१८ जुलै २०२१

चालुघडामोडी प्रश्नउत्तरे

 प्रश्न 1.

सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण ?

👉उत्तर:-  🔴 रजण गोगई



प्रश्न 2.

सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ?

👉उत्तर:- 🔵  रखा शर्मा



प्रश्न 3.

''मक्कल निधी मय्यम'' हा पक्ष कोणत्या राज्यातील आहे ?

👉उत्तर:- ⚫️ तमिळनाडू ( संस्थापक-कमल हसन )



प्रश्न 4.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण? 

👉 उत्तर : ⚪️ सनिल आरोरा



प्रश्न 5.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे इतर दोन आयुक्त कोण आहेत ?

👉 उत्तर : 🔴 अशोक लवासा,सुशिल चंद्र


प्रश्न 6. 

सौदी अरेबियातील कोणत्या कंपनीच्या प्रकल्पावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला ?

👉उत्तर:- 🔴 अरामको



प्रश्न 7.

राज्यातील पहिला स्वयंचलित पिंजरा कोणी तयार केला ?

👉उत्तर:- ⚫️  चद्रपूर मधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . रविकांत खोब्रागडे



प्रश्न 8.

भारत तेल आयात सर्वाधिक कोणत्या देशाकडून करतो ?

👉उत्तर:- 🔵  1) सौदी अरब  2) इराक 



प्रश्न 9.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ------ --- यांच्या अध्यक्ष ते खाली डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधीकरनाची स्थापना करण्यात आली ?

👉:-उत्तर 🔴 चद्रशेखर धर्मधिकारी 



प्रश्न 10.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे काम ----------  या तारखेला पूर्ण होते ?

👉उत्तर :- 31 ऑगस्ट



प्रश्न .11

पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?

👉उत्तर:- 🔴 पार्श्व गायक अवधूत गुप्ते



प्रश्न 12.

कोणत्या साली जागतिक महामंदी आली होती?

👉उत्तर:-  ⚫️ 1929



प्रश्न 13.

विएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा 2019 चे विजेता पदक कोणी पतकावले?

👉उत्तर:-  ⚪️ सौरभ वर्मा



प्रशन.14

मुख्यमंत्री डाळपोषित योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

👉उत्तर:- 🔴 उत्तराखंड



प्रशन. 15

UAE या देशातील भारताचे अँम्ब्यासीटर कोण आहे? 

👉उत्तर:- 🔴 नवद्वीप पुरी



प्रश्न 16.

गुरुप्रीत सिंग सन्धू हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

👉उत्तर:- 🔵 फटबॉल 



प्रश्न 17.

प्रकल्प ग्रस्तां च्या विस्थापणा विरोधात चलो आत्मकुर  आंदोलन कोणत्या राज्यात सुरु आहे ?

👉उत्तर:- 🔴 आध्रप्रदेश



प्रश्न 18.

पहिले हेलिकॉप्टर संमेलन कोठे (2019)आयोजित करण्यात आले ?

👉उत्तर:- ⚫️ डहराडून



प्रश्न 19.

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन केव्हा साजरा केला जातो?

👉 उत्तर 🔵 10 सप्टेंबर


प्रश्न 20.

महाराष्ट्र राज्याच्या पुलिस महासंचालक पदी सध्या कोण आहेत ?

👉 उत्तर ⚪️ सबोधकुमार जैस्वाल


प्रश्न 21.

जागतिक ओझोन दिन कधी असतो?

👉उत्तर:- 🔴  16 सप्टेंबर




प्रश्न 22.

जागतिक नारळ दिन कधी असतो?

👉उत्तर:- 🔵  2 सप्टेंबर



प्रश्न 23.

जागतिक पर्यटन दिन कधी असतो?

👉उत्तर:- ⚫️  17 सप्टेंबर



प्रश्न 24.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आधिकारी कोण आहेत?

👉उत्तर:- ⚪️ बलदेव सिंग



प्रश्न 25.

राज्यात पुरुष मतदाराच्या तुलनेत महिला मतदारांचे दर हजारी प्रमाण किती आहे?

👉उत्तर:- 🔴 914


प्रश्न 26.

 महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोध पथकाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली? 

👉उत्तर:- 🔵 दवेन भारती



प्रश्न 27.

पोलीसांना टोपी ऐवजी नवीन कॅप  कधीपासून देण्यात आली?

👉उत्तर:-🔴 एप्रिल 2019 पासून 



प्रश्न 28.

देशातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

👉उत्तर:- ⚫️ महाराष्ट्र



प्रश्न 29.

रात्रीच्यावेळी पोलिसांना ई-गस्त ( ई-पेट्रोलिंग ) साठी कोणते तंत्रज्ञान पुरवण्यात आले ?

👉 उत्तर ⚪️  रडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटि फिकेशन डिव्हाईस



प्रश्न 30.

राज्यात सध्या किती पोलिस आयुक्तालय कार्यरत आहेत?

👉 उत्तर 🔵 11


प्रश्न 31.
चंद्रयान मिशन 2 ला केव्हा प्रेक्षपण (लांच) करण्यात आला ?
👉 उत्तर :- ⚪️ 22 जूलै 2019 


प्रश्न 32.
जागतिक बैडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुने आतापर्यंत किती पदके जिंकली ? 
👉 उत्तर :-  🔵 5


प्रश्न 33.
रिझर्व्ह बँकेचे 25 वे गर्व्हनर काेण आहेत?
👉 उत्तर :- 🔴 शक्तिकांत दास 


प्रश्न 34.
"ब्ल्यू लेडी" कशाचे नाव आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ जहाज


प्रश्न 35.
महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या तिकीटावर छापण्यात आला?
👉 उत्तर :- 🔵 नागपुर. 


प्रश्न 36.
चंद्रयान मिशन 2 ला काेणत्या अंतराल केद्रावरुन प्रेक्षपण (लांच) करण्यात आले ?👉 उत्तर :- ⚫️ सतिश धवन अंतराळ केंद्र. 


प्रश्न 37.
भारतातील पहिल्या जलविद्युत याेजनेचे नाव काय?
👉 उत्तर :- 🔴 शिव समुद्रम 


प्रश्न 38.
"दक्षिणचे काश्मीर" म्हणून काेणत्या शहराला ओळखले जाते ?
👉 उत्तर :- ⚪️ करळ 


प्रश्न 39.
चंद्रयान मिशन 1 च्या वेळी इञ्साे थे अध्यक्ष काेण होते?
👉 उत्तर :- ⚫️ जी माधवन नायर 


प्रश्न 40.
संपूर्ण देशात "प्लास्टिक मुक्त अभियान " कोणत्या थोर पुरुषाच्या नावाने राबविण्यात येणार आहे. ?
👉  उत्तर :- 🔴 महात्मा गांधी. 


प्रश्न 41.
चंद्रयान  2 मधील चंद्रावर उतरणा-या लँडरचे नाव काय?
👉 उत्तर :- 🔵 विक्रम


प्रश्न 43.
महाराष्ट्रातील शेवटचे पोलीस आयुक्तालय कोठे सुरू करण्यात आले?
👉 उत्तर :- 🔵 पिंपरी-चिंचवड


प्रश्न 44.
त्रितिय पंथीय याना पोलीस दलात स्थान देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
👉 उत्तर :-  🔴 तामिळनाडू


प्रश्न 45.
कोणत्या राज्यात पाहिले भारतातील महिला न्यायालय सुरू करण्यात आले ?
👉 उत्तर :- ⚫️ आध्रप्रदेश


प्रश्न 46.
Cbi च्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत ?
👉 उत्तर :- ⚪️ ऋषीकुमर शुक्ला


प्रश्न 47.
महाराष्ट्रात एकूण सायबर पोलीस स्टेशन किती आहेत ?
👉 उत्तर :- 🔴 47


प्रश्न 48.
गांधी विचार व अहिंसा या पुस्तकाचे वाचून कोणत्या पोलीस मुख्यालयात करण्यात आले? 
👉 उत्तर :- 🔴  गडचिरोली


प्रश्न 49.
सेल्युलर  जेल कोणत्या ठिकाणी आहे?
👉 उत्तर :- ⚫️ पोर्ट ब्लेअर(अंदमान निकोबार)

प्रश्न 50 .
भारतात सर्वाधिक सायबर गुन्हे कोणत्या शहरात दाखल होतात?
👉 उत्तर :- 🔵 मबई

प्रश्न 51.
गडचिरोली पोलीस दलातील क-60 पोलीस पथकाचे पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
👉 उत्तर :- ⚫️ शरद शेलार

प्रश्न 52.
औदयोगिक क्रांती प्रथम कुठे झाली ?
👉 उत्तर :- ⚪️ इग्लंड


प्रश्न 53.
गव्हाचे पीक कोणत्या हवामानात चांगले येते? 
👉 उत्तर :-  🔵 थड


प्रश्न 54.
महाराष्ट्रातील बहूतेक नद्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत?
👉 उत्तर :- 🔴 हगामी


प्रश्न 55.
केदारनाथ उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- ⚫️ रद्रप्रयाग


प्रश्न 56.
बद्रीनाथ उत्तराखंड राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- 🔵 घमोली


प्रश्न 57.
महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?
👉 उत्तर :- ⚫️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ


प्रश्न 58
किरगीज जमातीतील लोकांचे मुख्य पेय कोणते?
👉 उत्तर :- 🔴 कयूमिस


प्रश्न 59.
जमशेदपुर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे?
👉 उत्तर :- ⚪️ सोन


प्रश्न 60.
माजी  सैनिकांनी चालविलेली एकमेव सहकारी बँक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- ⚫️ सातारा
(बँकेचे नाव,कर्नल आर,डी,निकम सैनिक बँक)

प्रश्न 61.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 
👉उत्तर :-🔴 घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क



प्रश्न 62.
कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
👉उत्तर :-⚫️ ४२ साव्या



प्रश्न 63.
राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
👉उत्तर :- 🔴 महाभियोग



प्रश्न 64.
राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?
👉उत्तर :- ⚫️ ३५



प्रश्न 65. 
व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?
👉उत्तर :- 🔴 मलभूत हक्क



प्रश्न 66. 
मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?
👉 उत्तर :- ⚫️ सर्वोच्च न्यायालय



प्रश्न 67. 
राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?
👉उत्तर :- ⚫️ फक्त राज्यसभेत



प्रश्न 68. 
खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
👉उत्तर :- 🔴 मत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे



प्रश्न 69. 
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
👉उत्तर :- ⚫️ नयाय



प्रश्न 70.
महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?
👉 उत्तर :- 🔴 ७८

प्रश्न 71.
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?
👉 उत्तर :- 🔴 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 


प्रश्न 72.
सायमन कमिशन ची स्थापना कधी झाली?
👉उत्तर :- ⚫️ 1927 


प्रश्न 73.
भारतीय राष्ट्रवादाचे जनक:
👉 उत्तर :- 🔴 सरेंद्रनाथ चटर्जी 


प्रश्न 74.
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी
👉 उत्तर :- 🔴 हरावत 


प्रश्न 75.
दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक कोणते?
👉 उत्तर :- 🔴 जवारी 


प्रश्न 76.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
👉 उत्तर :- 🔴 विक्रम साराभाई 


प्रश्न 77.
सर्वात उत्तरेकडील नदी कोणती
👉 उत्तर :- ⚫️ सिंधू


प्रश्न 78.
शून्याचा शोध कोणी लावला
👉 उत्तर :- 🔴 आर्यभटट 
  

प्रश्न 79.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता
👉 उत्तर :- 🔴 अहमदनगर जिल्हा


प्रश्न 80.
करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला
👉 उत्तर :- ⚫️ महात्मा गांधी

प्रश्न 81.
गडचिरोलीवरून नागपूर कडे जातांना खालीलपैकी कोणत्या नद्या लागतात 
👉उत्तर :-🔴 कठाणी - खोब्रागडी



प्रश्न 82.
"रैला" कशाचा प्रकार आहे?
👉उत्तर :-⚫️नत्य 



प्रश्न 83.
खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जात नाही?
👉उत्तर :- 🔴 तामिळ



प्रश्न 84.
लिएंडर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
👉उत्तर :- ⚫️ लाँन टेनिस



प्रश्न 85. 
 भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
👉उत्तर :- 🔴 गगा



प्रश्न 86. 
ईटीयाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ भडारा 



प्रश्न 87. 
बिडी बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडांची पाने वापरली जातात?
👉उत्तर :- ⚫️ तदू



प्रश्न 88. 
वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रांमपंचायत कोणती ?
👉उत्तर :- 🔴 लखामेंढा



प्रश्न 89. 
छत्तीसगडची राजधानी कोणती आहे?
👉उत्तर :- ⚫️ रायपूर



प्रश्न 80.
"विंग्ज ऑफ फायर" या पुस्तकाचे लेखक ................. आहेत?
👉 उत्तर :- 🔴 ए.पी.जे.अब्दूल कलाम

प्रश्न 81.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫️  धयानचंद


प्रश्न 82.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी


प्रश्न 83.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 84.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ तरिपोली


प्रश्न 85.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 नयूयॉर्क

प्रश्न 91.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫️  धयानचंद


प्रश्न 92.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी


प्रश्न 93.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 94.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ तरिपोली


प्रश्न 95.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 नयूयॉर्क


प्रश्न 96.
कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?
👉 उत्तर : - 🔴 14 सप्टेंबर


प्रश्न 97.
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ?
👉 उत्तर : - ⚫️ पाडेगाव 


प्रश्न 98.
( ISRO ) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?
 👉 : - उत्तर ⚫️ इस्त्राएल


प्रश्न 99.
कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?
👉 उत्तर : - 🔴 राजस्थान

प्रश्न 100.
भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?
👉 उत्तर : - 🔴  मबई, महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे


 (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). 


🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. 


🔸मूळ नाव तुकाराम

🔸जन्मस्थळ वाटेगाव 

(ता.वाळवा; जि. सांगली )

🔸तयांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले


🔸प्रभाव - 

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे साहित्य वाचून मिळाली.


🔸 मबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले


🔸 वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग ,अटक 


🔸तयांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. 


🔸तयांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली


🔸‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.


🔸संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.


👉मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या ‘माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली होती. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बंदी झुगारत तिचे प्रयोग सुरूच ठेवले आणि महाराष्ट्र पेटता ठेवला. ‘माझी मैना’ हे गाजलेलं गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.


🔸'लोकयुद्ध' साप्ताहिकात - वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.


🔸‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. 


🔸अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.


🔸त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले 

🎬 वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता )

🎬टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी )

🎬डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ )

🎬मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ )

🎬वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ )

🎬अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज )

🎬फकिरा (कादंबरी फकिरा ).


🔸इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.


👉तयांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २७ परकीय भाषांत भाषांतरे


🔸पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 1958,मुंबई )

" पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या व कामगारांच्या तळहातावर तरली आहे" असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले


🔸मार्क्सवादी पक्षाच्या

 "Indian People's Theater Association"(IPTA) या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले.


🔸रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्याबरोबर मॉस्को(रशिया) दौरा.

 तेथील अनुभवांवर आधारित "माझा रशियाचाप्रवास" हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.


🔸 ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला


🔸आपल्या लेखनाबद्दल

 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच लिहितो, मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो' अशी स्वतःबद्दल अण्णाभाऊ साठे यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.


🏵गौरवोद्वार


🖋 "महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की" - 

 ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल

१६ जुलै २०२१

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती



🧩1. ग्रहाचे नाव - बूध


🅾️सर्यापासुन चे अंतर - 5.79  


🅾️ परिवलन काळ - 59 


🅾️परिभ्रमन काळ - 88 दिवस 


🅾️इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 


🧩2. ग्रहाचे नाव - शुक्र


🅾️सर्यापासुन चे अंतर - 10.82  


🅾️परिवलन काळ - 243 दिवस 


🅾️  परिभ्रमन काळ - 224.7 दिवस 


🅾️ इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 


🧩3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


🅾️सर्यापासुन चे अंतर - 14.96  


🅾️परिवलन काळ - 23.56 तास 


🅾️परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस 


🅾️ इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 


🧩4. ग्रहाचे नाव - मंगळ


🅾️सर्यापासुन चे अंतर - 22.9  


🅾️परिवलन काळ - 24.37 तास 


🅾️परिभ्रमन काळ - 687 


🅾️इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत. 



🧩5. ग्रहाचे नाव - गुरु


🅾️  सर्यापासुन चे अंतर - 77.86 


🅾️परिवलन काळ - 9.50 तास 


🅾️  परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे 


इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


 


🧩6. ग्रहाचे नाव - शनि


🅾️सर्यापासुन चे अंतर - 142.6 


🅾️परिवलन काळ - 10.14 तास 


🅾️परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष 


🅾️ इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत. 


🧩7. ग्रहाचे नाव - युरेनस  


🅾️सर्यापासुन चे अंतर - 268.8  


🅾️परिवलन काळ - 16.10 तास 


🅾️ परिभ्रमन काळ - 84 वर्षे 


🅾️ इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 


🧩8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


🅾️सर्यापासुन चे अंतर - 449.8 


🅾️ परिवलन काळ - 16 तास 


🅾️ परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे 


🅾️इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

पाण्याचे असंगत आचरण



🅾️ सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.


🅾️ परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.


🅾️ 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 


🅾️ 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.


🅾️ पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.


🅾️ 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.


🅾️ पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.


🅾️बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.


🅾️थड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते. 


🅾️तापमान 40C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते. 


🅾️पष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.


🅾️बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.


🅾️अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात. 


🅾️ तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात. 


🅾️कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात.


नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले; शेतकऱ्यांसाठी बनवलं आधुनिक हवामान केंद्र.



🌧निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी करता येऊ शकतं. ही अडचण हेरून अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेतून भारतात परतलेले डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्मसने शेतकऱ्यांना परवडतील, असे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे.


🌧तयाची उपयोग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ही केंद्र बसविण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० केंद्र कार्यान्वित झाली असून, ४०० शेतकऱ्यांनी यासाठी मागणी नोंदविली आहे.


🌧अमेरिकेच्या नासा संस्थेत उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन करणारे पराग नार्वेकर हे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत. सेंन्सरटिक्स या कंपनीचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या संकल्पनेला स‘ह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचं पाठबळ मिळालं. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांची माहिती उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास मदत मिळणार आहे. सह्याद्रीने एका खासगी कंपनीसोबत करार करून शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्रं उभारणी, संगणकीय प्रणाली विकसित करणे व त्याआधारे सल्ला, मार्गदर्शन असा उपक्रम सुरू केला.


🌧अत्याधुनिक प्रणालीद्वारे काटेकोर शेतीवर लक्ष दिले गेले. याद्वारे उत्पादन खर्च कमी करून प्रभावी व अचूक शेती व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन साध्य करता येते. नंतर सह्याद्री कंपनीने एक पाऊल पुढे टाकत स्वत:ची सहयोगी कंपनी सुरू केली.

महाराष्ट्रातील पंचायत राज....!!



आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


🌸1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌸2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌸3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌸4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🌸5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌸6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🌸7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌸8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🌸9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌸10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962


🌸11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🌸12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌸13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🌸14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी


🌸15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌸16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌸17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌸18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌸19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌸20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌸21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🌸22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌸23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती


🌸24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌸26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌸28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌸29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌸30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌸31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌸32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌸33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🌸34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌸35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते


🌸36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🌸37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌸38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌸39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌸40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक


चालूघडामोडी 25 मार्क्स


1) अलीकडे कोणत्या देशाने "बालक धोरण' समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे?

अ भारत

ब इंडोनेशिया

क जपान

ड चीन✅


2) जीएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतील?

अ निर्मला सीताराम✅

ब नरेंद्र मोदी

क अमित शहा

ड रामनाथ कोविंद



3) युवा लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे?

अ रक्षा मंत्रालय

ब शिक्षण मंत्रालय✅

क गृह मंत्रालय

ड वरील सर्व



4) भारतीय सैन्याला 4 "हेरन टीपी ड्रोन्स" कोणत्या देशाकडून प्राप्त होणार आहे?

अ चीन

ब रशिया

क जपान

ड इस्त्राईल✅


5) वर्ल्ड हंगर डे' नुकताच कधी साजरा केला जातो?

अ 28 मे✅

ब 6 जून

क 22एप्रिल

ड 6 मे


6) IPL 2021 चे उर्वरित स्पर्धेचे सामने अधिकृतपणे कोणत्या देशात हलविले आहेत?

अ इंग्लंड

ब जपान

क श्रीलंका

ड यूएई✅



7) HDFC बँकेचे सीईओ कोण आहेत?

अ हसमुख भाई पारेख

ब शशीधर जगदीशन✅

क सलील पारेख

ड यापैकी नाही


8) अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा दिला आहे?

अ जपान

ब इंडोनेशिया

क स्वीझरलँड

ड यूएई✅



9) जागतिक बँकेचे शिक्षक विषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली?

अ रणजित डिसले✅

ब अरुण मिश्रा

क डॉ हर्षवर्धन

ड विमल जुलका



10) मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

अ न्या अरुण मिश्रा✅

ब न्या शरद बोबडे

क न्या दिपणकार दत्त

ड न्या हर्षल गायकवाड



11) शून्य भेदभाव दिवस कधी असतो?

अ 1 मार्च✅

ब 3 जून

क 3 मे

ड 3 एप्रिल



12) ICICI दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण ठरली?

अ एलिस पेरी✅

ब मिताली राज

क लॉरेन डाऊन

ड हरमणप्रित कौर


13) नवीन संसदेची इमारत किती मजली असेल?

अ आठ

ब सहा

क चार✅

ड पाच


14) भारताच्या नव्या संसदगृहामध्ये लोकसभा सदस्यांसाठी बसण्यासाठी किती आहेत?

अ 888 जागा✅

ब 384 जागा

क 778 जागा

ड  556 जागा


15) वरुणा 2021 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादारम्यान झाला आहे?

अ भारत - चीन

ब भारत - जपान

क भारत - फ्रान्स✅

ड भारत - ब्राझील


16) पंतप्रधान मोदींनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फंडमधून मुलांच्या नावावर किती मुदत ठेवीची घोषणा केली आहे?

अ 15 लाख

ब 5 लाख

क 10 लाख✅

ड 2.5 लाख



17) खालीलपैकी कोणास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अतिरिक्त प्रभार मिळाला आहे?

अ कुलदीप सिंग✅

ब अलोक रंजन झा

क अरुपकुमार सिन्हा

ड सुबोधकुमार जयस्वाल


18) नुकतीक कोणत्या राज्य सरकारने " बल सहाय्यक योजना' चालू केली आहे?

अ मध्यप्रदेश

ब उत्तरप्रदेश

क बिहार✅

ड उत्तराखंड


19) जागतिक अन्न दिवस कधी असतो?

अ 3 जून

ब 16 ऑक्टोबर✅

क 5 सप्टेंबर

ड 1 मे


20) नासा ही कोणत्या देशाची कंपनी आहे?

अ अमेरिका✅

ब भारत

क जपान

ड चीन


21) कोणत्या देशातील सर्वात मोठे नौदल जहाज ' IRIS खार्ग' बुडाले आहे?

अ इराक

ब जपान

क इराण✅

ड स्पेन



22) आसाम रायफलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत?

अ अरुपकुमार मिश्रा

ब अरुपकुमार सिन्हा

क सुबोध जयस्वाल

ड प्रदीप चंदन नायर✅


23) टेनिस स्पर्धा बेलेग्रेड ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद  कोणी जिंकले?

अ राफेल नदाल

ब नोव्हाच झोकोव्हीच✅

क मेरी कोण

ड यापैकी नाही


24) भारतीय वायुसेनेने नवीन उपप्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नेमणूक केली आहे? 

अ विवेक राम चौधरी✅

ब रूपींदर सिंग सोदी

क आयझॅक अरणेक्स

ड शाफाली शर्मा


25) आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत?

अ हेमंत सोरेन

ब हेमंता बिस्वा सरमा✅

क सर्वांनंद सोनवाल

ड वरील एकही नाही

भारत-नेपाळ रेल सेवा करार


नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे.


या करारामुळे दोनही देशांमधील सर्व अधिकृत मालवाहू रेलगाडी संचालकांना नेपाळमधून भारतात तसेच भारतातून नेपाळकडे आणि भारताकडून इतर तिसऱ्या देशावाटे नेपाळकडे मालवाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे जाळ्याचा वापर करण्यास परवानगी मिळते.


💢नपाळ देश


नेपाळ हा भारत व चीन (तिबेट) या दोन राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. देशाची राजधानी काठमांडू हे शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.


🌷भारतीय रेल्वे विषयी


भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.


भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

Electric Vehicles : मुंबई, पुण्यासह ७ शहरं होणार चार्जिंग स्टेशन्सने सज्ज; ठाकरे सरकारचं धोरण जाहीर!

 सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. असे धोरण अधिसूचित करणारे महाराष्ट हे पहिले राज्य ठरले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्टिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी वाहन खरेदी आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. याचा फायदा खरेदीदार ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांनाही होणार आहे. त्यासोबतच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचं धोरण राज्य सरकारने आखलं आहे. त्यानुसार मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे.

मुंबईसह ७ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्सचं लक्ष्य

या धोरणानुसार मुंबईसह एकूण ७ शहरांमध्ये किंवा पालिका क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १५०० चार्जिंग स्टेशन्स मुंबईत असून पुण्यात ५००, नागपूरमध्ये १५०, नाशिकमध्ये १००, औरंगाबादमध्ये ७५, अमरावतीमध्ये ३० तर सोलापूरमध्ये २० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. हे चार्जिंग स्टेशन उभारताना ३ किलोमीटरच्या परिघात एक चार्जिंग स्टेशन असं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच, प्रत्ये १० लाख लोकसंख्येमागे एक स्टेशन यापैकी जे जास्त असेल, ते आधार मानून या चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्यात येणार आहे.

राज्यातील ४ महामार्ग होणार चार्जिंग स्टेशन्सनी सज्ज!

दरम्यान, एकीकडे शहरांसोबतच राज्याती ४ महामार्ग देखील अशा प्रकारच्या चार्जिंग स्टेशन्सने सज्ज करण्याचं नियोजन राज्य सरकारने केलं आहे. यामध्ये मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे आणि नाशिक-पुणे एक्स्प्रेस वे या चार महामार्गांचा समावेश आहे. २०२५ पर्यंत ७ शहरं आणि ४ महामार्ग चार्जिंग स्टेशन्सनं सज्ज करण्याचं नियोजन राज्य सरकारने केलं असून त्याचा अंतर्भाव या धोरणामध्ये करण्यात आला आहे.

किमान १० टक्के वाहने होणार इलेक्ट्रिक!

२०२५पर्यंत राज्यात नोंदणी होणाऱ्या वाहनसंख्येपैकी किमान १० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असतील असं राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण दुचाकींपैकी १० टक्के, एकूण तीन चाकींपैकी २० टक्के तर एकूण चारचाकींपैकी ५ टक्के वाहनांचा समावेश असेल.

देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान



नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी केली आहे.


राज्य घटनेच्या अनुच्छेद ७६ (५)नुसार ही नेमणूक करण्यात आली आहे, असे ‘दी हिमालयन टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालानुसार  ७४ वर्षीय   देऊबा  यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयाने  आदेश दिला होता की, के. पी शर्मा ओली यांना काढून देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा करावा. अध्यक्षीय सूत्रांनी सांगितले, त्यांच्या कार्यालयाने देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करीत असल्याचे कळवले आहे.  शपथविधी कधी होणार हे अजून ठरवण्यात आलेली नाही.


तत्कालीन पंतप्रधान ओली यांनी २१ मे रोजी प्रतिनिधीगृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.  हा निर्णय घटनाबाह्य़ होता व त्यामुळे देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.  सरन्यायाधीश न्या. चोलेंद्र समशेर राणा यांनी सांगितले की, ओली यांनी पंतप्रधानपदासाठी केलेला दावा अवैध व घटनाबाह्य़ आहे.

राष्ट्रीय आयुष अभियानाचा कालावधी वाढविण्यात आला.



14 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून आणखी पाच वर्षांकरिता पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ मान्य केली. या निर्णयानुसार, अभियान 01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.


तसेच अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 4607.30 कोटी रुपयांचा निधी देखील आरक्षित करण्यात आला आहे. त्यापैकी 3000 कोटी रुपये खर्चभार केंद्रीय सरकार तर 1607.30 कोटी रुपये खर्चभार राज्यांचे सरकार उचलणार आहेत.


🔴राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) विषयी.


भारताला आयुर्वेद, सिद्ध, सोवा रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपारिक उपचारांचा अजोड वारसा लाभला आहे. या उपचारांसंबधीचा लाभ नागरिकांना मिळवा या प्रयत्नात भारत सरकारच्या पुढाकाराने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला 15 सप्टेंबर 2014 रोजी प्रारंभ झाला.


परवडण्याजोगी आयुष सेवा उपलब्ध करून देणे, आयुष रुग्णालये व दवाखाने सार्वत्रिक प्रवेशासाठी ती उपलब्ध होतील अश्या प्रकारे त्यात सुधारणा घडवून आणणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये येथे आयुषपद्धतीच्या उपचारांची सोय करणे, राज्यपातळीवरील शिक्षणसंस्थांची क्षमता वाढवून त्याद्वारे आयुष उपचार पद्धतींचे शिक्षण वाढवणे, नवीन रुग्णालय उभारणी ते 50 खाटां राखीव असणारे रुग्णालय यांना प्रोत्साहन, आयुष सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आयुष पद्धतीची- समग्र आरोग्यसंपन्नतेकडे नेणारी 12,500 आयुष उपचार व आरोग्यसंपन्नता उपचारपद्धती केंद्रे, आजारांचा विळखा कमी करण्याच्या दृष्टीकोनातून लोकांना स्वतःचे आरोग्य राखण्यासाठी सक्षम करणे आणि आजारांसंबधीत खर्चाचा भार कमी करणे या हेतूंनी आयुष उपचारांना सार्वत्रिक उपलब्धता मिळवून देणे हा भारत सरकारचा या योजनेमागील हेतु आहे.


ही योजना देशात आयुष आरोग्य सेवा व संबधित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना, विशेषतः दुर्गम भागात सहकार्य करणे, अश्या प्रदेशांवर विशेष लक्ष पुरवणे आणि वार्षिक योजना आखताना अश्या प्रदेशांमध्ये जास्त संसाधने उपलब्ध करून देणे याद्वारे आयुष उपचार आणि औषधोपचार यामधील दरी सांधते.

“मी २१ वर्षांपूर्वी लोकसंख्या धोरण बनवलं, त्यांना ते आज समजलं”



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि राज्याचा विकास साध्य करण्यासाठी हे धोरण लागू करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. या धोरणावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून खुद्द विश्वि हिंदू परिषदेने देखील यातील काही तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. त्यात आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रीया दिली आहे.


“सुशिक्षित लोकांमध्ये कुठे २-३ पेक्षा जास्त मुले होतात. गरीबी हे मुख्य कारण आहे, जर आपण गरिबीचे निर्मूलन केले तर आपोआप लोकसंख्या नियंत्रणात येईल. हे धोरण मी २००० मध्येच बनवले होते, हे यांना २१ वर्षांनंतर समजले.” असे दिग्विजय सिंह म्हणाले.


याशिवाय दिग्विजय सिंह यांनी महागाईबाबत केंद्र सरकारला घेराव घातला, ते म्हणाले की महागाईमुळे जनता नाराज आहे. इंधन दरामध्ये किरकोळ वाढ करण्यात आली तेव्हा भाजपा सदस्यांनी त्याला विरोध केला होता. आता इंधनाचे दर ११० रुपयांच्या पुढे गेले आहेत. पंतप्रधानांनी डिझेलवरील सेंट्रल एक्साईज ड्युटी ३२.५ रुपयांवर आणि पेट्रोलवर ३३ रुपये केली आहे. त्यांनी जनतेची लूट केली आहे.

भूतान: QR सुविधेसाठी भारताची UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश



🎍भारताचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे वित्तमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी 13 जुलै 2021 रोजी झालेल्या आभासी कार्यक्रमादरम्यान ‘भीम-UPI’ अॅपच्या भूतानमधील परिचालनाला संयुक्तपणे सुरुवात केली.


🎍कविक रिस्पॉन्स (QR) सुविधेसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रमाणकांचा स्वीकार करणारे तसेच भारताच्या भीम अ‍ॅप (भारत इंटरफेस फॉर मनी / BHIM) याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याची यंत्रणा स्वीकारणारे शेजारी राष्ट्रांपैकी भूतान हे पहिले राष्ट्र आहे.


🎍भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या रूपे कार्डच्या वापराला स्वीकृती देण्यात येऊन त्यांचा वापर यापूर्वीच सुरु झाला आहे.


🌀BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) अॅप विषयी


🎍30 डिसेंबर 2016 रोजी ‘डिजी धन’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी)’ या मोबाइल देयक अॅपचे उद्घाटन झाले. ते युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) तंत्रावर आधारित देयके प्रदान करणारे एक मोबाइल अॅप आहे. ते खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. BHIM अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे, खात्यांची जोडणी, वापरकर्ताची माहिती जतन करणे, भाषा बदलणे, लाभार्थीच्या तपशीलाची नोंद ठेवणे आणि रकमेची चौकशी अश्या सुविधा देण्यात आल्या आहेत.


🎍गल्या 5 वर्षांत 10 कोटीपेक्षा जास्त UPI QR नोंदण्यात आले तसेच भीम-UPI अॅपच्या माध्यमातून 2020-21 या वर्षात 41 लक्ष कोटी रुपये एवढ्या मूल्याचे 22 अब्ज आर्थिक व्यवहार करण्यात आले. 


🌀भतान देश


🎍भतान हा दक्षिण आशियातील एक सार्वभौम राजेशाही राष्ट्र आहे. पूर्व हिमालयातील हे एक भूवेष्टीत राज्य असून याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस भारताचा अरूणाचल प्रदेश, दक्षिणेस आसाम व प. बंगाल आणि पश्चिमेस सिक्कीम तसेच तिबेटमधील चुंबी खोरे आहे. थिंफू ही देशाची उन्हाळी, तर पारो ही हिवाळी राजधानी आहे. ’एनगुलट्रम’ हे भूतानी चलन आहे.

कॅग कर्तव्ये



घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः


भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.


ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा


कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .


संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.


केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.


विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.


तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचा

१४ जुलै २०२१

संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून.



🔰संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९ सत्रांचे हे अधिवेशन पूर्णवेळ चालणे अपेक्षित असून, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे एकाच वेळी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील.


🔰करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी, करोनासंदर्भातील नियमांचे पालन करूनच संसदेचे कामकाज होईल, असे बिर्ला यांनी सांगितले. लशीची किमान एक मात्रा घेतलेल्या खासदारांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणीची सक्ती केली जाणार नाही. मात्र, लसीकरण न झालेल्यांनी नमुना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन बिर्ला यांनी केले.


🔰गल्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशात संसदेच्या आवारात प्रवेश करण्यासाठी सर्वाना चाचणी सक्तीची होती. संसदेच्या आवारात नमुना चाचणीची सुविधा २४ तास उपलब्ध असून, सदस्यांच्या साहाय्यकांच्या लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बिर्ला यांनी दिली

भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail .



🔰भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं.


🔰ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनची चाचणी घेतली जात होती. यामध्ये ४५० किमी दूरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला जो अपयशी ठरला.


🔰कषेपणास्त्र डागल्यानंतर अवघ्या काही काळामध्येच ते पडलं. सोमवारी सकाळी ही चाचणी करण्यात आली. हे असं का घडलं या मागील कारणांचा तपास डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) वैज्ञानिक आणि ब्रम्होस अरोस्पेस कॉर्परेशनच्या टीम्सकडून केला जाणार आहे,” अशी माहिती सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेची 'RBI रिटेल डायरेक्ट' योजना..



🩸सरकारी कर्जरोख्यांमध्ये किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूकदारांचे “गिल्ट सिक्युरिटीज अकाऊंट” ('रिटेल डायरेक्ट') उघडण्याच्या सुविधेसह सरकारी कर्जरोख्यांच्या बाजारपेठेमध्ये (प्राथमिक व माध्यमिक असे दोनही) ऑनलाईन प्रवेशाद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन प्रवेशात सुधारणा करण्यासाठी 'RBI रिटेल डायरेक्ट' सुविधा जाहीर करण्यात आली आहे.


🧬योजनेची वैशिष्ट्ये....


🩸किरकोळ गुंतवणूकदारांना (व्यक्ती) RBI याकडे ‘रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट’ (RDG खाता) उघडण्याची आणि व्यवस्थापित करण्याची सुविधा असेल.योजनेच्या उद्देशाने तयार केलेल्या ‘ऑनलाईन संकेतस्थळाच्या’ माध्यमातून RDG खाते उघडता येते.


🩸‘ऑनलाइन संकेतस्थळ’ नोंदणीकृत वापरकर्त्यांना पुढे नमूद सुविधा देखील प्रदान करणार - सरकारी कर्जरोख्यांच्या प्राथमिक वाटपासाठी प्रवेश; निगोशिएट डीलिंग सिस्टम-ऑर्डर मॅचिंग सिस्टम (NDS-OM) यामध्ये प्रवेश.

नेपाळच्या पंतप्रधानपदी देऊबा यांच्या नेमणुकीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.



🔷नपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून पाच महिन्यांपूर्वी दोन वेळा संसद बरखास्त करण्यात आली होती.


🔶पाच सदस्यांच्या घटनात्मक पीठाचे प्रमुख न्या. चोलेंद्र शमशेर राणा यांनी असा निकाल दिला की, अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचा संसदेचे प्रतिनिधिगृह बरखास्त करण्याचा निर्णय हा पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या शिफारशीनुसार असला तरी तो घटनाबाह्य़ आहे. मध्यावधी निवडणुका घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने असा आदेश दिला की, देऊबा यांना पंतप्रधानपदी नेमण्यात यावे. या आदेशाची कारवाई मंगळवारीच करण्यात यावी.


🔷दऊबा हे ७४ वर्षे वयाचे आहेत. त्यांनी चार वेळा पंतप्रधानपद सांभाळले आहे. न्यायालयाने नवीन संसदेचे अधिवेशन १८ जुलैला सायंकाळी पाच वाजता घेण्याचा आदेशही जारी केला आहे. सरन्यायाधीश राणा यांनी सांगितले की, मतदानात सहभाग घेण्याचा पक्षादेश नवीन पंतप्रधानांची निवड करताना राज्य घटनेच्या कलम ७६(५) अन्वये लागू होत नाही. न्यायापीठात दीपक कुमार कार्की, मिरा खाडका, ईश्वर प्रसाद खाटीवाडा, डॉ. आनंदा मोहन  भट्टराय यांचा समावेश होता.

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय



👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर

👤 जञानपीठ : जी शंकर कुरुप

👤 मगसेसे : विनोबा भावे 

👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

👩‍🦰 दादासाहेब फाळके : देविका राणी

👤 परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा 

👤 गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

👩‍🦰 मन बुकर : अरुंधती रॉय 

👤 एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

👩‍🦰 ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

👤 महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे

👤 खलरत्न पुरस्कार : विश्वनाथन आनंद

👦 बाल शांतता पुरस्कार : ओमप्रकाश गुर्जर

👤 गौरी लंकेश पुरस्कार : रविश कुमार

👤 गलोबल टीचर प्राईज् : रणजितसिंह डिसले

👤 कलिंगा प्राईज् : जगजित सिंह

👤 जपान प्राईज् : गुरदेव एस खुश 

👤 जी डी बिर्ला पुरस्कार : ए दत्ता


Online Test Series

१२ जुलै २०२१

भारतातली जागतिक वारसा स्थळे



संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.


आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.


▪️सांस्कृतिक


1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश


2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र


3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार


4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)


5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र


7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट


8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र


10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश


11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू


12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक


13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू


14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले


16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर


17) हमायूनची कबर, दिल्ली


18) खजुराहो, मध्यप्रदेश


19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


21) कतुब मिनार, दिल्ली


22) राणी की वाव, पटना, गुजरात


24) लाल किल्ला, दिल्ली


25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश


26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा


27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश


28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड


29) जतर मंतर, जयपूर


30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत


▪️नसर्गिक


1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश


2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम


3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम


4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान


5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल


6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड


7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)


▪️मिश्र


1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम


▪️UNESCO बाबत


संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

भारत-नेपाळ रेल सेवा करार



🔰नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे.


🔰या करारामुळे दोनही देशांमधील सर्व अधिकृत मालवाहू रेलगाडी संचालकांना नेपाळमधून भारतात तसेच भारतातून नेपाळकडे आणि भारताकडून इतर तिसऱ्या देशावाटे नेपाळकडे मालवाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे जाळ्याचा वापर करण्यास परवानगी मिळते.


💢नपाळ देश


🔰नपाळ हा भारत व चीन (तिबेट) या दोन राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. देशाची राजधानी काठमांडू हे शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.


💢भारतीय रेल्वे विषयी


🔰भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


🔰भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.


🔰भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


.

♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळ

Combine पूर्व परीक्षा

 📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल  कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील 


21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim 

29 ऑगस्ट -IBPS Clerk Prelim

5 सप्टेंबर - UPSC EPFO

12 सप्टेंबर - NEET Exam

19 सप्टेंबर -

26 सप्टेंबर- MH-SET Exam

3 ऑक्टोबर -

10 ऑक्टोबर- UPSC CSE Prelim


सध्या विचार करता आयोगाकडे 19 सप्टेंबर तसेच 3 ऑक्टोबर ह्या तारखा शिल्लक आहेत.  यांचा Combine पूर्व साठी आयोग विचार करेल .

तरीपण तातडीची बाब म्हणून आयोग 28 ऑगस्ट , 4 किंवा 11 सप्टेंबर रोजी ( शनिवारी) परीक्षा घेऊ शकते .

Combine पूर्व नंतर 7 किंवा 15 दिवसानंतर AMVI मुख्य परीक्षा  2020 होईल 


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान.


  

🅾️ ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.


🅾️ ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’शरीरातीलप्रतिकारशक्ती वाढविते.


🅾️ आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.


🅾️० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्केघनपदार्थ

असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,३.५ ते३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व

०.६ ते०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,म्हणूनदुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.


🅾️मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम

दुधाची आवश्यकता असते.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोगहोतो.


🅾️ मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधितआहे.


🅾️माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंशसेल्शिअसअसते.


🅾️ डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारातकेला जातो.


🅾️ मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.


🅾️ इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.


🅾️मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.रक्तामध्ये

मँगेनिज हे द्रव्य असते.


🅾️ ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर

कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.


🅾️ मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटकजास्तप्रमाणात असते.


🅾️ मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.


🅾️ कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोगकरतात.


🅾️ तबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्येकॅफीन हेअपायकारक द्रव्य असते.


🅾️ रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढझाल्यासब्लड कॅन्सर होतो.


🅾️पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वरवकावीळ.


🅾️हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय वइन्फ्लुएंझा


🅾️ मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळेहोतो.


🅾️मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम वलॅप्सो स्पायरसी


🅾️ रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्णदगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.


🅾️नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.


🅾️सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.


🅾️ हदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेलेअसते.


🅾️परुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोकेअधिक असतात.


🅾️रक्तदाबाच्या विकारावर तुळस हीवनस्पती उपयुक्तआहे.


🅾️शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यानेहृदयविकाराचा झटका येतो.


🅾️ रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारेकोलेस्टेरॉलरक्तातून वाहते.


🅾️ शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारेमोजलेजाते.


🅾️ शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’

हा घटक करतो.

११ जुलै २०२१

केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला



🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे पसरणाऱ्या झिका विषाणूचे संक्रमण भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.


🌼तयानंतर तिरुवनंतपुरम शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेले आणखी 13 रुग्ण आढळून आल्यानंतर केरळ आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने पुणे शहरातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' या संस्थेकडे पाठविण्यात आले होते.


🌼याआधी भारतात 2016-17 या वर्षात गुजरात राज्यात झिका विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली होती.


⭕️झिका विषाणू


🌼एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असून त्यामध्ये ताप येणे, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसेच डोळे लाल होणे अशी अनेक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. परंतु हा आजार जीवघेणा नाही.


🌼झिका विषाणू संक्रमित व्यक्ती सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असून त्यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो. बाळाचे डोकं जन्माच्या वेळी सामान्यतः नेहमीपेक्षा लहान असू शकते.

प्रथम CII हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद..



🔑विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय उद्योग महासंघाने (CII) 6 जुलै ते 8 जुलै 2021 या कालावधीत, ‘हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद’ची पहिली आवृत्ती आयोजित केली.


🔑कद्रीय वाणिज्य व उद्योग, रेल्वे, ग्राहक कार्य आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी हिंद-प्रशांत प्रदेशातील व्यापारी समुदायाला विकास, व्यापार आणि प्रगतीला उत्तेजन देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केले.


🔑“सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा विकसित करताना” या विषयाखाली ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली.


🗝भारतीय उद्योग महासंघ (CII) विषयी...


🔑भारतीय उद्योग महासंघ (CII) ही एक अशासकीय, ना-नफा, उद्योग-चालित आणि उद्योग-व्यवस्थापित संस्था आहे, ज्यात खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतलेले 9000 हून अधिक सदस्य आहेत.


🔑भारताच्या विकासास अनुकूल असे वातावरण, भागीदारी करणारे उद्योग, सरकार आणि नागरी समाज यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे व ते टिकवून ठेवण्याचे कार्य CII करते.


🔑भारतीय उद्योग महासंघ (CII) याची स्थापना 1895 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय.


🥀कद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली.


🥀दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे.


🥀“रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालयं आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी जे नारायण यांनी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी.


🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


♟बगाल विधानपरिषदेची रचना...


🎯बगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. विधानपरिषदेची स्थापना झाल्यावर विधानपरिषदेत एकूण 98 सदस्य असतील. भारतीय संविधानानुसार विधानसभेच्या जागेच्या एक तृतियांश जागांपेक्षा विधानपरिषदेच्या जागा अधिक असता कामा नये.


🎯राज्यातील विधानसभेने विशेष बहुमताने विधानपरिषदेच्या संदर्भात कोणताही ठराव संमत केल्यास भारतीय संविधानातील कलम 169 अन्वये संसद कायद्याने राज्यातील द्वितीय सभागृह बनवू किंवा रद्द करू शकते.


♟इतिहास...


🎯पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपूर्वी विधानपरिषदेची व्यवस्था होती. नंतर विधानपरिषद विसर्जित करण्यात आली. 21 मार्च 1969 रोजी 51 सदस्य असलेली विधानपरिषद विसर्जित करण्यात आली होती.


🎯वर्तमानात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहेत.


♟विधानसभा आणि विधानपरिषद...


🎯भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्रीय सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात.

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.



🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवरील प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, असे ऑलिम्पिकमंत्री तामायो मारूकावा यांनी सांगितले.


🖲सध्याची आणीबाणी रविवारी संपल्यानंतर लगेच सोमवारपासून लागू होणारी आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असेल. त्यामुळे ऑलिम्पिकचा २३ जुलैला होणारा उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्टचा समारोप सोहळा यांच्यापुढे आणीबाणीचे आव्हान असेल. दूरचित्रवाणीनुरूप ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांवर बंदी असेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद (आयओसी) आणि ऑलिम्पिक संयोजन समितीने जाहीर केले.


🖲‘‘करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.

Online Test Series

१० जुलै २०२१

Online Test Series

1.
दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

०९ जुलै २०२१

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर.



🔰शक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.


🔰यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


🔰गरामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.

मिल्खा सिंग यांची कारकीर्द

 


- मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. 

- मिल्खा सिंग भारतीय सैन्यातही कार्यरत होते, त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले खेळ सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. 

- आशियातील सर्वश्रेष्ठ खेळाडूत यांची गणना केली जाते. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.

- सिंग यांनी 1958 टोकियो येथे आयोजित आशियाई खेळ स्पर्धेत 400 मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले.

- 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि  400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी. 

- 1958 मध्ये इंग्लंडमधील कार्डिफ येथे आयोजित तत्कालिन ब्रिटीश साम्राज्य आणि राष्ट्रमंडल खेळात ऐतिहासिक 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी ही त्यांची विशेष कामगिरी आहे. 

- राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण तर एका सिल्व्हर पदकाची कमाई, कटक (200 मीटर सुवर्ण 1958), कटक (400 मीटर सुवर्ण 1958) आणि कलकत्ता (400 मीटर सिल्व्हर 1964)

- आशियाई स्पर्धेत चार वेळा सुवर्णपदक विजेते, टोकियो (200 मीटर 1958), टोकियो (400 मीटर 1958), जकार्ता (400 मीटर 1962) आणि जकार्ता (4 × 400 मीटर रिले 1962)

- ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, मेलबर्न (1956), रोम (1960) आणि टोकियो (1964). 

- 1960 च्या रोम ऑलिंपिकमध्ये स्पर्धेत 0.1 सेकंदाच्या फरकामुळे मिल्खाजी पदक जिंकू शकले नव्हते पण 400 मीटर धावण्यातील यांचा वेळ 38 वर्षापर्यंत राष्ट्रीय विक्रम राहिला होता, जो 1998 मध्ये पराजित सिंग यांनी मोडला.

- मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6 सेकंदात पूर्ण केली. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.

- 1962 मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 

- पाकिस्तानमध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल खालिक याचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना फ्लाईंग सिख या नावाने गौरविले. 

- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम 50 वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.

- भारताचे प्रसिद्ध गोल्फपट्टू जीव मिल्खा हे मिल्खा सिंग यांचे पुत्र आहेत.


चर्चेतील अर्थव्यवस्थांचे प्रकार



✔️ Goldilock Economy 


-  गोल्डीलाॅक अर्थव्यवस्था म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जास्त गरम आणि जास्त थंड नाही.

- या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रणालीसाठी एक आदर्श राज्याचे वर्णन आहे. या परिपूर्ण राज्यात पूर्ण रोजगार, आर्थिक स्थिरता आणि स्थिर वाढ असते. 

- अर्थव्यवस्था विस्तारीत किंवा मोठ्या फरकाने संकुचित होत नाही. मंदी रोखण्यासाठी स्थिर आर्थिक वाढीसह गोल्डीलॉक्सची अर्थव्यवस्था पुरेशी उबदार असते.


✔️ Circular Economy 


- ही अर्थव्यवस्था उत्पादन आणि उपभोगाचे एक मॉडेल आहे, ज्यात शक्य तितक्या सध्या अस्तित्वात असलेली सामग्री आणि उत्पादनांचे सामायिकरण, भाडेपट्टी, पुनर्वापर, दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनर्वापर करणे समाविष्ट आहे. 

- अशा प्रकारे, उत्पादनांचे जीवन चक्र वाढविले जाते.


✔️ Gig Economy 


- या अर्थव्यवस्थामध्ये, तात्पुरती, लवचिक रोजगार सामान्य गोष्ट आहे आणि कंपन्या पूर्ण-वेळेच्या कर्मचार्‍यांऐवजी स्वतंत्र कंत्राटदार आणि स्वतंत्ररित्या काम करणार्‍यांच्या नोकरीकडे पाहतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- ही अर्थव्यवस्था पूर्णवेळ कामगारांच्या पारंपारिक अर्थव्यवस्थेला कमजोर करते जे क्वचितच पदे बदलतात आणि त्याऐवजी आजीवन कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करतात.


लोकसभा सभापती



1. गणेश वासुदेव मावळणकर

15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956


2. एम. ए. अय्यंगर

8 मार्च 1956 ते 10 मे 1957 आणि

11 मे 1957 ते 16 एप्रिल 1962


3. एस. हुकूम सिंग 

17 एप्रिल 1962 ते 16 मार्च 1967


4. गुरूद्याल एस. धिल्लन

8 ऑगस्ट 1969 ते 19 मार्च 1971 आणि 

22 मार्च 1971 ते 1 डिसेंबर 1975


5. बळीराम भगत 

15 जानेवारी 1976 ते 25 मार्च 1977


6. नीलम संजीव रेड्डी 

26 मार्च 1977 ते 13 जुलै 1977 आणि 

17 मार्च 1967 ते 19 जुलै 1969


7. के. एस. हेगडे

21 जुलै 1977 ते 21 जानेवारी 1980


8. बळीराम जाखर

22 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1985 आणि 

16 जानेवारी 1985 ते 18 डिसेंबर 1989


9. रबी राय

19 डिसेंबर 1989 ते 9 जुलै 1991


10. शिवराज पाटील 

10 जुलै 1991 ते 22 मे 1996


11. पी. ए. संगमा

23 मे 1996 ते 23 मार्च 1998


12. जी. एम. सी. बालयोगी

24 मार्च 1998 ते 19 ऑक्टोबर 1999 आणि 

22 ऑक्टोबर 1999 ते 3 मार्च  2002


13. मनोहर जोशी 

10 मे 2002 ते 2 जून 2004


14. सोमनाथ चॅटर्जी

4 जून 2004 ते 30 मे 2009


15. मीरा कुमार 

30 मे 2009 ते 4 जून 2014


16. सुमित्रा महाजन 

6 जून 2014 ते 16 जून 2019


17. ओम बिर्ला

18 जून ते आतापर्यंत 

भारत सरकार कायदा 1935



- या कायद्यात 321 कलमे आणि 10 परिशिष्ट 

- भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापन्याच्या वाटचालीतील हा दुसरा महत्वाचा टपा 

- अखिल भारतीय संघराज्य स्थापन करणयाची तरतूद होती. 

- तीन सूचांच्या (केंद्र 59, प्रांत 54, समवर्ती 36) माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराचे विभाजन केले शेषाधिकार व्हाईसराॅयला देण्यात आले. 

- कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासनव्यवस्था रद केली गेली व प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली 

-  केंद्रात दुहेरी शासनध्यवस्था सुरू करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- अकरापैकी सहा प्रांतामध्ये द्विगृही कायटेमंडाची तरतूद करण्यात आली. त्यानुसार बंगाल, बाम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत या प्रांतामध्ये विधान परिषद (वरिष्ठ गृह) आणि विधान सभा (कनिष्ठ गृह) अशी द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आली. 

- भारत सरकार कायदा १८५८ नुसार स्थापलेली इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.

- मताधिकार वाढविण्यात आला. एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

- भारतीय रिझर्व बैंक स्थापनेची तरतूद करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- संघ लोकसेवा आयोगाबरोबरच प्रांतिक लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.

- संघराज्यीय न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती; त्यानुसार १६३७ फेडरल कोर्ट स्थापना करण्यात आली.

भरती ओहोटी



- समुद्रतट: भरतीच्या पाठ्याची कमाल व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग.

- अपतट: ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्या खंडात उताराचा उथळ भाग.

- अग्रतट: ओहटीच्या किमान मर्यादेपासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग.

- पश्च तट: भरतीच्या सरासरी मर्यादेपासून किनाऱ्यावरील समुद्रकड्यांचा पायथ्या पर्यंतचा भाग.


● सन 1919 च्या 'रौलट कायद्या' नुसार 


- इंग्रज कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते.

- कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती.

- गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते.


● सन 1942 मध्ये इंग्रज विरोधात सुरू झालेली ' चले जाव' (छोडो भारत) चळवळ अपयशी ठरली कारण


- या चळवळीस मुस्लीम लिगने पाठिंबा दिला

- सशस्त्र इंग्रजापुढे नि:शस्त्र भारतीयांचा नि गगला नाही.

- देशव्यापी चळवळीची आखणी करण्य कमी पडले.


● महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरु झाले आहे. 


- ते अंधेरी येथे मुंबईत स्थित आहे.

- ते आपल्या घरी/कार्यालयात त्यांची पिक अप व्हॅन पाठवून ई-कचरा गोळा करतात मग ते कॉम्प्यूटर असो वा ... टिव्ही/सेल फोन.

- ई-कचरा सरते शेवटी बेल्जियमला धातू काढण्यास्तव पाठविले जाते.


गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)

- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात

- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 


2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)

- कमी गुणसूत्रामुळे

- स्त्रीयांमध्ये आढळतो


3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)

- जास्त गुणसूत्रामुळे 

- पुरूषांमध्ये आढळतो 


● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती


1. वर्णकहीनता (Albinism)

- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे


2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)

- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.

- आनुवांशिक आजार

भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प



1. थेरी जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 2400 MW

- राज्य: उत्तराखंड 

- नदी: भागीरथी 


2. कोयना जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1960 MW

- राज्य: महाराष्ट्र 

- नदी: कोयना


3. श्रीसालेम जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1670 MW

- राज्य: आंध्रप्रदेश 

- नदी: कृष्णा 


4. नाथ्पा झाक्री जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1530 MW

- राज्य: हिमाचल प्रदेश 

- नदी: सतलज 


5. सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1450 MW

- राज्य: गुजरात

- नदी: नर्मदा 


✔️सध्या भारत हा जलविद्युत निर्मितीमध्ये जगातील पाचवा देश ठरला आहे.

✔️भारताची निर्मिती क्षमता 50 GW आहे.

✔️नर्मदा बचाओ आंदोलन मेधा पाटकर यांच्याशी संबंधित. 

✔️भारतात बारमाही वाहणाऱ्या नद्यावरून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते.


17 वी लोकसभा निवडणूक 2019



- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली.

- 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला. 


● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा


- तृणमूल काँग्रेस 22

- बहुजन समाज पक्ष 10

- भारतीय जनता पक्ष 303

- बिजू जनता दल 12

- द्रविड मुन्नेत्र कळघम 23

- काँग्रेस पक्ष 52

- जनता दल (U) 16

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 05

- शिवसेना 18

- युवाजन श्रमिक रयथु काँग्रेस पक्ष 22


● महाराष्ट्र 


- महाराष्ट्रात 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान झाले.

[पक्षाचे नाव- जिंकलेल्या जागा- मतांची टक्केवारी]

- भारतीय जनता पक्ष 23 (27.59%)

- काँग्रेस पक्ष 1 (16.27%)

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 (15.52%)

- शिवसेना 18 (23.29%)

- AIMIM 1 (0.72%)

- Independent 1


भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)


नागरिकत्व दुरूस्ती कायदा 2019



- 2019 ची सहावी दुरूस्ती (6th Amendment) आहे. 

- याअगोदर 1986, 1992, 2003, 2005 & 2015 ला या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.

- नागरिकत्व (Citizenship) घटनेचा भाग 2 कलम 5 ते 11 मध्ये समावेश

- कलम 11 नुसार नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे.

- नागरिकत्व हा संघसूचीतील विषय आहे.

- 1955 च्या कायद्यानुसार तुम्हाला 6 प्रकारे नागरिकत्व मिळतं तर 3 प्रकारे नागरिकत्व नष्ट होतं


● 2019 ची दुरूस्ती:


- 2019 च्या दुरूस्तीनुसार ईशान्य पूर्वेकडील 4 राज्यातील 6 जमातींना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे.

- बांग्लादेश, पाकिस्तान आणि आफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई यांना नागरिकत्व दिले जाणार

- या देशातील मुस्लिमांना नागरिकत्व दिले जाणार नाही

- घटनेच्या 6 व्या अनुसूचित समाविष्ट असलेल्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासींना हा कायदा लागू नाही.

- बेकायदेशीर स्थलांतरित सोडून सर्वांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

- नागरिकत्व मिळवण्यासाठी रहिवाशी असण्याची अट 11 वर्षांवरून 5 वर्षे करण्यात आली आहे.


Most Important 


CAA, NRC & NPR या तिन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.


👉 Citizenship Amendment Act (CAA) 1955

- पहिली दुरूस्ती: 1986

- शेवटची आणि सहावी दुरूस्ती: 2019


👉 National Register of Citizens (NRC)

- आसामशी संबंधित 

- 1951 मध्ये पहिल्यांदाच NRC करण्यात आली

- 2010 मध्ये ही Uodate करण्यात आली. 

- 2013 ला सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल आपले मत दिले.

- 2019 ला यावर चर्चा सुरू झाली


👉 National Population Register (NPR)

- 2010 मध्ये हे पहिल्यांदा आले.

- 2015 मध्ये update करण्यात आले.


NRC आणि NPR हे जनगणनेसारखे (Census) आहे.


MPSC - १५,५११ हजार पदांची भरती.



🌻लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या के ल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यात लवकरच १५ हजार ५११ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.


🌻राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढविण्याचा तसेच आयोगाच्या कामकाजाचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मंगळवारी के ली.


🌻सवप्नील लोणकर याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो तरूणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण.



🎙पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रीपदाची संख्या आठ झाली आहे.  माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व अकोल्याचे खासदार व शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांची मात्र वगळण्यात आले आहे.


🎙महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री), पियुष गोयल (रेल्वेमंत्री व उद्य्ोगमंत्री) व ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या तिघांचे मंत्रीपद कायम राहिले आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेव घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.


🎙कद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेत डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. नारायण राणे यांच्यामुळे मराठा, कपिल पाटील यांच्यामुळे आगरी, भागवत कराड यांच्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे.



🔰पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश हे सर्वात ज्येष्ठ आहेत. सध्या मंत्रिमंडळात ७७ मंत्री आहेत.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५० वर्षांहून कमी वयाच्या मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (४५), किरेन रिजिजु (४९), मनसुख मंडाविया (४९), कैलाश चौधरी (४७), संजीव बालयान (४९), अनुराग ठाकूर (४६),


🔰डॉ. भारती पवार (४२), अनुप्रिया पटेल (४०), शंतनू ठाकूर (३८), जॉन बारला (४५) व डॉ. एल. मुरुगन (४४) यांचा समावेश आहे.


🔰नव्याने शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांचे सरासरी वय ५६ वर्षे असून, नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वर्षे होते.

Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...