिंदी महासागर - सायक्लोन (Cyclone)


●भारत - चक्रीवादळ


●ऑस्ट्रेलिया - विलीविली


●आफ्रिका खंड - Tornado


●फिलिपाईन्स - बेजिया


●जपान - टेफु

Online Test

२५ ऑगस्ट २०२१

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल



▪️पर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख 

▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) 


सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.


सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते.


१ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.


ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

भारताचे जनक/शिल्पकार



1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय

2. आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

11. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

15. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

Online Test Series

२४ ऑगस्ट २०२१

General Knowledge Questions and Answers- 2021

Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?

(अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️

(ब) जागतिक पर्यावरण दिन

(क) जागतिक जल दिन

(ड) जागतिक वसुंधरा दिन


Q:   इ.स.1882 साली _______ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?

(अ) एडिसन

(ब) डॉ.रॉबर्ट कॉक✔️✔️

(क) जॉन डाल्टन

(ड) यापैकी नाही

उत्तर:- DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते


Q : __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो?

(अ) क्षयरोग

(ब) हिवताप✔️✔️

(क) कावीळ

(ड) स्वाईन फ्ल्यू


Q:  ___________ने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे?

(अ) WHO✔️✔️

(ब) UNHCR

(क) युनिसेफ

(ड)  यापैकी नाही


Q  : क्षयरोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा:

(अ)  हा एक जिवाणुजन्य आजार आहे. 

(ब)  सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. 

(क) हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. 

(ड) वरील सर्व बरोबर✔️✔️


Q : प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे आहे

(अ) अनुप्रस्थ तरंग✅✅

(ब) अनुदैर्घ्य तरंग

(क) वरील दोन्ही 

(ड) यापैकी नाही 


Q : प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

(अ) इलेक्ट्रॉन

(ब) पॉझीट्रोन

(क) फोटॉन✅✅

(ड) प्रोटॉन


Q : वेगळा घटक ओळखा.


(अ) खडबडीत

(ब) लाकूड

(क) प्लायवूड

(ड) सपाट आरसा✅✅

 

Q :  लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे .......... परावर्तन असते? 

(अ) लंबाकार

(ब) सरळ

(क) अनियमित

(ड) नियमित✅✅


Q :  सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला ........... म्हणतात.

(अ) आपाती किरण

(ब) आपतन कोन

(क) स्तंभिका✅✅

(ड) यापैकी नाही 


 

Q :  कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी चा कोन करतात?

(अ) 45°

(ब) 65°

(क) 50°

(ड) 60°✅✅



Q : आपतन कोन 20° असल्यास, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन ........असला पाहिजे?

(अ) 20°✅✅

(ब) 45°

(क) 50°

(ड) 60°


Q : आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30° असल्यास, परावर्तन कोन ...........असला पाहिजे? 

(अ) 20°

(ब) 65°

(क) 50° 

(ड) 60°✅✅


Q :  आपतन कोन 40° असल्यास, परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन ....... असला पाहिजे? 

(अ) 20°

(ब) 65°

(क) 50°✅✅

(ड) 60°

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.



🔰अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे.


🔰गल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.


🔰“अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणं गरजेचं आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

Online Test Series

२२ ऑगस्ट २०२१

Online Test Series

उभरते सितारे फंड’: निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी नवीन कोष



🔰निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना समर्पित असलेला नवीन कोष तयार करण्यात आला आहे. भारताचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 21 ऑगस्ट 2021 रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे 'उभरते सितारे फंड' याचा प्रारंभ केला.


🔰हा कोष भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्यातर्फे प्रायोजित आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यासाठी पात्र असलेल्या कंपनीच्या वाढीच्या अडचणी ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.


🏵ठळक वैशिष्ट्ये  


🔰‘राइजिंग स्टार प्रोग्राम’ याच्या अंतर्गत निधी मिळवण्यासाठी कंपनीची उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

मोटार-वाहन, वाहनांचे सुटे भाग, विमान निर्मिती, कॅपिटल गुड्स, रसायने, संरक्षण, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, औषध निर्मिती, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्या निधी मिळविण्यासाठी पात्र ठरू शकतात.


🔰तसेच यामध्ये आधुनिकीकरण, तंत्रज्ञान/क्षमता सुधारणा, संशोधन आणि विकास आणि उत्पादन सुविधा यांचा समतोल साधण्यासाठी गुंतवणूक तसेच सल्ला सेवांचा समावेश आहे.


🔰यत्रसामुग्री, उपकरणे, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण उपकरणे, भूखंड आणि इमारतीमध्ये गुंतवणूकीसाठी मुदत कर्ज घेतले जाऊ शकते.

उत्पादन सुधारणे, परदेशात बाजारपेठ विकासासाठी होणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त, क्षेत्र आणि बाजाराच्या अभ्यासात मदत घेता येते.


🔰परारंभी, या कोषचा आकार 250 कोटी रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे, जो आवश्यक असल्यास 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.


🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत, उद्योजकांना पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) याकडून मदत मिळेल. निधीसोबतच तांत्रिक मदत अर्थात सल्लागार सेवा देखील उपलब्ध असेल. सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्या या कार्यक्रमाच्या कक्षेत येतील.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...