०५ मे २०२१

टी. रवी शंकर: भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे उपगव्हर्नर

🔰टी. रवी शंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

🅾ठळक बाबी...

🔰2 एप्रिल 2021 रोजी टी. रवी शंकर यांनी पदाचा कार्यभार सांभाळला. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी केली गेली आहे.
त्यांची नियुक्ती बी. पी. कानुनगो यांच्या जागी झाली.वर्तमानात, भारतीय रिझर्व्ह बँकेचे इतर तीन उपगव्हर्नर - महेश कुमार जैन, मायकेल पात्रा, राजेश्वर राव.

🅾भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी...

🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔰RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उपगव्हर्नर नियुक्त केले जातात.

🔰 ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

🔰सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

जगातील सर्वात मोठ्या विमानाची दुसरी चाचणी यशस्वी.


🔰अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉंच कंपनीचे तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाने त्याचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

🔰ही चाचणी कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. चाचणीदरम्यान विमान 14,000 फूट (4,267 मी) उंचीवर ताशी 199 मैल एवढ्या सर्वोच्च गतीपर्यंत पोहोचले होते.

🅾विमानाची वैशिष्ट्ये..

🔰विमानाच्या पंखांच्या विस्ताराची एकूण लांबी 385 फूट (117 मीटर) आहे.
विमान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

🔰विमानाचे शरीर कार्बन-कंपोजिट पदार्थाने तयार केले गेले आहे.

🔰विमान 550,000 पौंड (250 टन) एवढे भार वाहू शकते.

🔰विमानामध्ये एकूण सहा इंजिन बसविण्यात आले आहेत.

भारतीय नौदलाची ‘समुद्र सेतू द्वितीय’ मोहीम


🔰कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि ‘समुद्र सेतू द्वितीय’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत.

🔰भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.

🅾ठळक बाबी...

🔰INS कोलकाता व INS तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळविण्यात आले आणि त्यांनी 30 एप्रिल 21 रोजी मनामा (बहरीन) बंदरात प्रवेश केला.

🔰INS तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन देशात परतले आहे. INS कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळवण्यासाठी दोहा (कतार) येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल.

🔰पूर्वकिनारपट्टीवर, INS ऐरावत यालासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी समुद्र सेतू मोहिमेदरम्यान महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या INS जलश्व याची देखभाल दुरुस्ती करून या मोहिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे.

🔰द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी INS ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी INS जलाश्व यालाही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे.

🔰अरबी समुद्रात तैनात INS कोची, INS त्रिकंद आणि INS तबर या दुसर्‍या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे.दक्षिणी नौदल कमांडमधून INS शार्दुल या मोहिमेमध्ये 48 तासात सामील होण्यासाठी सज्ज आहे.

🅾समुद्र सेतू मोहीम...

🔰समुद्र सेतू मोहीम 2020 साली भारतीय नौदलाने सुरू केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत, कोविड-19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गात जागेचा अडसर.

🔰प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्य़ात सुमारे २९ हजार ७८८ घरकु लांचे काम केवळ लाभार्थ्यांकडे जागा नसल्याने रखडल्याचे वास्तव समोर आले असून आता यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

🔰प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्याने बेघर लाभार्थीना घरकु लाचा लाभ देण्याबाबतचे सरकारचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत सर्वाना घरकु लांचा लाभ मिळावा, यासाठी १९ नोव्हेंबर २०२० पासून राज्यात महाआवास अभियान राबवण्यात येत आहे.

🔰जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात २०१६-१७ ते २०-२१ पर्यंत एकू ण ९३ हजार १९२ घरकु ले उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ हजार ४०४ घरकू ल लाभार्थीना मंजुरी देण्यात आली. जागा नसलेल्या लाभार्थीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदी, अतिक्र मण नियमानुकू ल करणे, जागा नसलेल्या लाभार्थीना खुले भूखंड उपलब्ध करून देणे तसेच ई आणि एफ वर्ग शासकीय जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यात येत असली, तरी अजूनही जिल्ह्य़ात तब्बल २९ हजार ७८८ लाभार्थ्यांच्या घरकु लांना मंजुरी मिळू शकलेली नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांकडे घरकू ल बांधकामासाठी जागा नसल्याचे दिसून आले आहे

टी २० विश्वचषक आयोजनावर करोनाचं सावट; बीसीसीआयची नवी रणनिती.

🔰देशात करोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्याने करोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यात आयपीएल स्पर्धेचं बायोबबलमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. तर काही खेळाडूंनी करोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आयसीसी टी २० विश्वचषकाचं आयोजन कसं करणार? असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. त्यासाठी या विश्वचषकाचं आयोजन युएईला ठेवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे.

🔰या वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्याना आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा आहे. मात्र करोना स्थिती पाहता हे आयोजन संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयनं प्लान बी तयार ठेवण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

🔰‘या स्पर्धेसाठी माझी डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.आपल्या देशात विश्वचषकाचं आयोजन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचं करोना स्थितीवर लक्ष आहे. या स्थितीवर आम्ही आयसीसीशी बोलत आहोत. तसेच आम्ही यूएईत स्पर्धेचं आयोजन करण्याची रणनिती आखत आहोत. मात्र यावर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल’, असं बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी सांगितलं आहे.

०४ मे २०२१

महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

Q : केंद्र शासनाच्या ___ या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे?
अ) महिला व बालविकास
ब) समाजकल्याण विभाग
क) अर्थ मंत्रालय
ड) गृह मंत्रालय
Answer : महिला व बालविकास

Q : मातृ वंदना योजनेविषयी योग्य असलेले पर्याय निवडा?
अ) मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे
ब) महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
क) या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.
ड) राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
इ) वरील सर्व
Answer : इ) वरील सर्व

Q : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडू पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहेत?
(अ) विराट कोहली आणि रोहित शर्मा
(ब) कपिल देव आणि एमएस धोनी
(क) एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या
(ड) रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर

Anwser : A

Q : 126 व्या घटनादुरुस्तीने देशातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीकरिता (ST) अनुक्रमे खालील प्रमाणे जागा राखीव आहेत?
अ) 614 , 554
ब) 514 , 554
क) 714 , 654
ड) 84 , 47
Answer : A

Q : भारताचे पहिले सीडीएस (CDS) कोण आहेत?
A) नरेंद्र मोदी
B) राजनाथ सिंग
C) अमित शाह
D) बिपीन रावत
Answer : D

Q : कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लाँच केला?
A) ओडिशा
B) आसाम
C) मणिपूर
D) छत्तीसगड
Answer : B

Q : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
A) अशोकराव चव्हाण
B) राज ठाकरे
C) उद्धव ठाकरे
D) अजित पवार
Answer : D

Q : फॅनफोन चक्रीवादळामुळे कोणत्या देशाची वित्त व जीवित हानी झाली आहे ?
A) जपान
B) इंडोनेशिया
C) फिलिपाइन्स
D) श्रीलंका
Answer : C

Q : अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच कोणत्या देशाची अंतराळवीर आहे?
A) अमेरिका
B) जपान
C) चीन
D) रशिया
Answer : A

Q.टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?
A) कुंदन व्यास
B) सिद्धार्थ वरदराजन
C) पंढरीनाथ सावंत
D) संजय गुप्ता
Answer : D

भारतीय रेल्वे विभाग

    🅾विभाग - केंद्र  - स्थापना🅾

1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राष्ट्रीय पुरस्कार रक्कम


❇️खेलरत्न पुरस्कार:-

🔳स्थापना:-1991

🔳पूर्वी रक्कम:-7.5 लाख

🔳2020 पासून:-25 लाख

❇️अर्जुन पुरस्कार:-

🔳स्थापना:-1961

🔳पूर्वी रक्कम:-5 लाख

🔳2020 पासून:-15 लाख

❇️द्रोणाचार्य पुरस्कार:-

🔳स्थापना:-1985

🔳पूर्वी रक्कम:-5 लाख

🔳2020 पासून:-15 लाख

हा जीवनगौरव पुरस्कार आहे.

❇️ध्यानचंद पुरस्कार:-

🔳स्थापना:-2002

🔳पूर्वी रक्कम:-5 लाख

🔳2020 पासून:-10 लाख

भारतातील जनक विषयी माहिती

    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

    🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

    🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

    🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

    🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

    🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

    🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

    🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

    🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

२३ एप्रिल २०२१

२०१९-२० मध्ये देशात निर्माण झालेले नवीन जिल्हे


🌸 जिल्हा : बाजली 

👉🏻 राज्य : आसाम 


🌸 जिल्हा : गौरेला पेंद्रा मरवाही 

👉🏻 राज्य : छत्तीसगड 


🌸 जिल्हा : विजयनगरा

👉🏻 राज्य : कर्नाटक


🌸 जिल्हा : चेंगालपट्टु 

👉🏻 राज्य : तमिळनाडू


🌸 जिल्हा : कल्लाकुरुची 

👉🏻 राज्य : तमिळनाडू 


🌸 जिल्हा : मयिलादूथुराई

👉🏻 राज्य : तमिळनाडू 


🌸 जिल्हा : रानिपेट 

👉🏻 राज्य : तमिळनाडू 


🌸 जिल्हा : टेंकासी 

👉🏻 राज्य : तमिळनाडू 


 🌸 जिल्हा : तिरुपत्तूर 

 👉🏻 राज्य : तमिळनाडू


विविध ऑपरेशन लक्षात ठेवा


📌 ऑपरेशन नमस्ते:-


👉🏻 कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.


📌 ऑपरेशन मिशन सागर:-


👉🏻 विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.


📌 ऑपरेशन शिल्ड:-


👉🏻 कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.


📌 ऑपरेशन समुद्र सेतू:-


👉🏻 इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.


📌 ऑपरेशन संजीवनी:-


👉🏻 मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.


📌 ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-


👉🏻 गन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.


📌 ऑपरेशन ब्लॅक फेस:-


👉🏻 चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.


📌 ऑपरेशन मुस्कान:-


👉🏻 अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.


महत्वपूर्ण युद्ध


✳️हाईडेस्पीज का युद्ध (Battle of the Hydaspes)

🔻समय : 326 ई.पू.

🔻किसके बीच – सिकंदर और पंजाब के राजा पोरस के बीच हुआ, जिसमे सिकंदर की विजय हुई।


✳️कलिंग की लड़ाई (Kalinga War)

🔻समय : 261 ई.पू.

🔻किसके बीच – सम्राट अशोक ने कलिंग पर आक्रमण किया। युद्ध के रक्तपात को देखकर उसने युद्ध न करने की कसम खाई।


✳️सिंध की लड़ाई 

🔻समय : 712 ई.

🔻किसके बीच – मोहम्मद कासिम ने अरबों की सत्ता स्थापित की।


✳️तराईन का प्रथम युद्ध (Battles of Tarain) 

🔻समय : 1191 ई.

🔻किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे चौहान की विजय हुई।


✳️तराईन का द्वितीय युद्ध (2nd Battles of Tarain)

🔻समय : 1192 ई.

🔻किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे मोहम्मद गौरी की विजय हुई।


✳️चदावर का युद्ध (Battle of Chandawar)

🔻समय : 1194 ई.

🔻किसके बीच – इसमें मुहम्मद गौरी ने कन्नौज के राजा जयचंद को हराया।


✳️पानीपत का प्रथम युद्ध (First Battle of Panipat)

🔻समय : 1526 ई.

🔻किसके बीच – मुग़ल शासक बाबर और इब्राहीम लोधी के बीच।


✳️खानवा का युद्ध (Battle of Khanwa)

🔻समय : 1527 ई.

🔻किसके बीच – बाबर ने राणा सांगा को पराजित किया।


✳️घाघरा का युद्ध (Battle of Ghagra)

🔻समय : 1529 ई.

🔻किसके बीच – बाबर ने महमूद लोदी के नेतृत्व में अफगानों को हराया।


✳️चौसा का युद्ध (Battle of Chausal) 

🔻समय : 1539 ई.

🔻किसके बीच – शेरशाह सूरी ने हुमायु को हराया


✳️कन्नौज/बिलग्राम का युद्ध (Battle of Kanauj or Billgram) 

🔻समय : 1540 ई.

🔻किसके बीच – एकबार फिर से शेरशाह सूरी ने हुमायूँ को हराया व भारत छोड़ने पर मजबूर किया।


✳️पानीपत का द्वितीय युद्ध (Second Battle of Panipat) 

🔻समय : 1556 ई.

🔻किसके बीच – अकबर और हेमू के बीच।


✳️तालीकोटा का युद्ध (Battle of Tallikota) 

🔻समय : 1565 ई.

🔻किसके बीच – इस युद्ध से विजयनगर साम्राज्य का अंत हो गय।


✳️हल्दीघाटी का युद्ध (Battle of Haldighati) 

🔻समय : 1576 ई.

🔻किसके बीच – अकबर और राणा प्रताप के बीच, इसमें राणा प्रताप की हार हुई।


✳️पलासी का युद्ध (Battle of Plassey) 

🔻समय : 1757 ई.

🔻किसके बीच – अंग्रेजो और सिराजुद्दौला के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई और भारत में अंग्रेजी शासन की नीव पड़ी।


✳️वांडीवाश का युद्ध (Battle of Wandiwash) 

🔻समय : 1760 ई.

🔻किसके बीच – अंग्रेजो और फ्रांसीसियो के बीच, जिसमे फ्रांसीसियो की हार हुई।


✳️पानीपत का तृतीय युद्ध (Third Battle of Panipat) 

🔻समय : 1761 ई.

🔻किसके बीच – अहमदशाह अब्दाली और मराठो के बीच, जिसमे फ्रांसीसियों की हार हुई।


✳️बक्सर का युद्ध (Battle of Buxar)

🔻समय : 1764 ई.

🔻किसके बीच – अंग्रेजो और शुजाउद्दौला, मीर कासिम एवं शाह आलम द्वितीय की संयुक्त सेना के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई।


✳️परथम आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1767-69 ई.

🔻समाप्त - मद्रास की संधि 

🔻किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जिसमे अंग्रेजो की हार हुई।


✳️दवितीय आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1780-84 ई.

🔻समाप्त - मंगलोर की संधि 

🔻किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जो अनिर्णित छूटा।


✳️ ततीय आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1790-92 ई.

🔻समाप्त - श्रीरंगपट्टनम की संधि 

🔻किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच लड़ाई संधि के द्वारा समाप्त हुई।


✳️चतुर्थ आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1797-99 ई.

🔻किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच, टीपू की हार हुई और मैसूर शक्ति का पतन हुआ।


✳️चिलियान वाला युद्ध 

🔻समय : 1849 ई.

🔻किसके बीच – ईस्ट इंडिया कंपनी और सिखों के बीच हुआ था जिसमे सिखों की हार हुई।


✳️भारत चीन सीमा युद्ध 

🔻समय : 1962 ई.

🔻किसके बीच – चीनी सेना द्वारा भारत के सीमा क्षेत्रो पर आक्रमण। कुछ दिन तक युद्ध होने के बाद एकपक्षीय युद्ध विराम की घोषणा। भारत को अपनी सीमा के कुछ हिस्सों को छोड़ना पड़ा।


✳️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War) 

🔻समय : 1965 ई.

🔻किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। भारत पाकिस्तान के बीच शिमला समझौता हुआ।


✳️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War) 

🔻समय : 1971 ई.

🔻किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। फलस्वरूप बांग्लादेश एक स्वतन्त्र देश बना।


✳️कारगिल युद्ध (Kargil War)

🔻समय : 1999 ई.

🔻किसके बीच – जम्मू एवं कश्मीर के द्रास और कारगिल क्षेत्रो में पाकिस्तानी घुसपैठियों के बीच।

सर्वोच्च न्यायालयाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण निवाडे



🎯 1) रोमेश थापर वि. मद्रास राज्य (1950)


 1) "सर्व लोकशाही संस्था, संघटनांकरिता भाषण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य (Freedom of Speech and of the Press) पायाभूत आहे. 

2)या स्वातंत्र्याशिवाय मुक्तपणे राजकीय चर्चा होणार नाहीत तर लोकशिक्षणही होणार नाही. 

3)लोकशाही शासनाच्या योग्य कार्यचलनाकरिता ही बाब अत्यंत आवश्यक आहे." 


🎯2) मनेका गांधी वि. भारतीय संघ (1978) 


👉 "भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्ाला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत आणि या हक्कासोबतच प्रत्येक नागरिकाला माहिती गोळा करण्याचा आणि केवळ भारतातील अन्य लोकांसमवेतच नव्हे तर परदेशातील व्यक्तींसोबतही तिचा विनिमय (Exchange) करण्याचा हक्क आहे."


🎯3) प्रभा दत्त वि. भारतीय संघ (1982) 


👉 सर्वोच्च न्यायालयाने तिहार कारागृहाच्या अधिक्षकांना आदेश दिले की, 

"त्यांनी वर्तमानपत्राच्या काही प्रतिनिधींना रंगा आणि बिल्ला या फाशी जाहीर झालेल्या दोन गुन्हेगारांची मुलाखत घेण्यासाठी अनुमती द्यावी."


🎯(4) इंडियन एक्सप्रेस वि. भारतीय संघ (1985) 


1) "लोकशाही यंत्रणेमध्ये वृत्तपत्रे (प्रसारमाध्यमे) फार महत्त्वाची भूमिका बजावतात. 

2)न्यायालयांचे कर्तव्य आहे की त्यांनी वृत्तपत्रांचे (प्रेस) स्वातंत्र्य अबाधित राखावे आणि या स्वातंत्र्यामध्ये अडथळा ठरणार्या सर्व कायद्यांना आणि प्रशासकीय कृतीला अवैध मानावे."


🎯(5) सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय वि. क्रिकेट असोशिएशन ऑफ बेंगाल (क्रिकेट असोसिएशन) (1995)


 1)"इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांना माहिती पुरविणे वा त्यांच्याकडून माहिती प्राप्त करण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आहे.

2) न्यायालयाने नमूद केले की, लहरी (Frequencies) किंवा हवेतील तरंग (Airwaves) ही सार्वजनिक मालमत्ता असल्यामुळे शासनाला प्रसारणावर मक्तेदारी निर्माण करता येणार नाही..

3)न्यायालयाने आदेश दिले की, शासनाने तात्काळ पाऊले उचलून वारंवारितेचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र आणि स्वायत्त अशी सार्वजनिक अधिसत्ता (Public Authority) स्थापन करावी.

4) या निर्णयामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने (कलम 19.1 आणि 19.2) फार महत्त्वाची भूमिका बजावली.


🎯(6) भारतीय संघ वि. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (2002) -


 1)एकतर्फी माहिती, अपप्रचार, चुकीची माहिती देणे आणि माहिती न देणे या सर्वांमुळे नागरिक सजग होत नाहीत आणि ही बाब लोकशाहीची थट्टा करणारी आहे.

2) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माहिती देण्याचा, प्राप्त करण्याचा तसेच मत स्वातंत्र्याचा समावेश होतो.

२२ एप्रिल २०२१

ग्रामीण विकास मंत्रालयाचा ‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रम.


🗼‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रम हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (DAY-NRLM) आणि इनिशीएटीव फॉर व्हॉट वर्क टू अडवांस विमेन अँड गर्ल्स इन द इकॉनमी (IWWAGE) या उपक्रमांचा एक संयुक्त प्रयत्न आहे.


🗼या प्रयत्नांमधून समोर येणारे अनुभव एकाच व्यासपीठावर सामायिक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने 16 एप्रिल 2021 रोजी या कार्यक्रमाचे आभासी आयोजन केले होते.


🏜लिंगभाव संवाद कार्यक्रम राज्यांना खालील संधी प्रदान करतो:


🗼महिला संस्थाच्या सुधारणांसाठी इतर राज्यांनी हाती घेतलेल्या चांगल्या कार्यपद्धती / उपक्रम समजून घेणे (उदा. महिलांना सुलभरीत्या जमिनीचे हक्क मिळणे, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) मध्ये त्यांचा सहभाग, अन्न, पोषण, आरोग्य आणि पाणी आणि स्वच्छता (FNHW) यासाठी उत्तम कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी मजबूत संस्था स्थापन करण्यासाठी, आणि महिलांमधील असुरक्षित गटांचे संरक्षण आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी;

जागतिक स्तरावरील लिंगभाव समस्या / प्रश्न समजून घेणे;मद्दे / अंमलबजावणीतील अडथळे कसे हाताळावेत यासंदर्भातील सूचनांसह तज्ञ आणि इतर सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत.


🗼दशातील / इतर देशांमधील लिंगभाव विषयक प्रश्नांवरील सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण करण्यासाठी हातभार;

2016 साली, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (DAY-NRLM) याने मुख्य प्रवाहातील लिंगभाव विषयक समस्यांच्या समाधानाकरिता एक लिंग परिचालन रणनीती देखील तयार केली, ज्यात लिंगभाव विषयक मुद्द्यांवरील कर्मचारी, संस्था यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.

हवामानविषयक शिखर परिषद (एप्रिल 22-23, 2021).



⏹अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांनी दिलेल्या निमंत्रणावरून   पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल  2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील.  


⏹पतप्रधान 22 एप्रिल  2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान होणाऱ्या  पहिल्या सत्रात  “Our Collective Sprint to 2030” यावर आपले विचार मांडतील.


⏹या शिखर परिषदेत जगातील सुमारे 40 अन्य नेते सहभागी होत आहेत.  मेजर इकॉनॉमीज फोरमचे सदस्य असलेल्या देशांचे आणि हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांचे ते प्रतिनिधित्व करतील (भारत याचा  सदस्य आहे). 


⏹हवामानातील बदल, हवामानसंबंधी उपाययोजनांत वाढ,  कार्बन उत्सर्जन  कमी करण्यासाठी अर्थसहाय्य जमवणे, निसर्ग आधारित उपाय, हवामान सुरक्षा तसेच स्वच्छ उर्जेसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यावर नेते आपली मते व्यक्त करतील.


⏹राष्ट्रीय परिस्थिती आणि शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांचा आदर करतांना  सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक विकासाशी हवामान कृतीची जग कशी सांगड घालू शकेल यावरही नेते चर्चा करतील.


⏹नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीओपी 26 च्या अनुषंगाने हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक बैठकांच्या मालिकेचा ही  शिखर परिषद एक भाग आहे.

सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्‍या प्लास्टिकशी लढा देण्यासाठी भारताचा जर्मनीसोबत करार


🔰गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि GIZ GmbH इंडिया (जर्मनीची संस्था), नेचर कन्झर्वेशन अँड न्यूक्लियर-सेफ्टी या संस्थांनी ‘सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्‍या प्लास्टिकशी झुंज देणारी शहरे’ ही शीर्षक असलेल्या तांत्रिक सहकार्य प्रकल्पासाठी करार केला आहे.


💢ठळक बाबी


🔰समुद्रामध्ये प्लास्टिकचा प्रवेश रोखण्याच्या पद्धती वाढविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना केली गेली आहे.


🔰हा प्रकल्प उत्तरप्रदेश, केरळ आणि अंदमान व निकोबार बेटे या राज्यांमध्ये तसेच कानपूर, कोची व पोर्ट ब्लेअर या शहरांमध्ये राबविण्यात येईल.

साडेतीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.


🔰असा अंदाज आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांद्वारे सर्व प्लास्टिक कचऱ्याचे 15-20 टक्के महासागरामध्ये प्रवेश करीत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांपैकी दोन ‘गंगा आणि ब्रह्मपुत्र’ या भारतामध्ये आहेत.

२१ एप्रिल २०२१

COVID -19 Apps Campaigns

◾️ कोरोना कवच - भारत सरकार


◾️आरोग्य सेतु - भारत सरकार


 ◾️ महाकवच - महाराष्ट्र


◾️ ऑपरेशन शील्ड - दिल्ली 


◾️ 5T - दिल्ली


◾️ ऑपरेशन नमस्ते - इंडियन आर्मी


◾️ COVA PUNJAB - पंजाब 


◾️ TEST YOURSELF - गोवा, पडूचेरी


◾️ कवारंटाईन मॉनिटर - तामिळनाडू


◾️ कवारंटाईन वाच अँप - कर्नाटक


◾️ कोरोना वाच अँप - कर्नाटक

 

◾️ बरेक द चेन - केरल


◾️ रक्षा सर्व - छत्तीसगढ़ पुलिस 


◾️ समाधान - HRD मिनिस्ट्री


◾️ कोरोना सहायता अँप - बिहार


◾️ टीम 11- उत्तर प्रदेश


◾️कोव्हीड 19 ट्रकर - चंदीगड


◾️ सल्फ deceleration अॅप - नागालैंड


◾️V-सेफ टनल - तेलंगाना


◾️ मो जीवन प्रोग्राम - ओडिशा


◾️ नमस्ते ओवर हैंडशेक अभियान - कर्नाटक


औषध महानियंत्रकांची ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी


🌼करोनाप्रतिबंधासाठी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर तिसरी लस


🌼नवी दिल्ली : रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंगळवारी तज्ज्ञ समितीच्या शिफारशी तपासून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता करोना विरोधातील लढय़ात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशीनंतर तिसऱ्या लशीची भर पडली आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती . ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.


🌼महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व दिल्ली या तीन राज्यांसह एकूण दहा राज्यांत कोविड १९ विषाणूचे एकूण ८०.८० टक्के रुग्ण आढळून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १ लाख ६१ हजार ७३६ रुग्ण २४ तासांत सापडले आहेत. जास्त रुग्ण सापडलेल्या इतर राज्यांत छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान व केरळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ५१,७५१, उत्तर प्रदेशात १३,६०४, छत्तीसगडमध्ये १३,५७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

स्पुटनिक व्ही लस


🌼 चाचण्या- भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला, बेलारस.


🌼 वार्षिक उत्पादन क्षमता- रेड्डीज- २० कोटी मात्रा, स्टेलिस बायोफार्मा २०कोटी मात्रा, पॅनाशिया बायोटेक- १० कोटी मात्रा.


⭕️ साठवण तापमान मर्यादा- २ ते ८ अंश सेल्सियस.


🌼‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या ८५ कोटी मात्रा भारत दरवर्षी उत्पादित करणार आहे, या लशीला मान्यता देणारा भारत हा ६० वा देश ठरला आहे, असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने म्हटले आहे. भारत हा स्पुटनिक व्ही लशीला मान्यता देणारा पन्नासावा देश ठरला आहे. भारत हा लोकसंख्येची जास्त घनता असलेला देश असून तेथेही आता या लशीला मान्यता देण्यात आली आहे.

ज्येष्ठ सनदी अधिकारी अच्युत गोखले यांचे निधन



ज्येष्ठ सनदी अधिकारी, नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.


गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला. १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. त्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ‘नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पीपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ (एनईपीईडी) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती. १९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. कृषी आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.


नागालँडमध्ये असताना गोखले यांनी वनस्पतिशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो.

पूर्ण लॉकडाउन अशक्य’; न्यायालयाने आदेश देऊनही योगी सरकारचा लॉकडाउनसाठी नकार.


🔰अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाउन लागू करण्यास नकार दिला आहे.


🔰करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला होता.


🔰उत्तर प्रदेश सरकारने सध्या तरी लॉकडाउन अशक्य असल्याचं म्हटलं आहे.

सह्याद्रीतील प्रमुख घाट


✔️ घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे


▪️आबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर

▪️आबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर

▪️फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा

▪️राम घाट ( ७ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️अबोली घाट ( १२ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️हनुमंते घाट ( १० km )कोल्हापुर – कुडाळ

▪️करूळ घाट ( ८ km )कोल्हापुर – विजयदुर्ग

▪️उत्तर तिवरा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️कभार्ली घाट()सातारा – रत्नागिरी

▪️हातलोट घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पार घाट ( १० km )सातारा – रत्नागिरी

▪️कळघरचा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पसरणीचा घाट ( ५ km )सातारा – वाई

▪️फिटस् जिराल्डाचा घाट ( ५ km )महाबळेश्वर – अलिबाग

▪️पांचगणी घाट ( ४ km )पोलादपुर – वाई

▪️बोरघाट ( १५ km )पुणे – कुलाबा

▪️खडाळा घाट ( १० km )पुणे – पनवेल

▪️कसुर घाट ( ५ km )पुणे – पनवेल

▪️वरंधा घाट ( ५ Km )पुणे – महाड

▪️रपत्या घाट ( ७ km )पुणे – महाड

▪️भीमाशंकर घाट ( ६ km)पुणे – महाड

▪️कसारा घाट ( ८ km )नाशिक – मुंबई

▪️नाणे घाट ( १२ Km )अहमदनगर – मुंबई

▪️थळ घाट ( ७ Km )नाशिक – मुंबई

▪️माळशेज घाट ( ९ km )नाशिक – मुंबई

▪️सारसा घाट ( km )सिरोंचा – चंद्रपुर

जगातील विविध निर्देशांक/अहवाल


१. मानव विकास निर्देशांक २०२०:-

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- १३१


२. भ्रष्टाचार निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- न्युझीलंड  डेन्मार्क

भारतचा क्रमांक :- ८० 


३. सर्वसमावेशक इंटरनेट अहवाल २०२० :-

प्रथम क्रमांक :-  स्विडन

भारतचा क्रमांक :- ४६ 


४. जागतिक लोकशाही निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- ५१


५. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड 

भारतचा क्रमांक :- ७२ 


६. जागतिक लौगिंक असमानता निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- आईसलॅड

भारतचा क्रमांक :- ११२


७. जागतिक स्पर्धात्मता निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- सिंगापूर

भारतचा क्रमांक :- ६८


८. जागतिक उपासमार निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- १७ देश प्रथमस्थानी (शेवटचा देश :- छाद)

भारतचा क्रमांक :- ९४


९. इझी ऑफ डोइंग २०२० :-

प्रथम क्रमांक :- न्युजीलंड

भारतचा क्रमांक :- ६३


१०. मानवी भांडवल निर्देशांक२०२० :-

प्रथम क्रमांक :- सिंगापूर 

भारतचा क्रमांक :- ११६


११. हेन्त्री पारपत्र निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- न्युझीलंड

भारतचा क्रमांक :- ८४


१२. SDG लौंगिक समानता निर्देशांक२०१९

प्रथम क्रमांक :- डेन्मार्क

भारतचा क्रमांक :- ९५


१३. जागतिक उर्जा निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ७४


१४. जागतिक नाविन्यता नवोन्मेष निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड

भारतचा क्रमांक :-४८


१५. जागतिक आनंद अहवाल २०२० 

प्रथम क्रमांक :- फिनलंड 

भारतचा क्रमांक :- १४४


१६. जागतिक शांतता निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- आईसलॅड

भारतचा क्रमांक :- १३९


१७. जागतिक स्वातंत्र निर्देशांक २०२०

प्रथम क्रमांक :- सिंगापूर

भारतचा क्रमांक :- १२०


१८. आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- अमेरिका 

भारतचा क्रमांक :- ४० 


१९. शाश्वत विकास निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ११७


२०. जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- १४२


२१. उर्जा संक्रमण निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ७४


२२. जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :-स्पेन

भारतचा क्रमांक :- ३४


२३. सुरक्षित शहरे निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- टोकीयो

भारतचा क्रमांक :- ६० शहरांत भारतातील मुंबई व नवी दिल्ली ही दोन शहरे


२४. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :-अफगणिस्थान

भारतचा क्रमांक :- ८


२५. हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२०:-

प्रथम क्रमांक :- पहिले ३ क्रमांक रिक्त ४ था स्वीडन

भारतचा क्रमांक :- १० 


२६. हवामान कामगिरी निर्देशांक २०२०

प्रथम क्रमांक :- डेन्मार्क 

भारतचा क्रमांक :- १६८

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ

कोरोना मुक्त इस्राईल



🎯इस्रायलने व्यापक प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहीम राबवणे सुरू केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची अट मागे घेतली आणि शिक्षण संस्था पूर्णपणे खुल्या केल्या. 


🎯 सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांचे विद्यार्थी रविवारी शाळेत येऊ लागले आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची गेल्या वर्षभरापासून लागू असलेली अट आरोग्य अधिकाऱ्यांनी मागे घेतली.


🎯इस्रायलने खूप वेगाने लोकसंख्येतील बहुसंख्यांना मोहिमेत लस दिली.


🎯9.3 दशलक्ष नागरिकांपैकी

53 टक्क्यांपेक्षा जास्त जणांची फायझर, बायोएनटेक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झाली.


🎯इस्रायलने गेल्या डिसेंबरमध्ये लसीकरण सुरू केल्यापासून कोरोनाचे गंभीर रुग्ण आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण



🧮नासाचे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर सोमवारी मंगळावरील विरल वातावरणात यशस्वीरीत्या झेपावले. कुठल्याही परग्रहावर हेलिकॉप्टरचे हे पहिले नियंत्रित उड्डाण होते. ही एक मोठी कामगिरी मानली जात असून या कामगिरीला ‘राइट बंधू क्षण’ असे संबोधण्यात आले आहे.


🧮चार पौंड म्हणजे १.८ किलो वजनाच्या इनजेन्युइटी हेलिकॉप्टरमध्ये १९०३ मधील राइट बंधूंच्या विमानाचे काही अवशेष ठेवण्यात आले होते. त्या काळात उत्तर कॅरोलिनात किटी हॉक येथे असाच इतिहास घडला होता. प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग यांनी सांगितले की, परग्रहावर आम्ही रोटो क्राफ्ट फिरवण्यात यश मिळवले आहे.


🧮कलिफोर्नियातून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नियंत्रण करणाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर उडी मारावी तसे सुरुवातीला वर उचलले गेले. नंतर ते परसिव्हरन्स या रोव्हर गाडीपासून २०० फूट म्हणजे ६५ मीटर अंतरावर गेले. प्रत्यक्षात ते रोव्हर गाडीशी जोडलेले होते. त्यामुळे परत आल्यानंतर ते प्राचीन नदीच्या त्रिभुज प्रदेशात असलेल्या मूळ यानापासून फार दूर नाही. सदर हेलिकॉप्टर ८.५० कोटी डॉलर्सचे आहे.


🧮शरीमती मिमी आँग यांनी म्हटले आहे की, हे माझे खरे स्वप्न होते ते साकार झाले. आँग व त्यांच्या चमूने पृथ्वीपासून १.७८ कोटी मैल म्हणजे २.८७ कोटी किलोमीटर अंतरावरील हेलिकॉप्टर यशस्वी उडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. एक आठवड्यापूर्वी आज्ञावलीतील चुकीमुळे  हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकले नव्हते. त्यानंतर तो दोष दुरुस्त करण्यात आला. 


🧮हलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. सुरुवातीला या हेलिकॉप्टरची सावली असलेले कृष्णधवल छायाचित्र सामोरे आले नंतर हेलिकॉप्टर पुन्हा मंगळाच्या पृष्ठभागावर उतरत असतानाची रंगीत छायाचित्रे आली. नासाला यात ४० सेकंदांचे उड्डाण अपेक्षित होते त्यात ते १० फूट म्हणजे ३ मीटर उंच उडावे, ३० सेकंद त्याने घिरट्या माराव्यात असे अपेक्षित होते. या सर्व अपेक्षा या हेलिकॉप्टरने पूर्ण केल्या.

DRDO ने पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली.



डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अलीकडेच पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली आहे.  हे High aptitude भागात तैनात केलेल्या सैनिकांसाठी वापरले जाईल.


🌞परणालीबद्दल थोडक्यात...

👉 बेंगळुरूमध्ये स्थित डिफेन्स बायो-अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रो मेडिकल *प्रयोगशाळा (डीईबीईएल) द्वारे ही यंत्रणा विकसित केली गेली.  हे डीआरडीओ अंतर्गत कार्यरत आहे


👉ही सिस्टीम रक्तातील संतृप्ति पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन वितरीत करते.  हे सैनिकांना हायपोक्सियाच्या राज्यात बुडण्यापासून मदत करेल.  हायपोक्सिया अनेक प्रकरणांमध्ये प्राणघातक आहे.


👉कोविड -१९ मध्ये पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली, कोविड -१९ रूग्णांना वैद्यकीय ऑक्सिजन देण्यासाठीही या प्रणालीचा उपयोग केला जाईल.  कोविड -१९ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत असून, आता भारताला वैद्यकीय ऑक्सिजनची जास्त मागणी आहे.  भारत सरकार १६२ ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापन करणार आहे जे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवतील विशेषकरुन ग्रामीण भागातील रूग्णालयांना.  यापैकी १०० जणांना PM-Cares फंडद्वारे वित्तपुरवठा करायचा आहे.  तसेच, भारत ५०,००० टन ऑक्सिजन आयात करणार आहे*.


🌞 हायपोक्सिया म्हणजे काय?

👉हायपोक्सिया एक अशी अवस्था आहे जिथे ऊतींपर्यंत पोहोचलेला ऑक्सिजन अपुरा पडतो.  कोविड -१९ मध्ये अशीच स्थिती उद्भवते.


🌞परक ऑक्सिजन वितरण प्रणाली बद्दल.. 

👉सिस्टमचे इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर अत्यंत कमी तापमान, कमी आर्द्रता आणि कमी बॅरोमेट्रिक दबावांवर काम करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. हे मनगटाने परिधान केलेल्या नाडीच्या ऑक्सिमीटरद्वारे व्यक्तीच्या एसपीओ 2 पातळी वाचते.  हा स्तर वायरलेस इंटरफेसद्वारे वाचले जातात. एसपीओ 2 च्या पातळीवर आधारित, सोलेनॉइड वाल्व्हला त्या व्यक्तीस ऑक्सिजन पुरवण्यासाठी समायोजित केले जाते. ही प्रणाली अनुनासिक नाकाद्वारे ऑक्सिजन पुरवते, हे प्रति लिटर दोन लिटरच्या दराने 750 मिनिटे ऑक्सिजन पुरवतो. हे कमी वजनाचे आहे. डिझाइन मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी पाठविले गेले आहे.


🌞 फायदे... 

👉 ऑक्सिमीटर पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि अशा प्रकारे ते घरात तैनात केले जाऊ शकतात.  असे आहे कारण ते कमी एसपीओ 2 पातळीसाठी गजर देते.


२० एप्रिल २०२१

Online Test Series

1.
देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

१९ एप्रिल २०२१

भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक



🔰गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर पडली आहे.


🔰गल्या दशकभराच्या काळात सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली असतानाच भारताला करोना महासाथीचा फटका बसला. ज्या ठिकाणी देशातील बहुतांश ग्राहक व गरीब लोक राहतात, त्या ग्रामीण भागावर मंदावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम झाला आहे.


🔰या संदर्भात कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ग्रामीण भागातील दारिद्र्यातील वाढ कुणाच्याही लक्षात येऊ शकते. या भागात बेकारीचे प्रमाण मोठे होते; ग्राहकांचा खर्च (कंझ्युमर एक्सपेंडिचर) सतत कमी होत होता आणि विकासावरील खर्च अवरुद्ध झाला होता. हे तीन घटक एखाद्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य ठरवतात.


🔰परामुख्याने असंघटित कामगार आणि गरीब यांचा समावेश असलेल्या ग्रामीण भारतीयांनी २०२१ साली एक वर्षभराहून अधिक काळ अनियमित रोजगारासह दिवस काढले आहेत. लोकांनी अन्नधान्यावरचा खर्च कमी केला आहे आणि धान्य महागल्यामुळे अनेकांनी मसुरीच्या डाळीसारखे प्राथमिक अन्नधान्य वापरणे सोडून दिले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...