२६ ऑगस्ट २०२१

सराव प्रश्न

🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?

१) शाहू महाराज ✅✅
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही

🔹परश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?

१) कलम ३४०✅✅
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३

🔹परश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?

१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅
४) भंते सद्दतिस्स

🔹परश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?

१) १९९२
२) १९८९
३) १९९०✅✅
४) १९९१

🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?

१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅
३) हू  वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स

🔹परश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?

१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी✅✅
४) डी.एस सी

🔹परश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?

१) ५१ फूट ✅✅
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट

🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?

१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर ✅✅
४) यापैकी नाही

प्रश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?

१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅

प्रश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?

१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅✅

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

1. बिहार

2. उत्तर प्रदेश

3. राजस्थान🎯

4. महाराष्ट्र

भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

1. कोयना

2. गोदावरी

3. यमुना

4. गंगा🎯

२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?

1. १६ वी

2. १५ वी🎯

3. १८ वी

आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?

1. भूज (गुजरात)🎯

2. कच्छ (गुजरात)

3. मुत्पनडल (तामिळनाडू)

4. मणिकरण (हिमाचल प्रदेश

पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?

1. तामिळनाडू🎯
2. उत्तर प्रदेश
3. महाराष्ट्र

सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?

1. बिहार
2. मध्यप्रदेश🎯
3. राजस्थान
4. महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?

1. मुंबई प्रांत🎯
2. मराठवाडा प्रांत
3. कोकण प्रांत
4. विदर्भ प्रांत

विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?

1. २५०
2. २६७
3. २८८🎯
4. २४०

चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

1. अमरावती🎯
2. अहमदनगर
3. नाशिक
4. सातारा

महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?

1. गोदावरी
2. गंगा
3. कोयना
4. कृष्णा🎯

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. रायगड🎯
2. पुणे
3. औरंगाबाद
4. सातारा

प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?

1. कोल्हापूर🎯
2. जालना
3. अकोला
4. धर्माबाद

देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?

1. सातारा
2. सांगली
3. सिंधुदुर्ग🎯
4. बीड

मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?

1. सन १८५७🎯
2. सन १९४८
3. सन १८६०
4. सन १९२५

खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.

1) वज्रेश्वरी🎯
2) राजवाडी
3) आसवली
4) उन्हेरे

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही

२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०

३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते

४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही

५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही

६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही

७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय

८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं

९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही

१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६

११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅

१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक

१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१

१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१

१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही

१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती

१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅

१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅

२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९

1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता

B  जनरल आवारी - लाल सेना

C  उषा मेहता - आझाद रेडिओ

D  इंदिरा गांधी - वानर सेना

1️⃣ A  B  C बरोबर

2️⃣ A  B बरोबर

3️⃣ C  D  बरोबर

4️⃣ सर्व बरोबर

Ans    -  4

2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1️⃣ मबई

2️⃣ वर्धा

3️⃣ पवनार

4️⃣ दांडी

Ans    -  3

3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली.

1️⃣ एन. जी. रंगा

2️⃣ दीनबंधू

3️⃣ मा. गांधी

4️⃣ बाबा रामचंद्र

Ans   -  4

4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते.

1️⃣   एन. माधव

2️⃣ सवामी सहजानंद सरस्वती

3️⃣ पडित नेहरू

4️⃣ बाबा रामचंद्र

Ans -   2

5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे?

1️⃣ 5

2️⃣ 6

3️⃣ 7

4️⃣ 8

Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)

6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.

1️⃣ लगफिश

2️⃣ ईल

3️⃣ दवमासा

4️⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

Ans- 1

7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला
"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1️⃣ इराक

2️⃣ इराण

3️⃣ सौदी अरेबिया

4️⃣ फरान्स

Ans -  3

8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1️⃣ अमेरिका

2️⃣ इग्लंड

3️⃣ फरान्स

4️⃣ जर्मनी

Ans -   2

9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1️⃣ शती व्यवसाय

2️⃣ कक्कुटपालन

3️⃣ मत्स्यव्यवसाय

4️⃣ शळीपालन

Ans  -     3

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न

❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?

१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही

❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?

१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात

❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?

१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया

❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?

१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही

❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?

१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे

❇️परश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅

❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?

१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही

❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?

१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही

❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?

१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅

❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?

१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅

वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न

♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅
२)लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड डफरीन
४) यापैकी नाही

♦️परश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅
४) लॉर्ड लिटन

♦️परश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड हेस्टिंग
३) लॉर्ड लिटन ✅✅
४) यापैकी नाही

♦️परश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅
२) लॉर्ड लान्सडाऊन
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

♦️परश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड डफरिन ✅✅
३) लॉर्ड कानींग
४) लॉर्ड मेयो

♦️परश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड लिटन
४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅

♦️परश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅
२) लॉर्ड कॉर्नवॉलिस
३) लॉर्ड मेयो
४) लॉर्ड रिपन

♦️परश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन
२) लॉर्ड चेम्सफर्ड
३) लॉर्ड कर्झन ✅✅
४) यापैकी नाही

♦️परश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो
२) लॉर्ड हार्डिंग
३)लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड मिंटो II ✅✅

♦️परश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅
२) लॉर्ड होर्डिंग
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

लिंगगुणोत्तर भारत 2011



✔️परौढ लिंगगुणोत्तर 943


सर्वाधिक - केरळ

सर्वात कमी - हरियाणा


0-6 वयोगटातील- 919


सर्वाधिक - अरुणाचल प्रदेश

सर्वात कमी - हरियाणा


 

🔴 0-6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 🔴 MH894

🔹पाहिले 3 जिल्हे - 🔹


1 गडचिरोली

2 गोंदिया

3 चंद्रपूर


🟢 Tricks-0 ते 6 वयोगटातील मुलींची संख्या खूप जास्त असलेलं एक गाव-"गगोची"



🔸शवटचे 3 जिल्हे🔸


1 बीड

2 जळगाव

3 अहमदनगर

4 औरंगाबाद

5 कोल्हापूर


🟢Tricks-बीड जवळील नगरात आठ कोल्हे राहत होते



  🔸सत्री पुरुष प्रमाण(2011)🔸MH 929

🔹परौढ वयोगट पाहिले 4 जिल्हे🔹


1)रत्नागिरी  1122

2)सिंधुदुर्ग    1036

3)गोंदिया     999

4)सातारा     988


🟢Tricks-महाराष्ट्रात सर्वाधिक मुलींचे प्रमाण  असलेल एकं गाव आहे त्याच नाव " रसिगोतारा"



🔹परौढ वयोगट शेवटचे 3 जिल्हे🔹


1)मुंबई शहर   832

2)मुंबई उपनगर  860

3)ठाणे   886


🟢Tricks - महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण कमी झाल्याने (शहर नगर ठप्प) झाले आहेत

---------------------------------------------------

राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’: पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठी वित्त मंत्रालयाची योजना..



🔰23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ‘राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’ (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले.


🔴ठळक बाबी...


🔰योजनेत केंद्रीय सरकारच्या ब्राउनफिल्ड पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठीची आर्थिक वर्ष 2022 ते 2025 या चार वर्षांची रुपरेषा समाविष्ट आहे.

नियोजित चार वर्षाच्या कालावधीत केंद्रीय सरकारच्या मिळकतीच्या मुद्रीकरणातून 6 लक्ष कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी होऊ शकेल.


🔰गतवणूकदारांसाठी दृश्यमानता प्रदान करण्याव्यतिरिक्त ते सरकारच्या मालमत्ता चलनीकरण उपक्रमासाठी मध्यम मुदतीची रुपरेषा म्हणून देखील कार्य करेल.


🔰तयाच्यानुसार केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मालमत्तांचे मुद्रीकरण केले जाईल.

मुद्रीकरणातून निर्मिती या तत्वावर आधारित मालमत्ता मुद्रीकरणाचे उद्दिष्ट, नवीन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आमंत्रित करणे हे आहे.


🔰रोजगार संधींची निर्मिती आणि त्याद्वारे आर्थिक विकास साध्य करून ग्रामीण आणि शहरी भाग अशा सर्वच भागांच्या सार्वजनिक कल्याणाचे उद्दिष्ट गाठता येईल.


🔰यामध्ये 'भांडवली खर्चातून राज्यांना आर्थिक मदतीची योजना' या उपक्रमातून राज्य सरकारांच्या मालकीच्या मालमत्तांच्या पुनर्वापरातून पायाभूत सुविधांना वेग देणाऱ्या योजनेचाही समावेश आहे.

पायाभूत सुविधांचे परिचालन, व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे.



🔰केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन’ (एनएमपी)कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केला.


🔰कद्र सरकारच्या आठ मंत्रालयांच्या अखत्यारीतील रस्ते, रेल्वे, वीज आदी क्षेत्रांतील चलनीकरण होऊ घातलेले प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. चालू स्थितीत असलेल्या या पायाभूत प्रकल्पांद्वारे ‘जास्तीतजास्त मूल्यप्राप्ती’ असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सरसकट जमिनीची विक्री यातून केली जाणार नाही, अशी पुस्तीही अर्थमंत्र्यांनी खुलासेवार निवेदन करताना (पान २ वर)


🔰जोडली. या सर्व मालमत्तांची मालकी सरकारकडे राहणार असून, त्या ठरावीक कालावधीसाठी खासगी क्षेत्रामार्फत चालविल्या जातील आणि पुन्हा सरकारकडे येतील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.


🔰निती आयोगाने केंद्रातील पायाभूत क्षेत्रांशी संलग्न वेगवेगळ्या मंत्रालयांशी सल्लामसलत करून ‘एनएमपी’चा अहवाल तयार केला आहे. या योजनेतून उभा राहणारा निधी ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन’ (एनआयपी) या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या ४३ लाख कोटी रुपये खर्चाच्या नवीन पायाभूत सोयीसुविधा विकासाच्या कार्यक्रमासाठी १४ टक्के हातभार लावणार आहे.

२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक



ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४० पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) यांनी मंगळवारी दिली.


करोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ‘आयओसी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ ते २०३२ पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र २०३६, २०४०च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत, असे बाख यांनी सांगितले.


‘‘२०३६ आणि २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले. 

नदी आणि त्यांची उगमस्थान



🔸 गगा → गंगोत्री (उत्तराखंड)


🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)


🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट)


🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)


🔸तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)


🔹महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)


🔸बरम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)


🔹सतलज → कैलास पर्वत(तिबेट)


🔸बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)


🔹गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक


🔸कष्णा → महाबळेश्वर.


🔹कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)


🔸साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)


🔹रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)


🔸पन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली



◆एकात्मिक प्रणाली

1. ब्रिटन

2. फ्रांस

3. जपान

4. चीन

5. इटली

6. बेल्जियम

7. नॉर्वे

8. स्वीडन

9. स्पेन


◆संघराज्यीय प्रणाली

1. अमेरिका

2. स्वित्झर्लंड

3. ऑस्ट्रेलिया

4. कॅनडा

5. रशिया

6. ब्राझील

7. अर्जेंटिना

शाहिर अमर शेख



जन्म : २० ऑक्टोबर, १९१६

निधन :  २९ ऑगस्ट, १९६९


🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर शेख.


🌷 महबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव.


🌷 तयांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात बार्शी येथे झाला. 


🌷 तयांना पहाडी आवाजाची देणगी आणि प्रतिभाही मिळाली होती. आईकडून लोकगीतांचा वारसाही मिळाला होता.


🌷 परिस्थितीमुळे त्यांना लहानपणा पासूनच मालट्रकवर क्‍लिनर तसेच गिरणी कामगार म्हणून कष्टाची कामे करावी लागली होती. 


🌷 सोलापूरच्या गिरणी कामगार संपात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगाची हवा खावी लागली.


🌷 तथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांची गाठ पडली व ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. 


🌷 पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले.


🌷 यथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण  'शाहीर अमर शेख’ असे नामकरण केले.


🌷 अमर शेख 1930-32 च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.


🌷 पर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 


🌷 तयांची खरी ओळख झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीने. 


🌷 तयांची प्रतिभा बहरली व ते डफ घेऊन सभास्थानी आले व सभेचे फड जिंकू लागले, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 


🌷 सवतः कामगार असल्याने सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. 


🌷 सवरचित तसेच इतर कवींच्या रचनांही त्यांनी गायल्या.


🌷 ग. दि. माडगूळकर यांचे “रागरागाने गेला निघून’ हे “वैजयंता’ या चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबध्द केलेले गीत आशा भोसले यांचे बरोबर त्यांनी गायले.


🌷 तयांच्या शाहिरीमधे पोवाडे लोकनाट्य यांचा समावेश असे. 


🌷 चिनी आक्रमणाचे वेळी त्यांनी कार्यक्रम करून लाखो रुपयांचा संरक्षण निधी गोळा करून राष्ट्रकार्यास हातभार लावला.


🌷 तयावेळी “बर्फ पेटला हिमालयाचा’ हे त्यांनी रचलेले व गायलेले गीत खूप गाजले होते.


🌷 तयांची लेखणी प्रसंगानुरूप चालत असे व वर्तमानाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून डफाच्या ठेक्‍यातून आणि बुलंद आवाजातून लोकांच्या काळजाचा ठाव घेत असे.


🌷 आचार्य अत्रे त्यांना “महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत.


🌷 “कलश’ (1958) आणि “धरतीमाता’ (1963) हे त्यांचे काव्यसंग्रह


🌷 “अमरगीत’ (1951) हा गीतसंग्रह आणि “पहिला बळी’ (1951) हे त्यांनी लिहिलेले नाटक. 


🌷 तयांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश असे.


🌷 जया पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो पक्ष त्यांच्या जीवनाचे अखेरीस शेख यांना सोडावा लागला. 


🌷 तयांच्या विविध गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा व मल्लिका यांच्याकडे आला आहे. इंदापूर येथे शेख यांचे अपघाती निधन झाले.


आवर्त (वादळे) व त्यांची जगभरात असलेली वेगवेगळी नावे



●अटलांटिक महासागर , कॅरिबियन समुद्र , पूर्व पॅसिफिक समुद्र  या भागात - हरिकेन (Hurricane)


●पॅसिफिक समुद्राचा पश्चिम भाग व चीन समुद्र -  टायफून(Typhoon)


●युरोप व हिंदी महासागर - सायक्लोन (Cyclone)


●भारत - चक्रीवादळ


●ऑस्ट्रेलिया - विलीविली


●आफ्रिका खंड - Tornado


●फिलिपाईन्स - बेजिया


●जपान - टेफु

Online Test

२५ ऑगस्ट २०२१

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल



▪️पर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख 

▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) 


सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.


सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते.


१ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.


ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

भारताचे जनक/शिल्पकार



1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय

2. आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

11. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

15. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

Online Test Series

२४ ऑगस्ट २०२१

General Knowledge Questions and Answers- 2021

Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?

(अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️

(ब) जागतिक पर्यावरण दिन

(क) जागतिक जल दिन

(ड) जागतिक वसुंधरा दिन


Q:   इ.स.1882 साली _______ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?

(अ) एडिसन

(ब) डॉ.रॉबर्ट कॉक✔️✔️

(क) जॉन डाल्टन

(ड) यापैकी नाही

उत्तर:- DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते


Q : __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो?

(अ) क्षयरोग

(ब) हिवताप✔️✔️

(क) कावीळ

(ड) स्वाईन फ्ल्यू


Q:  ___________ने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे?

(अ) WHO✔️✔️

(ब) UNHCR

(क) युनिसेफ

(ड)  यापैकी नाही


Q  : क्षयरोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा:

(अ)  हा एक जिवाणुजन्य आजार आहे. 

(ब)  सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. 

(क) हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. 

(ड) वरील सर्व बरोबर✔️✔️


Q : प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे आहे

(अ) अनुप्रस्थ तरंग✅✅

(ब) अनुदैर्घ्य तरंग

(क) वरील दोन्ही 

(ड) यापैकी नाही 


Q : प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

(अ) इलेक्ट्रॉन

(ब) पॉझीट्रोन

(क) फोटॉन✅✅

(ड) प्रोटॉन


Q : वेगळा घटक ओळखा.


(अ) खडबडीत

(ब) लाकूड

(क) प्लायवूड

(ड) सपाट आरसा✅✅

 

Q :  लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे .......... परावर्तन असते? 

(अ) लंबाकार

(ब) सरळ

(क) अनियमित

(ड) नियमित✅✅


Q :  सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला ........... म्हणतात.

(अ) आपाती किरण

(ब) आपतन कोन

(क) स्तंभिका✅✅

(ड) यापैकी नाही 


 

Q :  कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी चा कोन करतात?

(अ) 45°

(ब) 65°

(क) 50°

(ड) 60°✅✅



Q : आपतन कोन 20° असल्यास, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन ........असला पाहिजे?

(अ) 20°✅✅

(ब) 45°

(क) 50°

(ड) 60°


Q : आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30° असल्यास, परावर्तन कोन ...........असला पाहिजे? 

(अ) 20°

(ब) 65°

(क) 50° 

(ड) 60°✅✅


Q :  आपतन कोन 40° असल्यास, परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन ....... असला पाहिजे? 

(अ) 20°

(ब) 65°

(क) 50°✅✅

(ड) 60°

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.



🔰अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे.


🔰गल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.


🔰“अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणं गरजेचं आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

Online Test Series

२२ ऑगस्ट २०२१

Online Test Series

उभरते सितारे फंड’: निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी नवीन कोष



🔰निर्यातक्षम लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना समर्पित असलेला नवीन कोष तयार करण्यात आला आहे. भारताचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 21 ऑगस्ट 2021 रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे 'उभरते सितारे फंड' याचा प्रारंभ केला.


🔰हा कोष भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक) आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्यातर्फे प्रायोजित आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यासाठी पात्र असलेल्या कंपनीच्या वाढीच्या अडचणी ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.


🏵ठळक वैशिष्ट्ये  


🔰‘राइजिंग स्टार प्रोग्राम’ याच्या अंतर्गत निधी मिळवण्यासाठी कंपनीची उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

मोटार-वाहन, वाहनांचे सुटे भाग, विमान निर्मिती, कॅपिटल गुड्स, रसायने, संरक्षण, अन्नप्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, औषध निर्मिती, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील कंपन्या निधी मिळविण्यासाठी पात्र ठरू शकतात.


🔰तसेच यामध्ये आधुनिकीकरण, तंत्रज्ञान/क्षमता सुधारणा, संशोधन आणि विकास आणि उत्पादन सुविधा यांचा समतोल साधण्यासाठी गुंतवणूक तसेच सल्ला सेवांचा समावेश आहे.


🔰यत्रसामुग्री, उपकरणे, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण उपकरणे, भूखंड आणि इमारतीमध्ये गुंतवणूकीसाठी मुदत कर्ज घेतले जाऊ शकते.

उत्पादन सुधारणे, परदेशात बाजारपेठ विकासासाठी होणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त, क्षेत्र आणि बाजाराच्या अभ्यासात मदत घेता येते.


🔰परारंभी, या कोषचा आकार 250 कोटी रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे, जो आवश्यक असल्यास 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.


🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत, उद्योजकांना पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) याकडून मदत मिळेल. निधीसोबतच तांत्रिक मदत अर्थात सल्लागार सेवा देखील उपलब्ध असेल. सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्या या कार्यक्रमाच्या कक्षेत येतील.

२१ ऑगस्ट २०२१

पोलीस भरती 2020 - 21




(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६

भारतातील सर्वात मोठे


Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा )

तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 


🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली असून काल अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी लोकांनी विमानतळावर गर्दी केली होती.


🔰तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामुल्ला समनगानी यांनी देशातील संघराज्य प्रशासनाच्या  पातळीवरून प्रथमच भाष्य केले.  काबूलमध्ये हिंसाचाराच्या कुठल्याही घटना झाल्या नसून लोक घरात बसले आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून तालिबानने तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले असून शस्त्रागारे लुटली आहेत.


🔰समनगानी यांनी सांगितले की, इस्लामी अमिरात महिलांना लक्ष्य करू इच्छित नाही. उलट त्यांनी शरिया कायद्यानुसार सरकारमध्ये सामील व्हावे. सरकार कसे असेल याची अजून निश्चिाती झालेली नाही. पण पूर्णपणे इस्लामी नेतृत्व राहील, सर्वांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावे.

अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा



🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले आहे.


🔰अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक इ आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल. तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे. गृह कामकाज खात्याने अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहून इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुरुवात केली आहे, त्याला इ इमर्जन्सी व्हिसा असे संबोधण्यात येत आहे. यात जे ऑनलाइन अर्ज येतील त्यावर तातडीने प्रक्रिया करून संबंधित नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली जाईल असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.


🔰अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद असल्याने ऑनलाइन व्हिसा अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यावर दिल्लीत प्रक्रिया करण्यात येईल. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणार आहे. सुरक्षा बाबींचा विचार  अर्ज मंजूर करताना केला जाणार आहे, त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. सर्व धर्माचे अफगाणी नागरिक या व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेकडो अफगाणी लोक काबूलमध्ये मुख्य विमानतळावर आले होते व त्यांनी लष्कराच्या जेट विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.


🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ठरवले आहे. बायडेन व जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली.


🔰लष्कराचे शौर्य व व्यावसायिकता याची प्रशंसा करून त्यांनी म्हटले आहे की, काबूलमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराने मदत केली. अफगाणिस्तानबाबतचे धोरण पुढे नेण्यासाठी जागतिक समुदायासह सर्व मित्र देशात समन्वय असण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. मानवतावादी पातळीवर अफगाणी लोकांना मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींवर संयुक्त धोरण ठरवण्यासाठी जी ७ देशांची बैठक घेण्याचे ठरवले आहे.


🔰जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.


🔰तयांनी कतारचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री महंमद अब्दुलरहमान अल थानी व कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख अहमद नासेर अल महंमद अल सबाह यांना दूरध्वनी करून अमेरिकी लोक तसेच तेथील दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले आहेत, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. यापुढेही संपर्कात राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रविवारी अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस.



🔰सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न्यायालयातील ३ महिला न्यायमूर्तींसह ९ नावांची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.


🔰१७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत न्यायवृंदाने ४ वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले.


🔰या चौघांव्यतिरिक्त, कर्नाटक उच्च न्यायालयातील बी.व्ही. नागरत्न, केरळ उच्च न्यायालयातील सी.टी. रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयातील एम. सुंदरेश आणि गुजरात उच्च न्यायालयातील बेला त्रिवेदी यांच्याही नावांची शिफारस करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यास, वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होणारे ते सहावे वकील ठरतील.


🔰जया निरनिराळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यात अभय ओक (कर्नाटक उच्च न्यायालय), विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालय), जितेंद्र कुमार माहेश्वारी (सिक्कीम उच्च न्यायालय) आणि हिमा कोहली (तेलंगण उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. न्या. आर. एफ. नरिमन हे १२ ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर, ३४ न्यायमूर्तींची मंजूर क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या सरन्यायाधीशांसह २५ वर आली होती. न्या. नवीन सिन्हा हेही बुधवारी निवृत्त होत असून त्यामुळे ही संख्या ३३ वर येईल.


🔰उल्लेखनीय म्हणजे, तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १९ मार्च २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकाही न्यायमूर्तींची नियुक्ती झालेली नाही.

लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान.



🔰भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे.


🔰‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ हे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान आहे.


🔰DRDO संस्थेच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुणे येथील उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) येथे काम करणाऱ्या संशोधकांनी सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118/I कार्ट्रीज तयार केले.


🔰भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


🔴शाफ तंत्रज्ञानाचे महत्व..


🔰सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी CMDS प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा




१) मध्य प्रदेश 🐯 :-

 नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..


२) कर्नाटक 🌮 :-

 कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..


३) आंध्र प्रदेश 🍂 :-

 गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..


४) गुजरात 🌾 :- 

ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..


५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-

 ठाणे, नाशिक..


६) छत्तीसगड ⛰:-

 गोंदिया, गडचिरोली..


७) गोवा 🌴:-

 सिंधुदुर्ग..

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे



1) काशी - बनारस

2) कोसल -लखनौ  

3) मल्ल -  गोरखपूर 

4) वत्स -   अलाहाबाद 

5) चेदि -    कानपूर

6) कुरु -     दिल्ली 

7) पांचाल-   रोहिलखंड

8) मत्स्य -   जयपूर 

9) शूरसेन -  मथुरा 

10)अश्मक- औरंगाबाद(महाराष्ट्र)

11) अवंती - उज्जैन

12) अंग  -  चंपा-पूर्व बिहार 

13) मगध -  दक्षिण-बिहार 

14) वृज्जी - उत्तर बिहार

15) गांधार  -पेशावर

16) कंबोज -गांधारजवळ

महत्त्वाचे सरोवरे / तलाव



1] जम्मू काश्मीर 

१) वूलर सरोवर

२) दाल सरोवर

३) सुरजताल

४) पोंग गोंग त्सो

________________________

2] हिमाचल प्रदेश

१) चुंद्रताल

२) खोजीहार सरोवर

३) नाको सरोवर

४) रेणुका सरोवर

________________________

3]  उत्तराखंड 

१) नैनीताल

२) भीमताल

३) सातरसाल

४)रामकुंड

५) पुनाताल

६) मालवताळ

७) नौकुचियाताल

________________________

4] राजस्थान 

१) ढेंबर सरोवर (जैसा मंडप )

२) पुष्कर सरोवर 

३) सांबर सरोवर

________________________

5] ओडिशा 

१) चिल्का सरोवर

________________________


6] आंध्र प्रदेश 

१) पुलिकत सरोवर

________________________


7] तामिळनाडू

 १) कलीदेवी सरोवर

________________________


8] केरळ 

१) अष्टमुडी सरोवर

२) सस्थम कोट्टा सरोवर

३) वेम्बनाड

________________________


9] सिक्कीम 

१) खेचोपलरी सरोवर

२) त्सागमो सरोवर

________________________

10] ईशान्य भारत 

१) लोकटक सरोवर (तरंगते सरोवर )

२) रामसार संकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश

महत्त्वाचे विविध ऑपरेशन



❇️ऑपरेशन नमस्ते:-


✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.


❇️ऑपरेशन मिशन सागर:-


✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.


❇️ऑपरेशन शिल्ड:-


✍️कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.


❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-


✍️इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.


❇️ऑपरेशन संजीवनी:-


✍️मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.


❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-


✍️गन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.


❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-


✍️चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.


❇️ऑपरेशन मुस्कान:-


✍️अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.

भारतातील प्रथम महिला



🔸1] जागतिक सौंदर्य - रीटा फरिया


🔹2] ऑलिम्पिक पदक विजेता - कर्णम मल्लेश्वरी


🔸3] एअरलाईन पायलट - दुर्बा बॅनर्जी


🔹4] अंतराळात जाणारी पहिली  - कल्पना चावला


🔸5] माउंट एव्हरेस्ट - बचेंद्री पाल 


🔹6] इंग्लिश खाडीमध्ये पोहोणारी -आरती साहा 


🔸7] "भारतरत्न" प्राप्त करणारे संगीतकार - एम.एस. सुब्बुलक्ष्मी


🔹8] आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक - कमलजित संधू


🔸9] बुकर पुरस्कार विजेता - अरुंधती रॉय


🔹10] डब्ल्यूटीए टायटल विनर - सानिया मिर्झा


🔸11] नोबेल पारितोषिक विजेता - मदर टेरेसा


🔹12] ज्ञानपीठ पुरस्कार विजेता - आशापूर्णा देवी


🔸13] अशोक चक्र प्राप्तकर्ता - निरजा भनोट


🔸14] राष्ट्रपती  - श्रीमती प्रतिभा पाटील


🔹15] पंतप्रधान - श्रीमती इंद्र गांधी


🔸16] मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)


🔹17] सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश - मीरा साहिब फातिमा बीबी


🔸18] संयुक्त राष्ट्रातील राजदूत - विजयालक्ष्मी पंडित


🔹19] केंद्रीय मंत्री - राजकुमारी अमृता कौर


🔸20] मिस युनिव्हर्स - सुष्मिता सेन


🔹21] राज्यपाल - सरोजिनी नायडू


🔸22] शासक (दिल्लीची गादी) - रझिया सुल्तान


🔹23] आयपीएस अधिकारी - किरण बेदी

जागतिक महत्वाचे दिन


1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस

2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस

3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस

4. २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

5. ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस

6. ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

7. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस

8. २१ मार्च - जागतिक कविता दिवस

9. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस

10. २२ मार्च - जागतिक जल दिवस

11. २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन

12. ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन

13. २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस

14. २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन 

15. २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस

16. ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस

17. १५ मे - जागतिक कुटुंब दिन

18. २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 

19. ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन

20. १ जून - वैश्विक पालक दिन

21. ५ जून - जागतिक पर्यावरण दिन

22. ८ जून - जागतिक महासागर दिन

23. १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन 

24. १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस

25. १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन

26. २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस  

27. २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन

   28. २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस

29. ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन

30. १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन

31. १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस

32. १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन

33. १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन

34. २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस

35. ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

36. १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

37. १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस

38. २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन

39. २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस

40. १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन

41. २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

42. ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन

43. ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन

44. ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन

45. १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन

46. ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन

47. १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस 

48. १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन

49. १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस

50. २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस

51. ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन

52. ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस

53. १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन

54. १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन

55. १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस

56. १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस

57. २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

58. २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस

59. २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस

60. २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस 

61. ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस 

62. ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन

63. ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन 

64. ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस

65. ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

66. १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस

67. ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

68. १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस

69. २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस

70. २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह


२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन



🇬🇧 बरिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले


🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला


🎵 " जन गन मन " २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले


🎵 रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत , वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत


👤 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (त्यांना माउंटबॅटन यांनी पदाची शपथ दिली)


📌 भारताला १५१०६.७ किमी आंतरराष्ट्रीय सीमा तर ७५१६.६ किमी समुद्र सीमा लाभली आहे


🔝 सर्वाधिक लांब आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेले देश : ०१) रशिया ०२) चीन ०३) भारत


👮‍♂️ भारत - पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा " रेडक्लिफ " नावाने ओळखली जाते (३३२३ किमी)


👤 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून यंदा सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं


📌 सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान : पं. नेहरु (१७) , इं. गांधी (१६) , म. सिंह (१०)


🌐 १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन : बहरेन , कॉंगो , द. कोरिया , उ. कोरिया व लिकटेंस्टाईन


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.



२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.


नीरज चोप्रा - सुवर्णपदक


टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.


मीराबाई चानू - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.

भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.


पीव्ही सिंधू - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.


या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.


लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.


उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.


रवी दहिया - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.


पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक


तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.


बजरंग पुनिया - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) माजी फुटबॉलपटू गेरहार्ड मुलर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे निवासी होते?

उत्तर :- जर्मनी


प्रश्न२) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने १६ ऑगस्ट २०२१ रोजी ‘विधितः हस्तांतरण दिवस’ (De Jure Transfer day) साजरा केला?

उत्तर :- पुडुचेरी


प्रश्न३) अमेरिकेच्या संसदेत _ यांना मरणोत्तर “काँग्रेशनल गोल्ड मेडल” देवून सन्मानित करण्याविषयीचा ठराव मांडण्यात आला आहे.

उत्तर :- महात्मा गांधी


प्रश्न४) खालीलपैकी कोणता ‘सुभद्रा कुमारी चौहान’ यांचा व्यवसाय होता, ज्यांना गुगल कंपनी त्याच्या डूडलमार्फत श्रद्धांजली वाहिली?

उत्तर :- कवी


प्रश्न५) कोणत्या देशात २८,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘बोरिस’ आणि ‘स्पार्टा’ अशी टोपणनावे दिलेल्या गुहेत राहणाऱ्या सिंहाच्या पिल्लांचे जीवाश्म सापडले?

उत्तर :- रशिया


प्रश्न६) कोणत्या ठिकाणी जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी पुनर्वापरायोग्य राष्ट्रीय जीन बँक उघडण्यात आली?

उत्तर :- नवी दिल्ली


प्रश्न७) खालीलपैकी कोणते परिसरात अग्निशमन स्थानक असलेले पहिले रुग्णालय ठरले?

उत्तर :- AIIMS दिल्ली


प्रश्न८) _ या वर्षापर्यंत विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तांदळाच्या प्रबलीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.

उत्तर :- २०२४


प्रश्न९) कोणत्या वनस्पती-जातीची नावे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि माजी आरोग्य मंत्री के. शैलजा यांच्या नावावरून ठेवण्यात आले?

उत्तर :- वाइल्ड बाल्सम


प्रश्न१०) कोणत्या कंपनीने ‘विकास’ इंजिन तयार केले?

उत्तर :- गोदरेज अँड बॉयस आणि एमटीएआर टेक्नोलॉजीज


● कोणत्या व्यक्तीने “२०२१ स्पिलिम्बर्गो ओपन” बुद्धिबळ स्पर्धा जिंकली?

उत्तर : रौनक साधवानी


● पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?

उत्तर : मलेशिया


● कोणत्या भारतीय जहाजाचा भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांच्या दरम्यानच्या 'एक्झरसाइज कोंकण २०२१' या वार्षिक कवायतीमध्ये सहभाग होता?

उत्तर :  INS तबर


● कोणत्या संस्थेने 'हिंदुस्थान-228' नावाने नागरीवाहतूकीचे विमान बनवण्यासाठी भू-चाचणी यशस्वीपणे पार पाडली?

उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


● कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0” (SEP 3.0) याचा प्रारंभ करण्यात आला?

उत्तर :  अटल इनोव्हेशन मिशन


● कोणत्या संस्थेला नागरी उड्डाण मंत्रालयाने विविध उद्देशांसाठी ड्रोन यंत्रांचा वापर करण्यासाठी सशर्त परवानगी दिली?

उत्तर : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया


● कोणत्या संस्थेने “टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली वायरस” (ToLCNDV) संसर्गावर प्रभावी संरक्षण पद्धती शोधून काढली?

उत्तर : नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जीनोम रिसर्च


● गाझा पट्टी किंवा गाझा हा भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर असलेला स्वशासनाखाली चालणारा कोणता भूप्रदेश आहे? 

उत्तर : पॅलेस्टिन

महाराष्ट्र पोलीस दल विशेष


🔸महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

दिलीपराव वळसे पाटील


🔸पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

गृहमंत्रालय


🔸पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

 राज्यसूची


🔸राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

दक्षता


🔸भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

तेलंगणा


🔸सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

हैदराबाद


🔸महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

संजय पांडे


🔸महाराष्ट्र राज्य लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे महासंचालक कोण आहेत?

रजनीश सेठ


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

सदरक्षणाय खलनिग्रहणाय 


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

पोलीस महासंचालक


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

मुंबई


🔸सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

🔸महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

 पंचकोणी तारा


🔸पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

21 ऑक्टोबर 


🔸सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


🔸महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

पुणे


🔸पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

शिपाई


🔸महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?* काटोल, जि. नागपूर


🔸महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? हाताचा पंजा


🔸जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

पोलीस अधीक्षक


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

गडद निळा


🔸शरी. संजय पांडे महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?

48 वे


🔸मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

हेमंत नगराळे


🔸मबई लोहमार्ग पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

कायजर खालीत


🔸राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

राज्यशासन


🔸पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

 महानिरीक्षक


🔸FIR चा फुल फॉर्म काय ?

first information report


🔸महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

जय जीत सिंह


🔸गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

गृहरक्षक दल , तुरुंग


🔸महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

पुणे


🔸भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

केपी-बोट


🔸राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

1948


🔸भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

जनरल बिपिन रावत


🔸दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? - _राजनाथ सिंह_


______________________________


🟠 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 🟠


______________________________


🔸 राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

पोलीस महासंचालक.


🔸 चद्रपूर जिल्ह्यात सर्वांत जास्त आढळणारी आदिवासी जमात कोणती ?

गोंड.


🔸 महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

नागपूर.


🔸 मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो

Online Test Series

१५ ऑगस्ट २०२१

यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा निकाल

लहान गट :-   पहिली ते चौथी 


जय सचिन साळवे                             प्रथम 

प्रणिती संग्रामसिंह जाधव                   द्वितीय 

मृणाल मुकुंद वलेकर                        तृतीय 

आर्या संदीप तरटे                             उत्तेजनार्थ 

 ईश्वरी प्रदीप  जाधव                         उत्तेजनार्थ 

 किमया अभिषेक चोपडे                   उत्तेजनार्थ 

अपेक्षा वैजनाथ गायकवाड                उत्तेजनार्थ 

अस्मिता आवी  कोपर्डे                      उत्तेजनार्थ 


मध्यम गट :-    पाचवी ते नववी 


रिया जितेंद्र जोगळे                      प्रथम 

शिवानी रवींद्र  येरकल                 द्वितीय 

पूर्वा रामदास चांदरकर                 तृतीय 

श्रेया सुरेश निंबाळकर                 उत्तेजनार्थ 

शिवध्वज गणेश गोडसे                उत्तेजनार्थ 

शुभांगी सनिल  कर्डक                 उत्तेजनार्थ 

दिव्या संजय भोसले                    उत्तेजनार्थ 



खुला गट :-


प्रांजली बाबु वाघमारे     &  मिनेश भाऊसाहेब मेंगल                     प्रथम 

अभिजीत मोहन शिंदे                      द्वितीय 

ऋतुजा धोंडीराम पारसे                    तृतीय 

तेजश्री भाऊसाहेब पवार                उत्तेजनार्थ 

अपूर्वा अनिल  पाटील                    उत्तेजनार्थ 

मृणाल मोहन जाधव                     उत्तेजनार्थ 

समिक्षा गणेश गुमटे                     उत्तेजनार्थ 

सोनाली जालिंदर खराडे                उत्तेजनार्थ 


 सर्वांचे हार्दिक अभिनंदन 

०८ ऑगस्ट २०२१

जगावर आता ‘डेल्टा’ संकट.



🔰मळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.


🔰‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.


🔰करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.


🔰‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...