२४ डिसेंबर २०२०

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.


🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.


🔺तर या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव  देण्यात आलं आहे.


🔺एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.


🔺तसेच टेक्सासमधील ह्यूस्टन येथील 315 एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी



लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. 


GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांचं नाव आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे.


१ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. त्यामध्ये एकूण २५ खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत राहुल गांधींच्या नावाचीही समावेश आहे.


प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून १० नावांची यादी तयार करण्यात आली असंही या संस्थेने म्हटलं आहे.


कोण आहेत टॉप १० खासदार


अनिल फिरोजिया – भाजपा

अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी

राहुल गांधी-काँग्रेस

महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस

एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा

हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना

सुखबीर सिंग बाद-एसएडी

शंकर लालवानी -भाजपा

नितीन गडकरी-भाजपा

डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके

प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क.


🔶परौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.


🔶नया. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी  यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे.


🔶दशात सध्या लव्ह जिहाद या संकल्पनेची चर्चा असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपाशासित राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. लग्नासाठी जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे.

भारतात महामार्गांचा हरित विकास.


🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता

भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सुरक्षित आणि हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर एवढा अंदाजित खर्च असलेल्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे.


🔶भारत सरकारच्या वतीने डॉ. महापात्रा आणि जागतिक बँकेच्या वतीने कार्यवाहक संचालक सुशिला गुल्याणी यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.


🛑 ठळक बाबी....


🔶या प्रकल्पामुळे सुरक्षा आणि हरित तंत्रज्ञानातली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची क्षमता वृद्धिंगत होणार.

हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका प्रकल्प स्थानिक आणि किरकोळ साहित्य, औद्योगिक उप-उत्पादने आणि इतर जैवविज्ञान उपायांसाठी सुरक्षित आणि हरित तंत्रज्ञानाचा आरखडा एकत्रित करून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय विविध भौगोलिक क्षेत्रातल्या एकूण 783 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी मदत करणार आहे.हा प्रकल्प महामार्गांच्या बांधकाम आणि देखरेख क्षेत्रात हरितगृह वायु (GHG) उत्सर्जन कमी करण्यात मदत करणार.


🔴 जागतिक बँक (WB) विषयी....


🔶जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झालेल्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.संयुक्त राज्ये अमेरिका या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.

२३ डिसेंबर २०२०

महाराष्ट्रातील अभयारण्ये



नरनाळा – अकोला

टिपेश्वर -यवतमाळ

येडशी रामलिंग – उस्मानाबाद

अनेर – धुळे, नंदुरबार

अंधेरी – चंद्रपूर


औट्रमघाट – जळगांव

कर्नाळा – रायगड

कळसूबाई – अहमदनगर

काटेपूर्णा – अकोला

किनवट – नांदेड,यवतमाळ


कोयना – सातारा

कोळकाज – अमरावती

गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

चांदोली – सांगली, कोल्हापूर

चपराला – गडचिरोली


जायकवाडी – औरंगाबाद

ढाकणा कोळकाज – अमरावती

ताडोबा – चंद्रपूर

तानसा – ठाणे

देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर


नवेगांव – भंडारा

नागझिरा – भंडारा

नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

नानज – सोलापूर

पेंच – नागपूर


पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

फणसाड – रायगड

बोर – वर्धा

बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

भिमाशंकर – पुणे, ठाणे

रल्वे झोनचे मुख्यालय



1. दक्षिण रेल्वे - चेन्नई


2. दक्षिणपूर्व रेल्वे - कोलकाता


3. दक्षिण मध्य - सिकंदराबाद


S. दक्षिणपूर्व मध्य - बिलासपूर


5. दक्षिण पश्चिम रेल्वे - हुबळी


6. पूर्व रेल्वे  - कोलकाता


7. पूर्व मध्य - हाजीपूर


8. पूर्व किनारा - भुवनेश्वर


9. पश्चिम रेल्वे  - मुंबई


१०. मध्य रेल्वे  - मुंबई


11. उत्तर रेल्वे  - दिल्ली


१२. उत्तर मध्य रेल्वे - अलाहाबाद


13. उत्तर पश्चिम - जयपूर


14. पश्चिम मध्य रेल्वे - जबलपूर


15. ईशान्य रेल्वे - गोरखपूर


16. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे - मालीगाव (गुवाहाटी)


17. कोलकाता मेट्रो - कोलकाता


18. दक्षिण कोस्ट रेल्वे - विशाखापट्टणम (नवीन 27 जुलै 2019)


राष्ट्रीय राजमार्गों (National Highways)


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1 (km. 456) – दिल्ली से अमृतसर तथा भारत-पाकिस्तान सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1A (km. 663) – जलंधर से उरी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1B (km. 274) – बटोटे से खानाबल तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1C (km. 8) – डोमेल से कटरा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 1D (km. 422) – श्रीनगर से कारगिल से लेह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2 (km. 1,465) – दिल्ली से कोलकाता तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2A (km. 25) – सिकन्दरा से भोगनीपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 2B (km. 52) – बर्धमान से बोलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 3 (km. 1,161) – आगरा से मुम्बई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4 (km. 1,235) – थाणे के पास राष्ट्रीय राजमार्ग 3 से चेन्नई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4A (km. 153) – बेलगाम से पणजी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 4B (km. 27) – नवाशेवा से पाल्सपे तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5 (km. 1,533) – राष्ट्रीय राजमार्ग 6 से चेन्नई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 5A (km. 77) – राष्ट्रीय राजमार्ग 5 के पास से पारादीप बंदरगाह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 6 (km. 1,949) – हजीरा से कोलकाता तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 7 (km. 2,369) – वाराणसी से कन्याकुमारी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग NH) 7A (km. 51) – लयमकोट्टई से तूतीकोरन बंदरगाह तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8 (km. 1,428) – दिल्ली से मुंबई तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8A (km. 473) – अहमदाबाद से मांडवी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8B (km. 206) – बामनबोर से पोरबंदर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8C (km. 46) – चिलोड़ा से सरखेज तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8D (km. 127) – जेतपुर से सोमनाथ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 8E (km. 220) – सोमनाथ से भावनगर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) NE 1 (km. 93) – अहमदाबाद से वडोडरा तक


🚧 एक्सप्रेस वेराष्ट्रीय राजमार्ग (NH) 9 (km. 841) – मुणे से मछलीपट्टनम तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 10 (km. 403) – दिल्ली से फज़िल्का से भारत पाकिस्तान सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11 (km. 582) – आगरा से बीकानेर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11A (km. 145) – मनोहरपुर से कोथम तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 11B (km. 180) – लालसोट से धौलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12 (km. 890) – जबलपुर से जयपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 12A (km. 333) – जबलपुर से झाँसी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 13 (km. 691) – शोलापुर से मंगलौर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 14 (km. 450) – बीवार से राधापुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 15 (km. 1,526) – पठानकोट से समाखियाली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 16 (km. 460) – निजामाबाद से जगदलपुर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17 (km. 1,269) – पानवेल से इदपल्ली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17A (km. 19) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कोर्टलम से मढ़गाव तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 17B (km. 40) – पोंडा से वास्को तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18 (km. 369) – राष्ट्रीय राजमार्ग 7 के पास कुरनूल से राष्ट्रीय राजमार्ग 4 के पास चित्तूर तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 18A (km. 50) – तिरुपति से पुथलपट्टू तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 19 (km. 240) – गाजीपुर से पटना तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 20 (km. 220) – पठानकोट से मंडी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21 (km. 323) – चंड़ीगढ़ के पास राष्ट्रीय राजमार्ग 22 से मनाली तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 21A (km. 65) – पिंजौर से स्वारघाट तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 22 (km. 459) – अंबाला से भारत चीन सीमा के पास शिपकिला तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 23 (km. 459) – चस से राष्ट्रीय राजमार्ग 42 के संगम तक


https://telegram.me/sailakshya

🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24 (km. 438) – दिल्ली से लखनऊ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 24A (km. 17) – बख्शी का तालाब से चेन्हट (राष्ट्रीय राजमार्ग 28) तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 25 (km. 352) – लखनऊ से शिवपुरी तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 25A (km. 31) – राष्ट्रीय राजमार्ग 25 से बख्शी का तालाब तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 26 (km. 396) – झाँसी से लखनादौन तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 27 (km. 93) – इलाहाबाद से मंगावन तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28 (km. 570) – बरौनी के पास राष्ट्रीय राजमार्ग 31 से लखनऊ तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28A (km. 68) – पिपरा के पास राष्ट्रीय राजमार्ग 28 से भारत नेपाल सीमा तक


🚧 राष्ट्रीय राजमार्ग (NH) 28B (km. 121) – छपवा से छपरा से राष्ट्रीय राजमार्ग 28 ए के पास बाघा तकराष्ट्रीय राजमार्ग (NH) 28C (km. 184) – बारबंकी से नेपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा " लीजन ऑफ मेरिट " पुरस्कार जाहीर



◾️ पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला


◾️ लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो . अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो


◾️ हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो


🤝 पतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले . या आधारेच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला


◾️ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन व जपानचे पुर्व पंतप्रधान शिंझो आबे यांना सुध्दा " लीजन ऑफ मेरिट " जाहिर


✅ पतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार


🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 लीजन ऑफ मेरिट

🔰 दश : अमेरिका .

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा



एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार


आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.


त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा



 ✍🏻✍🏻✍🏻_ मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी देणार, असं शासनाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.


♦️_ मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्याने आरक्षणाविषयी पेच निर्माण झाला होता. त्यातच मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण देऊ नये, यामुळे कोर्टातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर परिणाम होईल, अशी भूमिका काही मराठा संघटनांकडूनच मांडण्यात येत होती. अशातच सरकारने घेतलेल्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज घेतले अन्य 7 मोठे निर्णय


♦️1. गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग


कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना (अनुज्ञप्ती )शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता


♦️2. अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग


लक्ष्यनिर्थारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यंत्रणेचे बळकटीकरण करुन अन्नधान्याची वाहतूक शिधावाटप दुकानांपर्यंत थेट करण्यासाठी धोरण निश्चित करण्यास मान्यता.


♦️3. अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग


पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरणाची केंद्र सहाय्यित योजना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली.


कुपोषणाचे (एनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठीची ही योजना राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राबविण्यात येणार.


♦️4. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग


राज्यातील 53 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयातील 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करण्यास मान्यता .


♦️5. पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग


‌राष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतील कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार (वन टाईम सेटलमेंट) पध्दतीने भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.


♦️6. शालेय शिक्षण विभाग


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करणार


♦️7. सार्वजनिक बांधकाम विभाग


महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करणार

Online Test Series

सह्यादीतील घाट



उत्तर दक्षिण घाट


सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट


●सह्याद्रीतील प्रमुख घाट


□ घाट जोडलेली शहरे


•आंबाघाट  रत्‍नागिरी-कोल्हापूर

•आंबेनळी घाट  महाबळेश्वर-पोलादपूर

•आंबोली-रामघाट सावंतवाडी– कोल्हापूर

•कुंभार्ली घाट चिपळूण-कराड

•खंबाटकी-खंडाळा  पुणे-सातारा

•चंदनापुरी घाट  नाशिक-पुणे

•ताम्हिणी घाट  माणगाव (कोकण)-पुणे

•दिवा घाट  पुणे-सासवड

•थळघाट-कसार्‍याचा घाट  नाशिक-मुंबई

               (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)

०पसरणी घाट वाई-महाबळेश्वर

०पारघाट  सातारा-रत्नागिरी

०फोंडाघाट कोल्हापूर-गोवा

०बोरघाट-खंडाळ्याचा घाट पुणे-मुंबई 

             (राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४)

०माळशेज घाट आळेफाटा-कल्याण

०रणतोंडी घाट  महाड-महाबळेश्वर

०वरंधा घाट   भोर-महाड




            महाराष्ट्राचा भूगोल 


महत्त्वाचे घाट...               स्थान


 उत्तरेकडून दक्षिणेकडे


● थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक


○ माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर


●बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे


○वरंधा घाट=भोर - महाड


● खंबाटकी घाट=पुणे - सातारा


○ पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर


● आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड


○ कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण


● आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी


○ फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी


●हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ


○ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय



अलाहाबाद बैंक - कोलकाता


• बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे


• केनरा बैंक - बैंगलोर


• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर


• देना बैंक - मुंबई


• इंडियन बैंक - चेन्नई


• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई


• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली


• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली


• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली


• सिंडिकेट बैंक - मणिपाल


• यूको बैंक - कोलकाता


• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता


• विजया बैंक - बैंगलोर


• आंध्रा बैंक - हैदराबाद


• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न


(1) 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी संख्या 

      एकूण किती आहेत ?


--->  9


(2) 1 ते 100 या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या 

       एकूण किती आहेत ?


--->  90


(3) 1 ते 100 या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या 

        एकूण किती आहेत  ?


---> 1


(4) 1  ते 100 या संख्यांमध्ये 11 वेळा येणारा 

      अंक कोणता  ?


--->  0


(5)  1 ते 100 या संख्यांमध्ये 21 वेळा येणारा 

      अंक कोणता  ?


--->  1


(6)  1 ते 100 या संख्यांमध्ये 8 हा अंक किती 

      वेळा येतो  ?


--->  20


(7) 1 ते 100 या संख्यांमध्ये एककस्थानी 7 

    हा अंक असलेल्या एकूण संख्या किती  ?


---> 10


(8) 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 ते 9  हे अंक 

    एकूण किती वेळा येतात  ?


---> 192


(9) 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 हा अंक 

    एकूण किती वेळा येतो ?


---> 10


(10) 10 ते 99 या दोन अंकी संख्यांपैकी सम आणि  विषम 

    एकूण संख्या किती ?


---> 45


(11)  1 ते 100 पर्यंत च्या संख्यांमध्ये सम आणि  विषम 

    एकूण संख्या किती ?


---> 50

आज राष्ट्रीय किसान दिन- 23 Dec 2020



🔸जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकऱ्याची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगती की अधोगती सुरू आहे. 


🔸शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकऱ्यासाठी कृषि व्याख्याने, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, कृषि प्रदर्शन, मेळावे असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. 


🔸दश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता. तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे. 


🔸आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते. मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी, शेतीमालच्या दरवाढीसाठी, शेतकऱ्याची आर्थिक, सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे.

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस.


💉युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला 850 टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभाव ठेवला जाणार नाही, तसेच प्राधान्याने हे काम केले

जाईल.


💉तर करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील.


💉या जीवघेण्या आजारावर लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये 70 हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत बसवले जातील.


💉तर या आधुनिक फ्रीजच्या माध्यमातून करोना महामारीच्या लसीच्या उपलब्धतेचा परीघ वाढवण्यात येईल. ‘कोवैक्स’ लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानाची गरज असते. या कामात हे फ्रीज महत्वाची भूमिका बजावतील.तसेच या फ्रीजची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे हे फ्रीज सौर ऊर्जेवर चालतील.

अनेक देशांकडून ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध.


🧧ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत.


🧧जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताकडूनही विमानांवर बंदी लागू करण्यात आली आहे.


🧧बरिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर ज्या देशांनी निर्बंध लादले त्यात हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेटिना, चिली, मोरोक्को व कुवेत यांचा समावेश आहे.


🧧करोना विषाणूचा हा नवीन प्रकार सत्तर टक्के संक्रमणशील व संसर्गजन्य असून आरोग्य तज्ज्ञांनी असे म्हटले आहे, की हा विषाणू घातक नाही, तो लशींना दाद देत नाही हेही खरे नाही.


🧧UK अर्थात युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे.

देशात 12,852 बिबटे आहेत: ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल..


🐆कद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थिती सांगणारा ‘भारतात बिबट्यांची स्थिती, 2018’ अहवाल प्रकाशित करण्यात आला.


🌵ठळक माहिती.....


🐆वर्ष 2018 मध्ये, भारतात आता 12,852 बिबटे असून 2014च्या सर्वेक्षणात  ही संख्या 7910 होती. अर्थात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.


🐆मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3421, 1783 आणि 1690 बिबटे असल्याचा अंदाज आहे.पूर्व घाटात सर्वाधिक म्हणजेच 8.71 बिबटे तर पश्चिम घाटात 3387 बिबटे आढळून आली आहेत.


🐆बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत.

संरक्षित आणि बहुउपयोगी जंगल परिसरात वाघ आणि बिबटे आढळतात. बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे पर्यावरण जतनासाठीच्या प्रयत्नांचे आणि वन्य जीवन आणि जैव विविधता बहरत असल्याचे द्योतक आहे.

वाचा :- महाराष्ट्रातील महामंडळे



१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२


२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६


३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२


४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२


५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८


६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२


७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५


८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१


९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३


१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५


११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७


१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६


१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७


१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७


१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७


१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८


१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८


२०) म्हाडा - १९७६

सवच्छ सर्वेक्षण २०२०


🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे


१) इंदूर - मध्यप्रदेश 

२) सुरत - गुजरात 

३) नवी मुंबई - महाराष्ट्र 

४) अंबिकापूर - छत्तीसगड 

५) म्हैसूर - कर्नाटक 

६) विजयवाडा - आंध्रप्रदेश 

७) अहमदाबाद - गुजरात 

८) नवी दिली शहर - दिल्ली 

९) चंद्रपूर - महाराष्ट्र

१०) खारगोन - मध्यप्रदेश 

१८) धुळे - महाराष्ट्र

२५) नाशिक - महाराष्ट्र


 मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर


 प्राचीन पवित्र नगरी वाराणसीला गंगा नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान


 कराड नगरपरिषदेनं एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे


 सासवड दुसऱ्या तर लोणावळा तिसऱ्या क्रमांकावर आहे .

नोबेल पुरस्कार २०२० विजेते


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

UNDP मानव विकास अहवाल 2020.


🎗सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 

2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


🎯ठळक बाबी....


🎗निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🎗गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🎗दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.

आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🎗मानव विकास निर्देशांक हा आकडा जगातल्या देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🎗1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

२२ डिसेंबर २०२०

पाच राज्यांना १६ हजार कोटींच्या अर्थउभारणीस केंद्राची परवानगी.


💰नवी दिल्ली : तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर १६,७२८ कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आंध्र प्रद्रेश, कर्नाटक, मध्य प्रद्रेश ही यातील इतर तीन राज्ये आहेत.


💰रकारने मे महिन्यात असे ठरवले होते, की त्या राज्यांनी उद्योगस्नेही सुधारणा केल्यास अतिरिक्त उसनवारीला परवानगी देण्यात येईल. यात जिल्हा पातळीवरील उद्योग सुधारणा आराखडय़ाची पूर्तता ही प्रमुख अट होती. केंद्राच्या विशिष्ट कायद्यांनुसार या संबंधित उद्योगांना परवाने देणे हा या सुधारणांचा एक भाग होता. पाच राज्यांनी उद्योगांना अनुकूल स्थिती निर्माण करण्यात बरीच प्रगती केली असून त्यांना खुल्या बाजारातून १६,७२८ कोटी रुपयांची उसनवारी करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.


💰कोविड १९ साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केंद्र सरकारने राज्यांना उद्योगस्नेही उपाययोजना करण्याच्या अटींवर उसनवारीची परवानगी देताना  राज्यांना खुल्या बाजारपेठेतून उसनवारीची मर्यादा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या २ टक्के इतक्या प्रमाणात वाढवली होती. आर्थिक उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यानुसार ही मर्यादा तीन टक्के होती. 


💰उसनवारीची मर्यादा वाढवली असली तरी सरकारने त्यासाठी चार प्रमुख सुधारणांची अट घातली होती, त्यात ‘एक देश एक शिधापत्रिका’, ‘उद्योगस्नेही उपाय’, ‘शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा’ व ‘ऊर्जा क्षेत्रात सुधारणा’ यांचा समावेश होता. या सुधारणाराबवण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदत दिली होती.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत; केंद्र सरकारचा इशारा.


👉कद्र सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी कारभार सुरु केला. या कायद्याचा संदर्भ देत कायमस्वरुपी म्हणजेच पर्मनन्ट नोकरदारांना करारावर म्हणजेच कान्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये बदलण्यास कंपन्यांनी सुरुवा केली. मात्र आता अशा कंपन्यांना थेट सरकारनेच इशारा दिला आहे.


👉कोणत्याही कंपनीला नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कोणत्याही पर्मनन्ट कर्मचाऱ्याला करारानुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करु शकत नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबरच नोकरकपात करताना नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी कंपन्या विशेष आर्थिक निधी म्हणून सीएसआर फंडचा वापर करु शकतात, असंही केंद्राने सांगितलं आहे.


👉नवीन कर्मचारी कायद्यासंदर्भात लवकरच कामगार आणि रोजगार मंत्रालयची बैठकही होणार असून यामध्ये नवीन कायद्यासंदर्भातील नियम अधिक स्पष्ट केले जाण्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे.


👉सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने सेवा नियमांमध्ये लवकरच मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना कायमस्वरुपी नोकरदारवर्गाला करारावर आणता येणार नाही. 


👉कामगार आणि रोजगार मंत्रालय नवे नियमांनुसार कर्मचारी कपात झाल्यानंतर विशेष निधीसंदर्भातही नियम बनवणार आहे. या निधीचा वापर कर्मचाऱ्यांना कुशल बनवण्यासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. 


👉कामगार आणि रोजगार मंत्रालयाला यासंदर्भात कंपन्यांनाही सल्ले दिले आहेत. त्याचबरोबरच कामगार संघटना आणि कंपन्यांचे एकूण मुल्य किती आहे यासंदर्भातील नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणावी अशी मागणीही करण्यात आलीय.

मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता.



🏉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे.


🏉तर हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश  असेल.


🏉तसेच कलरीपायूट्टू हा खेळ प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जात असून मल्लखांब हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो.

 

🏉गटका पंजाबमध्ये खेळला जात असून थांग-ता हा मणिपूर मार्शल-आर्टवर आधारित आहे.

पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित.



💭पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथमच स्थान मिळाले आहे.


💭तर कोलकात्यापासून 47 कि.मी अंतरावरील पेट्रोलियम साठय़ातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली असून हे तेल हल्दीया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे शुध्दीकरणासाठी पाठवले जात आहे.


💭अशोकनगर तेल व वायू साठा क्षेत्रात प्रथमच तेल उत्पादन सुरू झाले असून हा तेल व वायू साठा 2018 मध्ये सापडला होता. अशोकनगर क्षेत्र हे महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असून ते व्यावसायिक पातळीवर योग्य आहे.

विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश.


🥊नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली. अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर (६० किलो) आणि मनीषा मौन (५७ किलो) यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले.


🥊मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा ३-२ असा पराभव केला. साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोसे लगावत मनीषासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पण पुढील दोन फेऱ्यांमध्ये मनीषाने सरशी साधत सुवर्णपदकाची कमाई केली. सिम्रनजीतने जर्मनीच्या माया क्लिएनहान्स हिच्यावर ४-१ अशी सरशी साधत सुवर्णपदकावर नाव कोरले. 


🥊भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले. शनिवारी पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने (५२ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली होती.


🥊भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ६७ दिवसांच्या युरोपमधील प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता केली.भारताच्या सतीश कुमारला (९१ किलो) जर्मनीच्या नेल्वी टियाफॅकविरुद्धच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हायपरसॉनिक विंड टनेल’ सुविधा असणारा भारत हा तिसरा देश



☘️सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) तयार केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल (HWT)’ याचे उद्घाटन झाले.


🌼ठळक बाबी.......


☘️हायपरसॉनिक विमाने, क्षेपणास्त्र, इंजिन यांच्या चाचण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


☘️दशी बनावटीची अशी सुविधा विकसित करणारा भारत हा अमेरिका अणि रशियानंतर जगातला तिसरा देश ठरला आहे.


☘️ही सुविधा ‘माच 5-12’ गतीसह विविध चाचण्या पार पाडण्यासाठी सक्षम आहे. (माच याचा अर्थ ध्वनीच्या गतीच्या गुणाकारात असा होतो)

भारतीय संघानं 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला


🔶पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी  घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे.


🔶दसऱ्या दिवसाअखेरीस 1 बाद 9 वर डाव संपवलेल्या भारताकडे 62 धावांची आघाडी होती.

तसेच दुसऱ्या डावांत भारतीय संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे.


🔶1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 42 धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती.

DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ


🅾️सवदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे.

तर दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDO च्या वैज्ञानिकाने सांगितले.


🅾️सवदेशी बनावटीची ही तोफ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करु शकते. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही असे ATAGS हॉवित्झर तोफ  प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही गाडे फिल्ड चाचणी दरम्यान एएनआयशी बोलताना म्हणाले.


🅾️चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणी दरम्यान ATAGS हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस फायर करण्यात आल्या आहेत असे गाडे यांनी सांगितले.

भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवलीय, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे असे गाडे म्हणाले.


🅾️तसेच कारगिल युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ATAGS हॉवित्झर डीआरडीओने विकसित केली आहे.

जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन: 18 डिसेंबर



💥भारताच्या पुढाकाराने दरवर्षी 18 डिसेंबर या दिवशी ‘जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन’ साजरा करतात. अल्पसंख्यांक समुदायांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.


💥भाषिक, धर्म, जाती आणि वर्ण याबाबतीत अल्पसंख्यांक असलेल्या व्यक्तींच्या विशेषाधिकारांची उन्नती करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.

हा दिवस अल्पसंख्याकांशी निगडित मुद्द्यांविषयी आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यावर केंद्रित असतो.


💥भारतीय संविधान सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान करते आणि त्यात भाषिक, वांशिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक उपायांचा अवलंब करण्यात आला आहे.


💢पार्श्वभूमी


💥जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन हा भारत सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या पुढाकाराने साजरा केला जातो.


💥सयुक्त राष्ट्रसंघाने 18 डिसेंबर 1992 रोजी धार्मिक किंवा भाषिक राष्ट्रीय किंवा वांशिक अल्पसंख्याकांच्या व्यक्तींच्या हक्कांविषयक जागतिक करारनामा स्वीकारला होता. अल्पसंख्याकांच्या परिस्थितीत सुधारणा करणे आणि राष्ट्रीय, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेविषयी जनजागृती करणे ही राज्य सरकारचीही जबाबदारी असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन: 20 डिसेंबर


🍀दरवर्षी 20 डिसेंबर या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन (International Human Solidarity Day) साजरा करतात.  


🍀आतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा करण्यामागचा उद्देश्य असा आहे की, लोकांच्या विविधतेमधील एकात्मतेचे महत्त्व स्पष्ट करीत जनजागृती करणे. ‘हेल्प4ह्यूमेन रिसर्च अँड डेवलपमेंट’ या संस्थेनी भारतीयांना एकात्मतेच्या सूत्रात बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.


🔴पार्श्वभूमी


🍀दिनांक 22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी मानवी एकात्मतेच्या संदर्भात निर्णय घेत दरवर्षी 20 डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन’ पाळण्याचा निर्णय घेतला.  


🍀2030 शाश्वत विकास ध्येय (SDG) पुर्णपणे नागरिक आणि ग्रह या घटकांवर केंद्रित आहेत, ज्यात मानवाधिकारांना पाठबळ दिले जात आहे आणि दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई या समस्यांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या निर्धारासाठी वैश्विक भागीदारीने ते समर्थित आहे. त्यादृष्टीने जागतिक सहकार्य आणि एकात्मतेची पायाभरणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन’ साजरा करतात.


🍀फब्रुवारी 2002 मध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी UNDP चा ‘जागतिक एकता कोष’ स्थापन करण्यात आला.

ॲट्रॉसिटी कायदा - न्यायालयीन निर्णय



📌ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत सरसकट कारवाई करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 05 नोव्हें. 2020 रोजी दिला.


📌नया.एल.नागेश्वर राव यांच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढेही ही सुनावणी झाली.


♦️नयायालयाचे निकाल :


📌कवळ फिर्याद दाखल करणारी व्यक्ती अनुसूचित जाती, जमातीतील आहे म्हणून संशयितावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई करणे हा त्या व्यक्तीला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे


📌एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची आहे म्हणून तिचा छळ केला जात आहे, हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत संशयितांवर आरोपपत्र दाखल करता येणार नाही.


📌सशयिताने जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने अशी शिवीगाळ केली तर त्याच्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल करता येईल.


♦️ॲट्रॉसिटी कायदा

Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989


📌 पार्श्वभूमी - सदर कायदा तयार होण्यापूर्वी चौतीस वर्षांपूर्वी नागरी संरक्षण अधिनियम 1955 हा कायदा अस्पृश्यतेला खतपाणी देणाऱ्या अपराधास प्रतिबंध करण्यासाठी होता.


📌 या कायद्यातील तरतुदी अनुसूचित जाती प्रवर्गावरील अत्याचार थांबवण्यास पुरेशा नसल्याने संसदेने ॲट्रॉसिटी कायदा केला.


📌हा कायदा भारताच्या संसदेने 11 सप्टेंबर1989 मध्ये पारित केला. 


📌 अमलबजावणी 30 जानेवारी 1990


📌उद्देश: अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध घालणे.


📌या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकार व पोलिसांची आहे.


📌 या कायद्यात 5 प्रकरणे असून 23 कलमे आहेत.

▪️परकरण-1 कायद्याच्या व्याख्या

▪️परकरण-2 अत्याचाराचे, अपराध ,शिक्षा    व  दंडाची तरतूद

▪️परकरण-3 तडीपारीची तरतूद 

▪️परकरण-4 विशेष न्यायालय नेमण्याची तरतूद 

▪️परकरण -5 संकीर्ण तरतुदी


♦️ॲट्रॉसिटी कायद्याची पार्श्वभुमी:


📌सदर कायदा तयार होण्याआधी 34 वर्षांपूरवी  नागरी  संरक्षण हक्क अधिनियम, १९५५ हा कायदा अस्पृश्यतेला खत- पाणी देणाऱ्या अपराधास प्रतिबंध करण्यासाठी अस्तित्वात होता.


📌 या कायद्यान्वये अस्पृश्यता पाळणे व ती पाळण्यास उत्तेजन देणे हा गुन्हा समजण्यात आला आहे.


📌 हा कायदा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गाच्या अत्याचारापुरता सीमीत होता, मात्र त्यातील अपराधास नमूद शिक्षा वा द्रव्यदंड अत्यल्प असल्याने सवर्णांना त्यासंबंधी भिती अथवा भय यात गांभीर्य राहिले नाही. (उदा. कोणत्याही अपराधास एक महिन्याहून कमी नाही सहा महिन्यांपेक्षा जास्त नाही इतक्या मुदतीची कैद व द्रव्यदंड रु. शंभरहून कमी नाही व रू.पाचशे पेक्षा जास्त नाही) त्यामुळे हा कायदा तयार होऊनदेखील शिक्षा व द्रव्यदंड अत्यल्य असल्याने अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार घडण्याचे प्रमाण कमी झाले नाही.


📌 नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ हा भारतीय प्रजासत्ताकाच्या सहाव्या वर्षी संसदेकडून मान्य करण्यात आला. 


📌 कायद्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे. मात्र त्यातील तरतुदीप्रमाणे तो बोथट ठरला हे नाकारता येत नाही.


📌 सदर कायद्याच्या भितीपोटी उघडपणे अस्पृश्यता पाळणे हा प्रकार काही मर्यादेत कमी झाला ही सत्यता असली तरी सवर्णांची मानसिकता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या प्रवर्गासंबंधी चीड, घृणाविषयी आंतरिक भावना, रुजलेली पाळे-मुळे नष्ट करण्यास हा कायदा असमर्थ ठरला हे निश्चित.


📌 एकीकडे जातीयतेच्या कारणावरून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अत्याचार घडविण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रशासनाला आढळून आल्याने, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, जातीय राखण्यासाठी, जाती जमातीचे हित रक्षण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर बेचाळीस वर्षांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ हा कायदा तयार करावा लागला.

देशात बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर


भारतात वाघांसोबतच बिबटय़ांची देखील गणना केली जात असून बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्र मांकावर आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया २०१८’ हा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, महाराष्ट्रात एक हजार ६९० बिबटे आहेत.


राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, २०१४च्या तुलनेत २०१८ साली देशात बिबटय़ांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये आठ हजार बिबटे होते. २०१८ मध्ये ही संख्या १२ हजार ८५२ इतकी झाली. 


संरक्षित वनक्षेत्रात बिबटय़ांची गणना करण्यात आली आहे. मात्र, बिबटे हा गावाच्या सीमेलगत राहणारा प्राणी असल्यामुळे त्यांची एकू ण संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संरक्षित क्षेत्राशिवाय शेतशिवारात बिबटय़ांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. वाघांचा अधिवास असणाऱ्या संरक्षित वनक्षेत्रात आणि काही ठिकाणी शेतजमिनीवरही ही गणना करण्यात आली. 


महाराष्ट्र बिबटय़ांच्या संख्येत तिसऱ्या क्र मांकावर असला तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बिबटय़ांचे मृत्यू अधिक आहेत. यावर्षी सुमारे १७५ बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. 


बिबटय़ांच्या माणसांवरील हल्ल्यात देखील वाढ झाली आहे. बिबटय़ांच्या संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. बिबटय़ांच्या मृत्यूत वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


बिबटय़ांची संख्या


मध्यप्रदेश : ३, ४२१

कर्नाटक : १, ७८३

कर्नाटक, तामिळनाडू,

गोवा, केरळ : ३, ३८७

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार : १, २५३

Online Series Test

२१ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र विधान परिषद



महाराष्ट्र विधान परिषद.   


  (Maharashtra Legislative Council) 

      हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. 

   महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा, ओडिशा या ७ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत.


 बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे. 

  राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).


विधानपरिषदेबद्दल माहिती


घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.


विधानपरिषदेची रचना 


१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी


रचना :


१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.


१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.


१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


१/६ राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.


सदस्यांची पात्रता


१) तो भारताचा नागरिक असावा.


२) त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.


३) संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


सदस्यांचा कार्यकाल 


सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल


विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही.

     दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


 अधिवेशन


दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती


विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.



124 वे घटनादुरुस्ती विधेयक



- उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण


- 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर


- खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचे 10% आरक्षण सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्क्यांच्या वर असेल. 


- या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून 60 टक्के होईल. 


- संविधानातील कलम 15 आणि 16 मध्ये दुरूस्ती केली जाईल.


- यापूर्वी 1990 च्या दशकात आर्थिक निकषांवर दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते.

(आर्थिक निकषांवर आरक्षण देता येत नाही व राज्यघटनेत तशी तरतूद नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.)

वित्तीय समित्या


१) 🌺लोकअंदाज समिती/प्रकलन समिती🌺


जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन

रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच

सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व

मंत्री सदस्य नाही.

अध्यक्षांची नेमणुक-लोकसभा अध्यक्षांकडून

अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच

कार्य- अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची

मितव्यायिता सुचविणे.


२) 🌺लोकलेखा समिती-🌺

रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)

एका वर्षासाठी सदस्यांची निवड

मंत्री सदस्य नसतात.

लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.

1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातील

CAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.

समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत

करतात म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,

मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.


३) 🌺सार्वजनिक उपक्रम समिती-🌺

1964- मध्ये कृष्ण मेनन यांच्या शिफारशीने स्थापन

सदस्य संख्या 22- (15 लोकसभा+7 राज्यसभा)

एका वर्षासाठी

मंत्री सदस्य बनू शकत नाही.

लोकसभेतील सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत अध्यक्ष

म्हणून नेमणुक.

कार्य-सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे.


४) 🌺विभागीय स्थायी समित्या-🌺


कार्यकारी मंडळाची संसदेप्रती अधिक जबाबदारी साध्य करण्याच्या उद्देशाने स्थापना.

एकूण समित्या-24

रचना-एक विभागीय स्थायी समिती एक/अधिक मंत्रालय/

विभागासाठी कार्य करतात.

प्रत्येक समितीत 31 सदस्य पैकी 21 लोकसभेतून (अध्यक्षांमार्फत)

तर 10 राज्यसभेतून (सभापतींमार्फत)

अध्यक्षाची नेमणुक संसदेचे पिठासीन अधिकारी करतात.

मंत्री सदस्य नाही .

२० डिसेंबर २०२०

Online Test Series

विश्व द्रव्याचे


🌷🌷वस्तुमान (m) –


प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.


एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.


वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.


🌷आकारमान (v) –🌷


भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.


🌷घनता –🌷


घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.


घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)


🌿🌿गणधर्म –🌿🌿


 द्रव्य जागा व्यापते.


द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.


 द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.


🍁🍁दरव्याच्या अवस्था –🍁🍁


🌺सथायुरूप


🌺दरवरूप


🌺वायुरूप


🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷


स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.


जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.


स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.


स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.


स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.


उदा. रबर, लाकूड, हिरा इ.


🌷🌷2. द्रव अवस्था :🌷🌷


द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.


द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.


द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.


द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.


उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.


🌷🌷3. वायु अवस्था :🌷🌷


वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.


वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.


उदा. हवा, गॅस इ.


🌷🌷अवस्थांतर :🌷🌷


स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.


द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.


वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.


मेंदू चे प्रमुख भाग



🔥अग्र मस्तिष्क:-


👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात


👉मदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे


✍️मख्य एक्षिक क्रिया करते


⏩गध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात


🔥मध्य मस्तिष्क:-


👉अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो


🔥पश्न मस्तिष्क:-


✍️अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग


✍️अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते


👉लबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो


👉तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो


राष्ट्रपती महाभियोग


🔘कलम:-61


🔘कारण:-घटनाभंग


🔘आरोप स्थान:-संसद सभागृहात


⏩अट:-1/4 सदस्यची लेखी नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते


✍️एकूण सदस्य च्या 2/3 बहुमताने ठराव पास होणे आवश्यक


🔘दसरे सभागृहात अन्वेषण नंतर 2/3 बहुमताने ठराव पास मग पदावरून दूर केले जाते


✍️परक्रिया:-समन्यायिक


👉महाभियोगमध्ये भाग घेणारे सदस्य


1)संसदचे निर्वाचित सदस्य


2)संसदचे सर्व नामनिर्देशीत सदस्य


🎯आज पर्यंत एकदाही महाभियोग राष्ट्रपती वर लावण्यात आला नाही

महत्वाचे खटले


🌻कशवानंद भारती खटला 1973:-


👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे


👉परास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले


👉मलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


🌻मिनर्व्हा मिल खटला 1980:-


👉भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे


👉घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही


👉राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


🌻बरुबारी युनियन खटला 1960:-


👉परास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


🌻ए के गोपालन खटला 1950:-


👉कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


🌻मनका गांधी खटला1978:-


👉कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


🌻आय आर कोहेल्लो खटला 2007:-


👉नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


🌻एस आर बोंमई खटला 1994:-


👉घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.


लोकसभेच्या सभापतींचा इतिहास


१) सभापती आणि उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आली.


 २) त्या वेळी सभापती व उपसभापती यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटले जात होते आणि हीच नामाभिधान 1947 पर्यंत होती.


३) सन 1921 पूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल केंद्रीय विधीमंडळ परिषदांच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी असे. 


४) सन 1921 मध्ये गव्हर्नर जनरलने फेडरिक व्हाईट आणि सच्छितानंद सिन्हा यांची केंद्रीय विधीमंडळाचे अनुक्रमे पहिले सभापती आणि उपसभापती या पदांवर नियुक्ती केली.


 ५) सन 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय विधिमंडळ परिषदेचे पहिले भारतीय व पहिले निर्वाचित सभापती बनले.


६) मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याचा मान जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार यांना मिळाला.


 ७) जी व्ही मावळणकर हे संविधान सभेचे तसेच हंगामी संसदेचे सभापती होते.


 ८) ते 1946 ते 1956 असे सलग दशकभर लोकसभेचे सभापती होते.


गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)

- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात

- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 


2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)

- कमी गुणसूत्रामुळे

- स्त्रीयांमध्ये आढळतो


3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)

- जास्त गुणसूत्रामुळे 

- पुरूषांमध्ये आढळतो 


● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती


1. वर्णकहीनता (Albinism)

- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे


2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)

- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.

- आनुवांशिक आजार

भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती



🔶भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


🔶मळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


🔶आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.

वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.


🔶२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.

ज्ञानातील महत्वाचे

कर्बोदके व मेद ह्यांना ऊर्जा देणारे पोषणतत्वे म्हणून ओळखले जातात


🔶कर्बोदके 2 प्रकारात विभागली जातात

1. शर्करा - सामान्य कर्बोदके

2. स्टार्च - जटील कर्बोदके



🔶 प्रथिने - शरीरबांधणी करणारे अन्न म्हणून ओळखले जातात.


प्राणिज आणि वनस्पती अश्या दोन्ही स्रोतांपासून प्रथिने मिळतात.



🔶 जीवनसत्वे - संरक्षक अन्न म्हणून ओळखले जातात.

शरीराचे रोगांपासून बचावाचे कार्य करतात.


♦️जीवनसत्वांचे कार्य♦️


जीवनसत्व अ - डोळे व त्वचा आरोग्य


जीवनसत्व ब - ऊर्जा उत्सर्जन व लाल रक्तपेशींची निर्मिती


जीवनसत्व क - दात , त्वचा आरोग्य


जीवनसत्व ड - अस्थीचे आरोग्य


जीवनसत्व इ - त्वचा , केस ह्यांची वाढ


जीवनसत्व के - रक्त गोठवणे


जीवनसत्त्व क


» याचे रासायनिक नाव अॅस्कॉर्बिक आम्ल आहे. 

» लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, कोबी, बीट व गाजर यांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. 

» रोजची गरज ९० मिग्रॅ. असते. संयोजी ऊतीमधील कोलॅजेन तंतूंच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. 

» ते प्रतिऑक्सिडीकारक म्हणून कार्य करते. क जीवनसत्त्व त्रुटीमुळे होणाऱ्या विकारास स्कव्र्ही म्हणतात. 

» या विकारात मनुष्याचे वजन घटते, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो आणि सौम्य स्पर्शानेही हिरड्यांमधून रक्त येते. परिणामी दात सैल होतात. 

» या जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

जीवनसत्त्व के

 

» या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव मिथिल नॅप्थोक्विनोन आहे. 

» एच्. डाम आणि ई. ए. डॉइझी या वैज्ञानिकांना के जीवनसत्त्वावर केलेल्या संशोधनासाठी १९४३ सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

» के जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांत, विशेषत: पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. 

» कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते. 

» लहान आतड्यातील जीवाणू अन्नपदार्थातील पूर्वगामी घटकांपासून हे जीवनसत्त्व तयार करतात. 

» प्रौढ व्यक्तीला दररोज सु. १२० मायक्रोग्रॅम के जीवनसत्त्व आवश्यक असते. 

» रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी प्रोथ्राँबिन या प्रथिनाची गरज असून ते यकृतात तयार होते. यकृतात प्रोथ्राँबिन तयार होत असताना के जीवनसत्त्व विकराचे काम करते. प्रोथ्राँबिन हा थ्राँबिन या प्रथिनाचा पूर्वगामी आहे. 

» या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. 

» अतिरक्तस्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूती आधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.

» जलविद्राव्य जीवनसत्त्वाच्या  गटात ब समूह जीवनसत्त्वे आणि क जीवनसत्त्वाचा समावेश होतो.


जीवनसत्त्व अ


» याचे रासायनिक नाव रेटिनॉल आहे. 

» ते घन स्वरूपातील अल्कोहॉल असून पिवळे असते. 

» लालसर व पिवळ्या फळांत अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. 

» शार्क, हॅलिबट, ट्यूना, सील, व्हेल, ध्रुवीय अस्वले यांच्या यकृतात विपुल असते. 

» माशांच्या यकृतापासून काढलेल्या तेलातून ते मिळविता येते. 

» दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते. 

» प्राणिज तेलात अ जीवनसत्त्व रेटिनॉल व डीहायड्रोरेटिनॉल या स्वरूपात आढळते. 

» वनस्पतिज पदार्थात ते कॅरोटीन या रंजकद्रव्य स्वरूपात असते. 

» कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी आहे. शरीरात त्याचे रूपांतर रेटिनॉलमध्ये होते. 

» प्रौढ व्यक्तीला रोज ९०० मायक्रोग्रॅम अ जीवनसत्त्व लागते.

» अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो. 

» या जीवनसत्त्वाचे अतिसेवन विषाक्त होते. त्यामुळे यकृत आणि प्लीहेची अतिरिक्त वाढ होते तसेच त्वचा कोरडी होऊन डोके, भुवया व पापण्यांचे केस गळून पडतात.

यशाचा राजमार्ग Tricks

 महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?



Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा

सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

जा- जालना (१मे१९८१)

ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

मुबा- मुंबई  (१९९०)

वा- वाशिम (१जुलै१९९८)

न- नंदूरबार (१जुलै१९९८)

हि- हिंगोली (१मे१९९९)

गो- गोंदिया (१मे१९९९)

पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)



भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही

अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

माझी- मिझोराम(५२)

सक्की- सिक्किम(८६)

मा- मणिपुर(११५)

ना- नागालँड(११९)

ही- हिमाचल प्रदेश(१२३)




जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेली देश/100% शहरीकरण झालेली शहरे


Tricks:- मसिहा

म- मकाऊ(२२१३४)

सि- सिंगापूर(८०७८)

हा- हाँगकाँग(६६०६)


 

मृदेची धूप रोखणारी पिके : 


Tricks:- वाट जा बर हरीच्या.

वाट- वाटाणा 

जा- ज्वारी 

बर- बाजरी

हरी- हरभरा 



मृदेची धूप वाढविणारे पीक :


Tricks:- तबक मका

त- तंबाखू 

ब- बटाटा

क- कापूस 

मका- मका

महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकीय पक्ष


* इंडियन नॅशनल पक्ष - हा पक्ष १८८५ मुंबई मध्ये स्थापन झाला.


* राष्ट्रवादी काँग्रेस - मूळ इटालयीन असलेल्या सोनिया गांधी यांना शरद पवार, संगमा, अन्वर तारिक यांचा विरोध होता. तर शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.


* भारतीय कम्युनिस्ट पक्ष - या पक्षाची स्थापना १९२५ साली झाली.


* मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत फूट पडून १९६४ मध्ये या पक्षाची स्थापना केली.


* समाजवादी पक्ष - १९४८ मध्ये समाजवादी पक्ष स्थापन केला.


* भारतीय जनता पक्ष - भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळच्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली.


* शिवसेना - १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.


* भारतीय रिपब्लिकन पक्ष - १९५७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली.

३ री पंचवार्षिक योजना



◆ कालावधी: इ.स. १९६१ - १९६६


◆ प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)


◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


°°°°°°>>> प्रकल्प <<<°°°°°


◆ Intensive Agriculture Area programme-1964-65 


◆ . दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)


 ◆ .Food Corporation of India (१९६५) 


◆ १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.


◆◆◆◆महत्वपूर्ण घटना ◆◆◆◆


 १. १९६२ चे चीन युद्ध.

२. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.


   ◆◆◆◆ मूल्यमापन ◆◆◆◆


◆ तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. 


◆ अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. 


◆ भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले.


◆ १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.


पहिली पंचवार्षिक योजना


>> कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

>> अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.

>> अग्रक्रम: कृषी विकास

>> प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर


पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली


◆◆◆◆ प्रकल्प ◆◆◆◆


१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)

>>  २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)

>> ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 

>>४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)

>> ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

>> ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

>> ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

>> ८. HMT- बँगलोर 

>> ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक


◆ महत्वपूर्ण घटना : - 

१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू. 


२. community development programme 1952 


३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना. 


४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनु इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले. 


५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)


◆ मूल्यमापन : 


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली. अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले. आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. 

 पाच तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आल्या.

1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी



👉  दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 


👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 


👉  लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल


👉 झांशी - सर ह्यु रोज 


👉 बनारस- कर्नल जेम्स नील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🎯सवदेशी चळवळीचे नेतृत्व


👉पणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक


👉 पजाब - लाला लजपतराय , अजित शिंह


👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा 


👉मद्रास - चिदम्बरम पिलई


भारतीय रेल्वे-महत्वपुर्ण माहिती-

1)  16 एप्रिल 1853 ला  बोरीबंदर ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. भारतभर रेल्वेची 7,500 स्थानके आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील सर्वात व्यस्त स्थानक दिल्ली किंवा मुंबई नसून ते लखनऊ आहे. 



2) दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेला 1999 मध्ये  युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. रेल्वेचे सर्वात जुने इंजिन फेअरी क्वीन आहे. ते 1855 मध्ये वापरात आले आहे.



3) नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे एक्सप्रेस असून सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे गाडी मेतूपालायम-उटी निलगिरी ही आहे. 



4) देशात सर्वाधिक लांबीचा रूट विवेक एक्स्प्रेस ही गाडी पार करते. ती आसाममधील दिब्रुगड पासून कन्याकुमारी पर्यंत 4273 कि.मी.चे अंतर पार करून येते. तर सर्वात छोटा रूट नागपूर-अजनी आहे. हा मार्ग केवळ 3 कि.मी.चा आहे.



5) रेल्वे स्टेशनमधील सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन चेन्नईतील वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे आहे तर सर्वात लहान नावाचे स्टेशन आहे ओरिसातील आयबी व गुजराथेतील ओडी. 



6) तिरूअनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला फक्त दोन थांबे आहेत व हे अंतर आहे 528 कि.मी. तर अमृतसर हावडा एक्स्प्रेसला तब्बल 115 थांबे आहेत.



7) गुवाहाटी तिरूअनंतपुरम ही दीर्घ अंतर तोडणारी रेल्वे नेहमीच 10 ते 12 तास लेट असते. तिच्या नियमित प्रवासाची वेळ 65 तास 5 मिनिटे आहे. 



8) रेल्वेमार्गावरील सर्वात मोठा बोगदा पीर पंजाल हा असून तो 11.215 कि.मी. लांबीचा आहे. 2012 मध्ये तो जम्मू काश्मीर मार्गावर बांधला गेला आहे. 



9) रेल्वेचा सर्वाधिक उंचीवरचा पूल चिनाब नदीवर 1180 फुटांवर बांधला गेला असून ही उंची कुतुबमिनारच्या पाचपट आहे. 



10) सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर येथे असून तो 1.35 कि.मी. लांबीचा आहे.                      



11)भारतातील पहिली मोनोरेल चेंबूर ते वडाळा(मुंबई )दरम्यान धावली ती 2014 मध्ये अंतर 8.8 km.                                        


12)भारतात सध्या रेल्वे विभाग एकुण 17 आहेत त्यापैकी महाराष्ट्रात दोन रेल्वे विभाग आहेत.1.मध्य रेल्वे विभाग-मुंबई सी.एस.एम.टी. 2.पश्चिम रेल्वे विभाग -मुंबई चर्चगेट.                                               


13)भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण 1951 यावर्षी करण्यात आले.     

इस्रोची यशोगाथा


★भारताच्या अनुविज्ञान कार्यक्रमाचे जनक:- डॉ. होमी भाभा

★1965 :-अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी साराभाईंनी थुंम्बा येथे अंतराळ व तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले.

★1963 :- या केंद्रातून पहिला अग्निबाण🗼 परक्षेपित केला.

🍁15 ऑगस्ट 1969 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना(ISRO : Indian Space Research Organization)

⛪️मुख्यालय :- अंतरिक्ष भवन ,नवीन बेल मार्ग,बंगुळूर भारत

🎯ब्रीदवाक्य :- मानवी सेवेसाठी अंतराळ विज्ञान.

♦️अध्यक्ष :

1)विक्रम साराभाई :- 1963-1972

2)एम जी के मेनन  :-Jan1972-Sept 1972

3)सतीश धवन :- 1972-1984

4)यु आर राव :- 1984-1994

5)के कस्तुरीरंगन:-1994 ते 27 ऑगस्ट2003

6)जी माधवन नायर :- 

Sept 2003 ते 29 Oct 2009

7)के राधाकृष्णन :- 30 Oct 2009 ते 31 Dec 2014

8)शैलेश नायक :- 1 Jan 2015 ते 12 Jan 2015

9)ए एस किरणकुमार :- 14 Jan 2015 ते आतापर्यंत


■19 एप्रिल 1975 :- आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावला.

■1979 :- भास्कर 1

■1981 :-भास्कर  2


🗼ASLV-3 प्रक्षेपक 


-- 10 Aug 1979 रोजी अयशस्वी उड्डाण

-- 18 July  1980 रोजी यशस्वी उड्डाण

 --त्याद्वारे 'रोहिणी' उपग्रह अवकाशात प्रक्षेपित


🗼ASLV D-3


 --24 मार्च 1987 -अपयशी प्रक्षेपण

 --जुलै 1918 -अपयशी प्रक्षेपण

 --यु आर राव यांनी एस सी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

 --20 मे 1992 - यशस्वी प्रक्षेपण


🗼 GSLV प्रक्षेपक 

 --28 मार्च 2001 - उड्डाण(अपयशी) श्रीहरिकोटा येथून

 --18 एप्रिल 2001 - यशस्वी उड्डाण

 (जी सॅट 1 उपग्रह प्रक्षेपित झाला.)


प्रथिनांचे स्रोत


 *प्राणीज साधने* 

- दूध, अंडी, मांस, मासे.


 *वनस्पतीज साधने* 

- डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन 

- धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

- तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.


- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 20-25% असते.

- सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 43.2% (सर्वाधिक)

- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

- अंडी प्रथिनांचे प्रमाण - 13%

- मासे प्रथिनांचे प्रमाण - 15-23%

- मांस प्रथिनांचे प्रमाण - 18-26%


- प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा 'उच्च दर्जाचे'असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.


महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते


1. देवेंद्र फडणवीस (भाजप)  

4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019 


2. पी के सावंत (काँग्रेस) - 

10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963

 

3. नारायण राणे (शिवसेना) - 

259 दिवस, 1 फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999

 

4. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) - 

277 दिवस, 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

 

5. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 370 दिवस, 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर1963

 

6. बाबासाहेब भोसले (काँग्रेस) - 377 दिवस, 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

संस्थानांचे विलिनीकरण


फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती


फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली


उरली ५५२ संस्थाने


५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली.


उरली ३ संस्थाने (ज.काश्मीर ,जुनागड,हैदराबाद)


ज.काश्मीर :- करारान्वये सामील

जुनागड     :- सार्वमताने सामील

हैदराबाद    :- पोलीस कारवाईने सामील

महत्त्वाच्या संस्था



📌G7 (Group of 7)

☄️सथापना 1975

☄️अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

☄️सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


📌BRICS

☄️सथापना: 2006

☄️ मख्यालय :~ शांघाई (चीन)

☄️सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


📌Asian Development Bank (ADB)

☄️सथापना: 19 डिसेंबर 1966

☄️मख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स


📌SAARC

☄️SAARC : South Asian Association for Regional Cooperation

☄️ सथापना: 16 जानेवारी 1987

☄️मख्यालय: काठमांडू, नेपाळ 

☄️सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


📌ASEAN

☄️ASEAN : Association of South East Asian Nation

☄️सथापना: 8 ऑगस्ट 1967

☄️मख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

☄️सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


📌BIMSTEC


☄️BIMSTEC : Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation

☄️सथापना: 6 जून 1997

☄️मख्यालय: ढाका, बांगलादेश

☄️सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


📌OPEC 

☄️OPEC : Organization of Petroleum Exporting Countries

☄️सथापना: 1960

☄️मख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

☄️सदस्य संख्या: 13


 📌IBSA

☄️सथापना: 6 जून 2003

 ☄️मख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

☄️सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका



📌SCO

☄️SCO : Shanghai Cooperation Organisation

☄️ सथापना :~ 2001

☄️मख्यालय :~  बिजींग (चीन)

☄️ सदस्य :~ चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान

--------------------------------------------------------------

राष्ट्रीय सभा चे 2 वेळा आद्यक्ष होणारे व्यक्ती



🔘व्योमेश्चंद्र बॅनर्जी:-


1885: मुंबई

1892:अलाहाबाद


🔘विल्यम वेडर्नबर्ग:-


1889:मुंबई

1910:अलाहाबाद


🔘सुरेंद्रनाथ बॅनर्जी:-


1895:पूणे

1902:अहमदाबाद


🔘रासबिहारी बोस:-


1907:सुरत

1908:मद्रास


🔘मदन मोहन मालवीय:-


1909:लाहोर

1918:दिल्ली


🔘मोतीलाल नेहरू:-


1919:अमृतसर

1928:कलकत्ता


🔘जवाहरलाल नेहरू:-


1929:लाहोर

1936:फैजपूर


🔘सुभाषचंद्र बोस:-


1938:हरिपुरा

1939:त्रिपुरी


👉 8 व्यक्तीनि काँग्रेस चे 2 वेळा अद्यक्ष पद भूषवले


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे


▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व

त्याच्या परस्परांशी असलेला संबंध

ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.


▪️वर्ण विचार :


ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


▪️ सवर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .


ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .


दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.


▪️सवरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:


▪️सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .


▪️विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .


▪️सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .


▪️ वयंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .


▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.


▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.


▪️सपर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प


▪️अतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.


उष्ण व्यंजन :श ,ष ,स


▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .


📚 वर्णाची उच्चार स्थाने :


कंठ्य :क,अ,आ.


तालव्य :च,इ,ई,


मूर्धन्य :ट ,र,स.


दंत्य : त,ल,स


ओष्ठ्य :प,उ,ऊ .


अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,


कंठ तालव्य :ए ,ऐ.


कंठ ओष्ठ :ओ,औ.


दंन्तोष्ठ : व .

---------------------------

नेपाळमधील ओली सरकार बरखास्त; नव्या वर्षात होणार निवडणुका


नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्या शिफारसीनंतर मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता, अशी माहिती नेपाळचे ऊर्जामंत्री बर्समान पून यांनी दिली होती. यादरम्यान नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षानं यावा विरोध केला असल्याचं वृत्तही एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाचा संसद बरखास्तीचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांन स्वीकारला असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.



पुढील वर्षी ३० एप्रिल ते १० मे दरम्यान नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांनी केली असल्याचंही राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. ओली यांच्या निर्णयावर कम्युनिस्ट पक्षाकडूनच विरोध करण्यात आला आहे. नेपाळमधील सत्तारूढ पक्षे कम्य़ुनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायणजी श्रेष्ठ यांनी हा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचं म्हटलं आहे. रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री उपस्थित नव्हते. हे लोकशाहीच्या विरोधातील असून यामुळे राष्ट्राचीही पिछेहाट होणार आहे, असंही ते म्हणाले होते.



पंतप्रधान के.पी.ओल शर्मा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सर्व निर्णय हे सर्वांच्या संमतीनं आणि चर्चा करूनच घेतले जातील असं यापूर्वी ठरवण्यात आलं होतं. परंतु ओली हे निर्णय सर्वांच्या संमतीनं घेत नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळेचा या दोघांमधील तणावरही वाढत गेल्याचं सांगण्यात येत होतं. दहल यांच्या समर्थकांनी ओली हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला होता. ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या बैठकीदरम्यान दोघांमधील संबंध अधिक ताणले गेल्याचं दिसून आलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांची वेगळी बैठकही बोलावली होती.

मसुदा समिती



🔳सथापना:-29 ऑगस्ट 1947

🔳सदस्य:- सात

🔳अद्यक्ष:-डॉ बाबासाहेब आंबेडकर

❇️सदस्य:-

1)एन गोपालस्वामी अयंगर

2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

3)सईद अहमद सादुल्ला

4)के एम मुन्शी

5)एन माधव राव (बी एल मित्तर अनारोग्य मुळे त्यांच्या जागी)

6)टी टी कृष्णमाचारी (डी पी खेतन यांच्या मृत्यू मुळे)

Online Test Series

चालू घडामोडी प्रश्नसंच

 बिनविरोध निवडणूक येणा·या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण. 

A. विजयालक्ष्मी पंडित 

B. इंदिरा गांधी 

C. शीला दिक्षित 

D. मीरा कुमार

Answer: मीरा कुमार


भारतातील पहिली महानगरपाहिका कोणती. 

A. मुंबई 

B. कलकत्ता 

C. मद्रास 

D. दिल्ली

Answer: मद्रास


लोकप्रतिनिधित्व ( संशोधित ) अधिनियम 2010 चा कायदा 10 फेब्रुवारी 2011 पासून लागू करण्यात आला तो खालीलपौकी कशाशी संबंधित आहे 

A. स्त्रियांना विधानमंडळामध्ये आरक्षण 

B. अनूसुचित जाती जमातीकरीता विधानमंडळामध्ये आरक्षण 

C. अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार 

D. मतदान कराताना फोटो ओळखपत्र अनिवार्य

Answer: अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार


जानेवारी 2012 पासून सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात किती परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाली 

A. 0.75 

B. 0.5 

C. 1 

D. 0.3

Answer: 1


जून 2012 मधील युरो चषक फुटर्बाल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले 

A. स्पेन 

B. इटली 

C. ब्राझील 

D. अर्जेटिना

Answer: स्पेन


यशवंत पंचायत राज अभियान' पुरस्काराअंतर्गत, तृतीय क्रमांकाचे रु. 10 लाखाचे पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्र्टातील जिल्हा कोणता 

A. अमरावती 

B. गडचिरोली 

C. चंद्रपूर 

D. गोंदिया

Answer: चंद्रपूर


खालीलपौकी कोणती जोडी जूळत नाही. 

A. पंडित नेहरु - अलिप्तवादी धोरण 

B. लाल बहादूर शास्त्री - ताश्कंद करार 

C. इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना 

D. वल्लभभाई पटेल - संस्थानांचे विलीनीकरण

Answer: इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना


खालीलपौकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही. 

A. दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे 

B. प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे 

C. दक्षिण आशियातील देशाच्या एकत्रित स्वालंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे 

D. एकमेंकाचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे


Answer: दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे


कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला. 

A. मनोहर सिंग गील 

B. टी. एन. शेषन 

C. जे. एम. लिंगडोह 

D. जी. व्ही. कृष्णमूर्ती

Answer: टी. एन. शेषन


महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ.स 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे. 

A. श्री. ग. मावळणकर 

B. श्री. त्र्यं. शि. भारदे 

C. श्री. स. ल. सिलम 

D. श्री. शे. कृ. वानखेडे

Answer: श्री. स. ल. सिलम


17 वी सार्क शिखर परिषद कोठे भरली होती. 

A. अडडू शहर, मालदीव 

B. काठमांडू, नेपाळ 

C. ढाका, बांगलादेश 

D. कोलंबो, श्रीलंका

Answer: अडडू शहर, मालदीव


49 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला 

A. देऊळ 

B. बालगंधर्व 

C. शाळा 

D. जन गण मन

Answer: शाळा


जगात लोकपाल सारखी संस्था स्थापन करणा·या पहिल्या देशाचे नाव सांगा 

A. ब्रिटन 

B. स्वीडन 

C. रशिया 

D. अमेरिका

Answer: स्वीडन


. . . . . . ही भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी दूरसंचार कंपनी बनली आहे 

A. आयडिया 

B. बी. एस. एन. एल 

C. व्होडाफोन 

D. एअरटेल

Answer: एअरटेल


प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणा·या राजीव गांधी ्प्रशासकीय गतिमानता ( प्रगती ) अभीयानाचा कालावाधी कोणता आहे 

A. 1 मार्च ते 31 मार्च 

B. 1 एप्रिल ते 31 मे 

C. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 

D. 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर

Answer: 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर


आई. पी. एल. 2012 मध्ये " प्ले ऑफ " चा अर्थ काय होता 

A. ज्या टीम खेळल्या नाहीत त्या 

B. ज्या टीम मौदानाबाहेर खेळल्या त्या 

C. ज्या टीम हारल्या त्या 

D. ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या

Answer: ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या


कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला. 

A. संध्याकाळच्या कविता 

B. कावळे उडाले स्वामी 

C. वा·याने हालते रान 

D. चर्चेबेल

Answer: वा·याने हालते रान


ओडिशा येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले ब्राह्योस क्षेपणास्त्र कशा पध्दतीचे आहे 

A. जमिनीवरुन हवेत 

B. हवेतून हवेत 

C. जमिनीवरुन जमिनीवर 

D. जमिनीवरुन पाण्यात

Answer: जमिनीवरुन जमिनीवर


युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात माठ¶ा विद्यापीठाचा दर्जा दिला 

A. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 

B. राहूरी विद्यापीठ 

C. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 

D. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ

Answer: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ


2012 चा फेमिना मिस इंडिया अर्थ हा किताब खालीलपौकी कोणाला मिळाला आहे. 

A. वान्या मिश्रा 

B. रोशेल मारिया राव 

C. प्राची मिश्रा 

D. इवियन सारकोस

Answer: प्राची मिश्रा


‘मिस इंडिया 2019’ या स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?

(A) शिवानी जाधव

(B) श्रेया शंकर

(C) सुमन राव

(D) अनामिका कश्यप

Ans:-C


ईशान्येकडील कोणत्या राज्याने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला?

(A) मेघालय

(B) आसाम

(C) मणीपूर

(D) सिक्किम

Ans:-B



वित्तीय कृती कार्यदल (FATF) हे ...... आहे.

(A) आंतरराष्ट्रीय दहशतवादाला होणार्‍या वित्तपुरवठ्याचा तपास करणारी संस्था

(B) आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार संस्था

(C) विकास बँक

(D) यापैकी काहीच नाही

Ans:-A



कोणता दक्षिण आशियाई देश वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये अपयशी ठरला आहे?

(A) बांग्लादेश

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans:-B



नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे ........ येथे सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.

(A) मेक्सिकोची खाडी

(B) ओमानची खाडी

(C) लाल समुद्र

(D) आर्कटिक समुद्र

Ans:-A


कोणत्या उद्देशाने भारतीय पंतप्रधानांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली?

(A) दर पाच वर्षांनंतर लोकसभा, राज्य विधानसभा, पंचायती आणि नागरी स्थानिक संस्था यांच्या एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(B) लोकसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(C) लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(D) यापैकी कोणतेही नाही

Ans:-A



अलीकडेच, जगभरात ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) याबाबत चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 

I. मानवी आरोग्य आणि पशू-आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत.

II. ‘वन हेल्थ कंसेप्ट’ म्हणजे मानवी-आरोग्य, पशू-आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातला परस्पर संबंध असा होतो.

III. अमेरिकेचे सायमन वुड्स यांनी ‘वन हेल्थ’ ही एक नवीन संकल्पना सादर केली.


(A) केवळ I

(B) केवळ I आणि II

(C) केवळ II आणि III

(D) केवळ III

Ans:-B



कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय केळी महोत्सव 2018’ आयोजित करण्यात आले?

(A) थिरुवनंतपुरम

(B) मुंबई

(C) भुवनेश्वर

(D) लखनऊ



Ans:-A


कोणत्या साली पाकिस्तानी अतिरंक्यांनी 30 डिसेंबर 2011 रोजी थडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते. 


A. 2003 

B. 2005 

C. 2008 

D. 2010

Answer: 2008


गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली. 

A. नरेंद्र मोदी 

B. लाल कृष्ण आडवाणी 

C. केशुभाई पटेल 

D. शंकरसिंह वाघेला

Answer: केशुभाई पटेल


शाश्वत पाणी पुरवठा पाणलोट क्षेत्र भूजल व्यवस्थापन इत्यादी वौशिष्टयोनी परिपूर्ण असलेली आपलं पाणी प्रकल्प खलीलपौकी कोणत्या जिल्ळयात कार्यरत नाही 


A. नाशिक 

B. पुणे 

C. अहमदनगर 

D. औरंगाबाद

Answer: नाशिक


गरिबानी, गरिबाची, गरिबासाठी चालवलेली योजना असे कोणत्या योजनेचे वर्णन करता येईल 

A. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 

B. राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन 

C. संचार शक्ती योजना 

D. राजीव आवास योेजना

Answer: राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन


तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्य रेषेखालील जीवन जगतात 

A. 37 

B. 27 

C. 17 

D. 47

Answer: 37


2012 मध्ये आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या बहूमोल कामगिरीबद्दल जॉन टेम्पल्टन फाउंडेशनकडून . . . . .यांचा टेम्पल्टन पुरस्काराने गौरव करण्यात आला 

A. बाबा आमटे 

B. दलाई लामा 

C. नाना धर्माधिकारी 

D. रामदेव बाबा

Answer: दलाई लामा


कमांडर ऑफ द ऑर्डर अॅकॅडमिक फ्रान्स हा फ्रन्सचा पुरस्कार कोणत्या भारतीय नागरिकास मिळाला 

A. डॉ. मनमोहन सिंग 

B. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया 

C. डॉ. नरेंद्र जाधव 

D. डॉ. भालचंद्र मुणगेकर

Answer: डॉ. नरेंद्र जाधव


आग्रा शिखर परिषदेत सहभागी झालेले नेते कोण 

A. अटलबिहारी वाजपेयी-नवाझ शरीफ 

B. नवाझ शरीफ-नटवर सिंग 

C. अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ 

D. परवेझ मुशर्रफ-डॉ. मनमोहन सिंग

Answer: अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ


नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत. 

A. कवी ग्रेस 

B. बाल गंधर्व 

C. कुमार गंधर्व 

D. छोटा गंधर्व

Answer: बाल गंधर्व


चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2011 च्या . . . . . . ने सन्मानीत करण्यात आले. 

A. पद्मभूषण 

B. पद्मविभूषण 

C. पद्मश्री 

D. भारतरत्न

Answer: पद्मभूषण


कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

(A) नेपाळ

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) इराक

Ans:-B


ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

(A) भारत आणि म्यानमार

(B) भारत आणि नेपाळ

(C) भारत आणि बांग्लादेश

(D) भारत आणि थायलँड

Ans:-A


लोकसभेचे नवे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) गिरीराज सिंग

(B) ओम बिर्ला

(C) स्मृती ईरानी

(D) यापैकी कोणीच नाही

Ans:-B


कोणते राज्य सरकार सहज प्रवासासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करण्याची योजना तयार केली?

(A) बिहार

(B) उत्तरप्रदेश

(C) तेलंगणा

(D) राजस्थान

Ans:-C


भारत सरकारने पुढच्या 42 महिन्यांमध्ये पाच राज्यांमधले नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. कोणते राज्य या प्रायोगिक प्रकल्पाचा भाग नाही?

(A) मध्यप्रदेश

(B) हरियाणा

(C) नागालँड

(D) आसाम

Ans:-D


कोणत्या डिजिटल सामाजिक माध्यमाने ‘लिब्रा’ ही क्रिप्टोकरन्सी चलनात आणणार आहे?

(A) ट्विटर

(B) लिंक्डइन

(C) फेसबुक

(D) गूगल+

Ans:-C


कोणत्या आर्थिक क्षेत्राला भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या ‘डेटा लोकलायझेशन नियम-2018’ अन्वये भारतात स्थानिक पातळीवर माहिती साठविण्यास निर्देश दिले आहेत?

(A) परदेशी बँका

(B) देयके विषयक कंपन्या

(C) ई-वाणिज्य विषयक कंपन्या

(D) प्रवास विषयक संस्था



Ans:-B

कषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत, तर…: पंतप्रधान मोदी.



💠नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात या महासंमेलनाला जमलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले. तसंच यावेळी पंतप्रधानांनी एमसपी, बाजार बंद होणार नाही.


🌐असा जो प्रचार केला जात आहे तो खोटा असल्याचं सांगत नव्या कृषी कायद्यांविरोधातील भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. कृषी कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. यावर गेल्या २०-३० वर्षांपासून राज्यांशी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.


🌐“तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हतं. परंतु आम्ही आता देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, आता शेतकऱ्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचं आव्हान केलं आहे,” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2020.


🔰यंदाचा 6 वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF-2020) CSIR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज (NISTADS) या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित केला जाणार आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰महोत्सव 22 डिसेंबर 2020 रोजी सुरू होणार आणि 25 डिसेंबर 2020 रोजी जगातले प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी महोत्सवाची सांगता होणार.


🔰IISF 2020 ची संकल्पना: “आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान" (सायन्स फॉर सेल्फ रिलायंट इंडिया अँड ग्लोबल वेलफेअर).


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, चर्चा आणि वादविवादाचे अनोखे मिश्रण असून विविध प्रात्यक्षिकांसह तज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक नाट्य, संगीत आणि कविता वाचन अश्या विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. IISF-2020 यात 41 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) देशातली सगळ्यात मोठी तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रदर्शनी आहे. हा कार्यक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो. महोत्सव जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करण्यासाठी तसेच युवा वैज्ञानिकांना आपले अनुभव आणि ज्ञान वाटण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते.

E20 इंधन.


🔰भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘E-20 इंधन’ स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आणि त्याबाबत नागरिकांकडून मते आमंत्रित केली आहेत.


🔰‘E-20 इंधन’ म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय.‘E-20 इंधन’मुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार.


🔰‘E-20 इंधन’च्या वापरामुळे तेलाची आयात कमी केली जाऊ शकते. त्यामधून विदेशी चलन वाचणार आणि ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार.


🔰इथॅनॉल (आण्विक सूत्र: ‘C2H5OH’) हा एक अल्कोहोल प्रकार आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण गंधसह एक स्पष्ट, रंगहीन द्रव आहे. शिवाय, इथॅनॉल एक ज्वलनशील द्रव आहे. त्याचे वितळण बिंदू ‘-114.1’ अंश सेल्सियस   आहे, आणि उकळण बिंदू ‘78.5’ अंश सेल्सियस आहे.


🔰 इथॅनॉल एक ध्रुवीय कंपाऊंड आहे. झिमेझ एंजाइमचा वापर करून साखर किण्वन प्रक्रियेद्वारे इथॅनॉल सहज मिळवता येते.


🔰पय म्हणून इथॅनॉल उपयुक्त आहे. इथॅनॉलच्या टक्केवारीनुसार, वाइन, बिअर, व्हिस्की, ब्रॅन्डी, अरॅक इत्यादींसारखे विविध प्रकारचे पेये आहेत.ते पेय म्हणून वापरण्याशिवाय आपण सूक्ष्मजीवांपासून पृष्ठभाग साफ करण्यासाठी एंटीसेप्टिक म्हणून इथॅनॉल देखील वापरू शकता येते. तसेच, वाहनांमध्ये इंधन आणि इंधन जोड म्हणून उपयुक्त आहे.

Railway Ntpc Special Question Bank


Que : Railway को कितने जोन में बांटा गया है

Ans : 17 जोन


Que : रेल व्हील फैक्टरी कहां पर स्थित है

Ans : यालाहकां (बैंगलुरू)


Que : पी. आर. एस. की फुल फार्म क्या है

Ans : पैसेजंर रिजर्वेशन सिस्टम


Que : भारत में सबसे लम्बा रेलमार्ग कौनसा हैं?

Ans : डिब्रूगढ़ से कन्याकुमारी


Que : भारतीय रेलवे बोर्ड की स्थापना कब की गई थी?

Ans : मार्च 1905 में


Que : भारत के किन राज्यों में railway सुविधा नही है

Ans : मेघालय और सिक्किम


Que : भारतीय रेलवे का सबसे ऊँचा रेलवे स्टेशन कौनसा हैं?

Ans : सिमिलीगुड़ा


Que : इंटिगर्ल कोच फैक्टरीआई. सी. एफ. कहां पर स्थित है

Ans : चेन्नई


Que : स्टेशन टिकट का वर्तमान मूल्य क्या है?

Ans : 5 रुपया


Que : आई. आर. एस. की फुल फार्म क्या है

Ans : इंडियन रेलवे स्टैंडर्ड


Que : भारत की पहली मैट्रो ट्रेन कहाँ चली

Ans : कोलकाता


Que : देश की सबसे लम्बी दूरी तय करने वाली रेलगाड़ी हैं

Ans : विवेक एक्सप्रेस


Que : भारत का सबसे बडा railway यार्ड कहां पर स्थित है

Ans : मुगल सराय


Que : रेलवे बोर्ड कब स्थापित किया गया था

Ans : 1905 मे


Que : Railway staff collage कहाँ पर स्थित है

Ans : वडौदरा में


Que : भारतीय Railway पर किसका एकाधिकार है

Ans : भारत सरकार का


Que : भारतीय रेलवे में सबसे बड़ी आमदनी का जरिया क्या हैं?

Ans : माल भाड़ा


Que : पी. एन. आर. की फुल फार्म क्या है

Ans : पैसेजंर नेम रिकार्ड


Que : भारत में सबसे छोटी रेलवे दूरी है-

Ans : नागपुर से अजनी ( 3 किमी. )


Que : किस रेल का रूट सबसे लम्बा है

Ans : विवेक एक्सप्रेस


ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान


⚜️ पतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील.


⚜️ असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती. या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत. ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...