१५ ऑक्टोबर २०२०

कलम 370 काय आहे ?


जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.

कलम 370 मधील प्रमुख मुद्दे

.

1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.

.

2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.

.

3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.

.

4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.

5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करूशकत नाही.

.

6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.

.

7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवरलागू होत नाही.

.

8) भारतातील सर्व राज्यांमध्येलागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.

.

9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.

.

10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम370 अस्तित्वात आले.

.

11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.समर्थनात केले जाणारे तर्क

कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चितकरण्याचा अधिकार मिळतो. केंद्रसरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.

.

* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीचीव्याख्या होत आलेली आहे.

.

* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.

.

* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.

.

* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.

.

* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठीभारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्

या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.

जादुटोना विरोधी कायदा

 

🔸 समत - २२ ऑगस्ट २०१३

🔺 जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये एकुन १२ कलमांचा समावेश आहे.या कायद्यानुसार केवळ अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कृती शिक्षापात्र गौष्टी आहेत.त्या खालील प्रमाणे .


१) भूत उतरवण्याच्या बहान्याने एखाद्या व्यक्तिला बांधपन ठेउन मारहान करने , त्याचा विविध प्रकारे छळ करने , चटके देणे , मुत्र , विष्ठा खायला लावने . अशा प्रकारची कृत्य करने कायदेशिर गुन्हा आहे . पकंतु त्यासाठी प्रार्थना , मंत्र म्हटले पुजा केली तर तो गुन्हा नव्हे.


२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करुन फसवने , ठकवने , आर्थिक प्राप्ती करने परंतू कायदा लागु होण्याच्या अगौदरच्या गुन्ह्यांवर कारवाई करता येनार नाही.


३) जिवाला धोका निर्माण होनार्या अथवा शरिराला जीवघेण्या जखमा होतात अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करने.


४) गुप्तधन , जारन - मारन , करणी , भानामती , नरबळी या नावाने अमानुष कृत्य करणे 


५) अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन इतरांच्या मनात भिती निर्माण करने व न एेकल्यास वाईट परिनामांची  धमकी देणे.


६) एखादी व्यक्ती करनी करते , जादूटोना करते , भूत लावते , जनावरांचे दुध आटवते, अपशकुनी आहे , सैतान आहे असे जाहीर करने


७) जारन - मारन , चेटुक केल्याच्या नावाखाली मारहान करने , नग्नावस्थेत धिंड काढने , रोजच्या व्यवहारावर बंदी घालने.


८) भुत पिशाचांना आवाहन करुन घबराट निर्माण करने . मृत्यूची भिती घालने , भुताच्या कोपामुळे शारिरीक इजा झाली असे सांगने.


९) कुत्रा , साप , विंचू चावल्यायस व्यक्तिला वैद्यकिय उपचार घेण्यापासुन रोखुन किंवा प्रतिबंध करुन त्याएेवजी मंञ तंत्र , गंडेदोरे , यासारखे उपचार करने . पण याचा अर्थ वैद्यकिय उपचार घेताना मंत्र तंत्र उपचार केले तर गुन्हा नाही 


१०) बोटाणे शस्त्रक्रिया करन्याचा दावा करने , गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करने 


११) स्वत:त विशेष शक्ती असल्याचे सांगुन अथवा मागील जन्मात पत्नी , प्रेयसी , प्रियकर होतो असे सांगुन लैंगिक संबंध ठेवने . तसेच मूल न होणार्या महिलेला अलौकिक शक्तीद्वारा मुल होण्याचे आश्वासन देउन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवने.


१२) एखाद्या मतीमंद असनार्या व्यक्तिमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसायासाठी करने.


🔺 या अनुसुचीतिल १२ गौष्टीप्रमाने कृती करने हा गुन्हा ठरनार आहे . या गौष्टींच्या व्यतिरीक्त इतर कोणत्याही गौष्टीचा यामध्ये समावेश असनार नाही. 🔺


🔸 कायद्यांतर्गत शिक्षेची तरतूद 🔸


🔺 जादूटोना विरोधी कायदा हा दखलपात्र आणि अजामिनपात्र आहे  एखाद्या व्यक्तीने संबंदित कायद्यांतर्गत तक्रार केल्यास पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागनार आहे . या कायद्यामध्ये दोषींना कमित कमि सहा महिन्यांचा कारावास , पाच हजार रूपए दंड , सात वर्षाचा कारावास , ५००००₹ दंडाची शिक्षा ठरविण्यात आलेली आहे. तसेच एखादा गुन्हा घडल्यास त्याचा प्रचार , प्रसार करने तेवढ्याच कठोर शिक्षेस पात्र ठरनार आहे .

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र



कलम १

सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे.


कलम २ 

या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे व त्या बाबतीत वंश, वर्ण, स्त्री-पुरुषभेद, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मतप्रणाली, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारखा कोणताही भेदभाव केला जाता कामा नये. आणखी असे की, एखादी व्यक्ती ज्या देशांची किंवा प्रदेशाची रहिवासी असेल त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या, मग तो देश किंवा प्रदेश स्वतंत्र असो, स्वायत्त्त शासन नसलेला असो किंवा कोणत्याही प्रकारच्या सार्वभौमत्वा़खाली असो, राजकीय, क्षेत्राधिकारात्मक किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कारणास्तव कोणताही भेदभाव करता कामा नये.


कलम ३ 

प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षित असण्याचा अधिकार आहे.


कलम ४ 

कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे


कलम ५ 

कोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये.


कलम ६ 

प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.


कलम ७ 

सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा त्यांना हक्क आहे. या जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याच्या बाबतीत व असा भेदभाव करण्यास चिथावणी देण्यात आल्याच्या बाबतीत सर्वांना समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.


कलम ८ 

राज्यघटनेने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग करणाऱ्या कृत्यांच्या बाबतीत सक्षम राष्ट्रीय अधिकरणामार्फत उपाययोजना करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे.


कलम ९ 

कोणालाही स्वच्छंदतः अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये.


कलम १० 

प्रत्येकाला समान भूमिकेवरुन त्याचे अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या संबंधात किंवा त्याच्यावरील कोणत्याही दंडनीय आरोपाचा न्यायनिर्णय करण्याच्या संबंधात स्वतंत्र व नि:पक्षपाती अधिकरणामार्फत न्याय्य व जाहीर सुनावणी केली जाण्याचा हक्क आहे.


कलम ११

दंडनीय अपराधाचा आरोप ज्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक इसमास जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत, तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार आहे. अशा न्याय चौकशीत त्याच्या बचावासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची हमी त्यास देण्यात आलेली असली पाहिजे.

जे कोणतेही कृत्य किंवा वर्तन ज्या वेळी घडले त्या वेळी ते राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याने दंडनीय अपराध ठरत नसेल तर त्या कृत्याच्या किंवा वर्तनाच्या संबंधात कोणालाही कोणत्याही दंडनीय अपराधाचा दोषी म्हणून समजता कामा नये. त्याचप्रमाणे दंडनीय अपराध घडला असेल त्यावेळी जी शिक्षा करण्याजोगी असेल त्या शिक्षेपेक्षा अधिक कडक शिक्षा त्यास देता कामा नये.


कलम १२ 

कोणाचेही खाजगी जीवन, त्याचे कुटुंब, घर अथवा त्याचा पत्रव्यवहार यांच्या संबंधात स्वच्छंद ढवळाढवळ होता कामा नये; त्याचप्रमाणे त्याची प्रतिष्ठा किंवा नावलौकिक यावर हल्ला होता कामा नये. अशी ढवळाढवळ किंवा हल्ला झाल्यास त्याविरुद्ध प्रत्येकास कायद्याने संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.


कलम १३ 

प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.

प्रत्येकास स्वतःचा देश धरुन कोणताही देश सोडून जाण्याचा अथवा स्वतःच्या देशात परत येण्याचा अधिकार आहे.


कलम १४ 

प्रत्येकास छळापासून मुक्तता करून घेण्यासाठी इतर देशात आश्रय मिळवण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार आहे.

अराजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या संबंधात अथवा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उद्दिष्टांशी व तत्त्वांशी विरुद्ध असलेल्या कृत्यांच्या संबंधात वस्तुतः उद्भवलेल्या खटल्यांच्या बाबतीत प्रस्तुत अधिकाराचा आश्रय घेता येणार नाही.


कलम १५ 

प्रत्येकांस राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार आहे.

कोणाचेही राष्ट्रीयत्व स्वच्छंदतः हिरावून घेतले जाता कामा नये, तसेच कोणासही आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा अधिकार नाकारता कामा नये.


कलम १६ 

वयात आलेल्या पुरुषांना व स्त्रियांना वंश, राष्ट्रीयत्व, अथवा धर्म यांचे कोणतेही बंधन न ठेवता विवाह करण्याचा व कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. विवाहाच्या संबंधात वैवाहिक जीवन चालू असताना आणि विवाह-विच्छेदनाच्या वेळी त्यांना समान अधिकार मिळण्याचा हक्क आहे.

नियोजित जोडीदारांनी स्वेच्छेने व पूर्ण संमती दिली असेल तरच विवाह करावा.

कुटुंब हे समाजाचा एक स्वाभाविक व मूलभूत घटक आहे व त्यास समाजाकडून आणि शासनाकडून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.


कलम १७ 

प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतरांबरोबर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे.

कोणाचीही मालमत्ता स्वच्छंदतः हिरावून घेतली जाता कामा नये.


कलम १८ 

प्रत्येकास विचारस्वातंत्र्य, आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य, धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारांत स्वतःचा धर्म अथवा श्रद्धा बदलण्याच्या स्वातंत्र्याचा आणि एकट्याने वा इतरांसह सामुदायिकरीत्या आपला धर्म अथवा श्रद्धा, शिकवणुकीत, व्यवहारात, उपासनेत व आचरणात जाहीर रितीने अथवा खाजगी रितीने व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.


कलम १९ 

प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा , तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती मिळवणे व इतरांना ती देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.


कलम २० 

प्रत्येकास शांततापूर्ण सभास्वातंत्र्य व संघटना असण्याचा अधिकार आहे.

कोणावरही कोणत्याही संघटनेचा सभासद होण्याची सक्ती असता कामा नये.


कलम २१ 

प्रत्येकास आपण स्वतः अथवा आपल्या इच्छेनुरूप निवडलेल्या आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्या देशाच्या शासनात भाग घेण्याचा अधिकार आहे.

प्रत्येकास आपल्या देशाच्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे.

जनतेची इच्छा ही शासकीय प्राधिकाराचा पाया असली पाहिजे. जनतेची इच्छा नियतकालिक व खर्याखुऱ्या निवडणुकांद्वारे व्यक्त झाली पाहिजे व या निवडणुका गुप्त मतदानपद्धतीने अथवा त्यासारख्या निर्बंधरहित पद्धतीने घेतल्या पाहिजेत.


कलम २२ 

प्रत्येकास समाजाचा एक घटक या नात्याने सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या द्वारे व प्रत्येक राष्ट्राच्या व्यवस्थेनुसार व साधनसंपत्तीनुसार आपल्या प्रतिष्ठेस व आपल्या व्यक्तीमत्वाच्या मुक्त विकासासाठी अनिवार्य असलेले आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करण्याचा हक्क आहे.


कलम २३ 

प्रत्येकास काम मिळण्याचा, आपल्या इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय्य व अनुकूल शर्तींचा फायदा मिळवण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.

कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता प्रत्येकास समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे.

काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस स्वतःला व आपल्या कुटुंबाला मानवी प्रतिष्ठेस साजेसे जीवन जगता येईल असे न्याय्य व योग्य पारिश्रमिक व जरूर लागल्यास त्याशिवाय सामाजिक संरक्षणाची इतर साधने मिळण्याचा अधिकार आहे.

प्रत्येकास आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणार्थ संघ स्थापण्याचा व त्याचा सदस्य होण्याचा अधिकार आहे.


कलम २४ 

वाजवी मर्यादा असलेले कामाचे तास व ठरावीक मुदतीने पगारी सुट्ट्या धरून प्रत्येकास विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार आहे.


कलम २५ 

प्रत्येकास स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य व स्वास्थ्य यांच्या दृष्टीने समुचित राहणीमान राखण्याचा अधिकार आहे.यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत व आवश्यक सामाजिक सोई या गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे बेकारी, आजारपण, अपंगता, वैधव्य किंवा वार्धक्य यामुळे किंवा त्याच्या आवाक्याबाहेरील परिस्थितीमुळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्यास सुरक्षितता मिळण्याचा अधिकार आहे.

माता व मुले यांना विशेष देखरेख व मदत मिळण्याचा हक्क आहे; सर्व मुलांना, मग ती औरस असोत किंवा अनौरस, सारखेच सामाजिक संरक्षण मिळाले पाहिजे.


कलम २६ 

प्रत्येकास शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. निदान प्राथमिक व मूलावस्थेतील शिक्षण मोफत असले पाहिजे, माध्यमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे आणि गुणवत्तेप्रमाणे, उच्चशिक्षण सर्वांना सारखेच उपलब्ध असले पाहिजे.

ज्यायोगे मानवी व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास साधेल व मानवी अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य याविषयीची आदरभावना दृढ होईल अशी शिक्षणाची दिशा असली पाहिजे. तसेच शिक्षणाने सर्व राष्ट्रांमध्ये आणि वांशिक किंवा धार्मिक गटांमध्ये सलोखा, सहिष्णुता व मैत्री वृद्धिंगत झाली पाहिजे. शिवाय त्यायोगे शांतता राखण्यासंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यास चालना मिळाली पाहिजे.

आपल्या पाल्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देण्यात यावे हे ठरविण्याचा अधिकार पालकांना आहे.


कलम २७ 

प्रत्येकास समाजातील सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा, कलांचा आनंद उपभोगण्याचा आणि वैज्ञानिक प्रगती व तिच्यापासून मिळणारे फायदे यांत सहभागी होण्याचा अधिकार आहे.

आपण निर्माण केलेल्या कोणत्याही वैज्ञानिक, साहित्यिक किंवा कलात्मक कृतीपासून निष्पन्न होणाऱ्या नैतिक व भौतिक हितसंबंधांना संरक्षण मिळण्याचा प्रत्येकास अधिकार आहे.


कलम २८ 

ह्या जाहीरनाम्यातग्रथित केलेले अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क आहे.


कलम २९ 

समाजामध्येच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास पूर्णपणे व निर्वेधपणे करता येत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रत काही कर्तव्ये असतात.

आपले अधिकार व स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य यास योग्य मान्यता मिळावी व त्याचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज-व्यवस्थेत नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारण लोकांचे कल्याण यासंबंधातील न्याय्य अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाव्यात या आणि केवळ याच कारणासाठी कायद्याने ज्या मर्यादा घालून दिल्या असतील त्याच मर्यादांच्या आधीन प्रत्येक व्यक्तीस रहावे लागेल.

संयुक्त राष्ट्रांचे उद्देश व तत्त्वे यांच्याशी विरोधी ठरेल अशा रितीने ह्या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा कोणत्याही स्थितीत वापर करता कामा नये.


कलम ३० 

ह्या जाहीरनाम्यात ग्रथित केलेल्या अधिकारांपकी कोणतेही अधिकार व स्वातंत्र्ये नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणतीही हालचाल किंवा कोणतेही कृत्य करण्याचा अधिकार कोणत्याही राष्ट्रास, गटास किंवा व्यक्तीस आहे असे ध्वनित होईल अशा रितीने ह्या जाहीरनाम्यातील कोणत्याही मजकुराचा अर्थ लावता कामा नये.

महिलांसाठीच्या खास काही योजना:



1. डवाकरा योजना -1982


2. न्यू मॉडेल चर्खा योजना -1987


3. नोरडा प्रशिक्षण योजना -1989


4. महिला सामख्या योजना -1993


5. राष्ट्रीय महिला कोश योजना -1993


6. राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना -1994


7. इंदिरा महिला योजना -1995


8. ग्रामीण महिला विकास योजना -1996


9. राजराजेश्वरी विमा योजना -1997


10. आरोग्य सखी योजना -1997


11. महिला आर्थिक विकास महामंडळ -24 फेब्रुवारी 1975


12. महाराष्ट्र राज्य महिला आयोग -1993


13. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड -1960

बालक



1. बालकांकरीता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोष -1946


2. बालकांच्या हक्कांसाठीची आंतरराष्ट्रीय परिषद -1990


3. एकात्मिक बालविकास सेवा योजना-1975


4. बाळसेविका प्रशिक्षण कार्यक्रम -1962


5. बालकांची काळजी घेणारी केंद्रे


6. शाळापूर्व बालकांसाठी शिक्षण


7. आनंद आकृतीबांधावर आधारित एकात्मिक कुटुंबकल्यान कार्यक्रम-


8. बालकांसाठी राष्ट्रीय परितोषिक -1981


युवा कल्याण:


1. राष्ट्रीय सेवा योजना


2. राष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण संस्था


3. एन.सी.सी. शिष्यवृती योजना


4. नेहरू युवा केंद्र


5. राष्ट्रीय युवक पारितोषिक


6. युवक विकासासाठी राष्ट्रीय संस्था


7. मानवी जीवनमूल्य प्रशिक्षण कायदा


बालकामगार:


बालकामगार म्हणजे कष्टाची आनिजात जीविताला धोका उद्भवतो अशी कामे करणारी अल्पवयीन मुले होय. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालकामगार म्हणजे अशी अल्पवयीन व्यक्ती की जीच्यावर अकाली प्रौढत्व लादले जाते. त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विचार न करता कमी वेतनावर कष्टप्रद कामेकरण्याची सक्ती केली जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या बालकामगार विषयक समितीने असे प्रतिपादन केले आहे की, बाललोकसंख्येतील असा घटक की, ज्यास वेतन देवून कष्टप्रद कामे करण्यास भाग पाडले जाते तो बालकामगार होय. भारतीय घटनेतील कलम क्रमांक 24 मध्ये कारखान्यात किंवा धोकादायक ठिकाणी काम करणारी वयाच्या 14 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालकामगार होय.


बालकामगर समस्येची कारणे:


1. दारिद्र्य


2. बेकारी


3. शैक्षणिक सुविधांचा अभाव


4. कौटुंबिक समस्या


5. शैक्षणिक मागासलेपणा


6. वेतन पद्धती


7. हुंडा


बालकामगार समस्येचे परिणाम:


1. बालकांचा छळ


2. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा अडथळा


3. बालकांचे शोषण


4. बालकांचा दुरुपयोग

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :



तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७


०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.


०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.


०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.


०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला

---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.

---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.


०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.

राज्‍यसभा



घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे राज्‍यसभा प्रतिनिधित्‍व करते. कलम 80 मध्‍ये राज्‍यसभेच्‍या स्‍थापनेविषयी माहि‍ती देण्‍यात आली आहे.


रचना:- राज्‍यसभेची कमाल सदस्यसंख्‍या 250 इतकी असते. यापैकी 238 सभासद घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात, तर उरलेल्‍या 12 नामवंत व्‍यक्‍तींची नियुक्‍ती साहित्‍य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेत्रांतून राष्‍ट्रपतींद्वारा केली जाते. सध्‍या राज्‍यसभेत 245 सदस्‍य आहेत. त्‍यापैकी 233 घटकराज्‍य व संघराज्‍याचे प्रतिनिधित्त्व करतात तर, 12 सदस्‍यांची नेमणूक राष्‍ट्रपतीमार्फत केली जाते. महाराष्‍ट्रातून राज्‍यसभेवर 19 सदस्‍य पाठवले जातात.


पात्रता :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यत्त्वासाठी खालील पात्रता असणे आवश्‍यक आहे.


1)  तो भारताचा नागरिक असावा.


2)  त्‍याच्‍या वयाची 30 वर्षे पूर्ण झालेली असावीत.


3)  संसदेने वेळोवेळी कायदा करून निश्चित केलेल्‍या अटी त्‍याने पूर्ण केलेल्‍या असाव्‍यात.


सदस्‍यांची निवड :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची निवड घटकराज्‍यांच्‍या विधानसभेच्‍या सदस्‍यांकडून गुप्‍त मतदान पद्धतीने केली जाते.


कार्यकाल :- राज्‍यसभा हे स्‍थायी सभागृह आहे. तिचे विसर्जन होत नाही. राज्‍यसभेचे 1/3 सभासद त्‍यांच्‍या जागी नव्‍याने निवडले जातात. सामान्‍यत: राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची मुदत 6 वर्षे असते.


राज्‍यसभेतील राज्‍यनिहाय जागा :-


आंध्रप्रदेश (11)


आसाम (7)


अरुणाचल (1)


बिहार (16)


छत्तीसगड (5)


गोवा (1)


गुजरात (11)


हरियाणा (5)


हिमाचल प्रदेश (3)


जम्‍मू - काश्‍मीर (4)


झारखंड (6)


      कर्नाटक (12)


केरळ (9)


मध्‍यप्रदेश (11)


महाराष्‍ट्र (19)


मणिपूर (1)


मेघालय (1)


मिझोराम (1)


नागालँड (1)


ओडिशा (10)


पंजाब (7)


राजस्‍थान (10)


सिक्किम (1)


तामिळनाडू (18)


तेलंगणा (7)


त्रिपुरा (1)


उत्तरप्रदेश (31)


पश्चिम बंगाल (16)


उत्तराखंड (3)


दिल्‍ली (3)


पुड्डुचेरी (1)

१४ ऑक्टोबर २०२०

Online Test Series

डेली का डोज


1.हाल ही में किस मशहूर नृत्यांगना एवं कोरियोग्राफर का 101 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a. अमला शंकर✔️

b. मृणालिनी साराभाई

c. सितारा देवी

d. शोभना नारायण


2.कारगिल विजय दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 25 मई

b. 10 जून

c. 26 जुलाई✔️

d. 15 मार्च


3.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआइ) ने अयोध्या में सिविल वर्क और सौंदर्यीकरण के लिए कितने करोड़ रुपए मंजूर किए हैं?

a. 55 करोड़ रुपए✔️

b. 25 करोड़ रुपए

c. 35 करोड़ रुपए

d. 15 करोड़ रुपए


4.खेल मंत्रालय और भारतीय टेबल टेनिस फेडरेशन ने किस देश के कोच यिन वेई का अनुबंध बढ़ाने का फैसला किया है?

a. नेपाल

b. चीन✔️

c. रूस

d. जापान


5.निम्न में से किस राज्य को खेलो इंडिया गेम्स 2021 की मेजबानी सौंपी गयी है?

a. पंजाब

b. दिल्ली

c. कर्नाटक

d. हरियाणा✔️


6.भारत और किस देश ने मुक्त व्यापार करार (एफटीए) के लिए बातचीत शुरू करने की प्रतिबद्धता जताई है?

a. नेपाल

b. चीन

c. बांग्लादेश

d. ब्रिटेन✔️


7.भारतीय रिजर्व बैंक ने श्रीलंका को कितने करोड़ डॉलर की मुद्रा अदला-बदली सुविधा के लिए यहां आवश्यक दस्तावेजों पर हस्ताक्षर किए हैं?

a. 40 करोड़ डॉलर✔️

b. 20 करोड़ डॉलर

c. 30 करोड़ डॉलर

d. 10 करोड़ डॉलर


8.संयुक्त अरब अमीरात के बाद हाल ही में किस देश ने भी अपना मंगल मिशन सफलतापूर्वक लांच कर दिया?

a. भारत

b. पाकिस्तान

c. चीन✔️

d. नेपाल


9.किस राज्य सरकार ने कौशल विकास के क्षेत्र में सहयोग करने हेतु रोपड़ स्थित भारतीय प्रौद्योगिकी संस्थान के साथ एक समझौते पर हस्ताक्षर किए हैं?

a. बिहार

b. तमिलनाडु

c. पंजाब✔️

d. कर्नाटक


10.हाल ही में किस देश ने दक्षिण चीन सागर में संयुक्त राष्ट्र के लिए औपचारिक घोषणा में बीजिंग के क्षेत्रीय और समुद्री दावों को खारिज कर दिया?

a. पाकिस्तान

b. ऑस्ट्रेलिया✔️

c. चीन

d. अमेरिका

महत्वपूर्ण IMP प्रश्नसंच

1) कोणत्या संघटनेच्यावतीने लेह  इथल्या DIHAR केंद्रामध्ये  कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन करण्यात आली?

(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना  (DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2) कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3) कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात  आली?

(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4) कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?

(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5) कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव

१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ 
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन 
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन


३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅


५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३


६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 
४. जेट ट्रेनर



७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून



८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर


९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९


१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.



११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१


१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ 
४. परम तेज


१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क


१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.


1) कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

1) लघु शुष्क ऋतृचा मोसमी प्रकार 
2) उष्णकटिबंधीय सॅव्हाना ✅
3) उष्ण वाळवंटी प्रकार 
4) ध्रुवीय प्रकार

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

2) " एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

1) अर्जेटिना 
2) पेरू ✅
3) ब्राझील 
4) चीली

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

3) -----------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापरेंत पोहचत नाही .

1) 79 % 
2) 59 %
3) 49 %✅
4) 39 %

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

4) असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

1) फ्रान्स 
2) स्वित्झलंड ✅
3) स्वीडन 
4) पेरू

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

5) पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात.

1) अमेरिका आणि मेक्सिको 
2) अमेरिका आणि कॅनडा ✅
3) ब्राझील आणि अर्जेटिना 
4) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड.

Current Affairs


Q.1. DRDO ने भारतीय सेना में सटीक निगरानी के लिए कौनसा ड्रोन विकसित किया है ?

Ans. भारत


Q.2. पेमेंट एप ने भारत का पहला नंबरलेस कार्ड लांच करने की घोषणा की है ?

Ans. FamPay


Q.3. किस देश ने रिलायंस जियो को उन कंपनियों की लिस्ट में रखा है जो Clean Telcos की तरह अग्रसर हो रहीं हैं ?

Ans. अमेरिका


Q.4. भारत ने किस देश के साथ आपातकालीन चिकित्सा सेवाएं शुरू करने के लिए समझौता किया है ?

Ans. मालदीव


Q.5. पारेषण लाइन और पारेषण टावरों के निरीक्षण के लिए ड्रोन का इस्तेमाल करने वाला पहला राज्य कौन बना है ?

Ans. महाराष्ट्र


Q.6. Spacex ने किस देश के सैन्य उपग्रह ANASIS-2 को सफलतापूर्वक लांच किया है ?

Ans. दक्षिण कोरिया


Q.7. भारत के किस राज्य में दुर्लभ पीला कछुआ पाया गया है ?

Ans. ओडिशा


Q.8. सिंगापुर के शोधकर्ताओं ने किस देश में 14 पैरों वाले विशाल समुद्री कॉक्रोच की खोज की है ?

Ans. इंडोनेशिया


Q.9. रमेश बाबू बोडू को किस बैंक का MD&CEO नियुक्त किया गया है ?

Ans. करूर वैश्य बैंक


Q.10. आरोग्यश्री स्वास्थ्य सेवा योजना किस राज्य सरकार ने लागू की है ?

Ans. आंध्र प्रदेश

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे



Q1) भारतातील प्रथमच अशी पूर्णपणे संपर्क-विरहीत विमानतळ कार पार्किंग व्यवस्था _ येथे सादर केली गेली.
उत्तर :- हैदराबाद विमानतळ

Q2) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ‘मुख्यमंत्री घर घर रेशन योजना’ मान्य केली?
उत्तर :-  दिल्ली

Q3) सूरज केदे मरदा न’ हे शीर्षक असलेले पुस्तक कुणी लिहिले?
उत्तर :- बलदेव सिंग सदकनामा

Q4) कोणाच्या हस्ते ‘मनोदर्पण’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर:-  रमेश पोखरियाल ‘निशंक’

Q5) दक्षिण कोरिया देशाने ____ या नावाने त्याचा पहिला लष्करी दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
उत्तर:- ANASIS

Q6) कोणत्या राज्याने ‘वन-स्टॉप शॉप’ योजनेला मान्यता दिली?
उत्तर:- राजस्थान

Q7) ____ येथे देशातील पहिल्या “EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग प्लाझा”चे उद्‌घाटन करण्यात आले.
उत्तर :- नवी दिल्ली

Q8) भारतीय नौदलाने _ यांच्यासोबत ‘पासएक्स’ नावाचा एक सागरी सराव पार पाडला.
उत्तर :- अमेरिकेचे नौदल

Q9) नुकतेच निधन झालेले सी. एस. शेषाद्री हे एक प्रसिद्ध भारतीय _ होते.
उत्तर :- गणितज्ञ

Q10) कोणत्या व्यक्तीला ‘SAP इंडियन सबकॉन्टिनेन्ट’ कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमण्यात आले?
उत्तर :-  कुलमीत बावा

Q1) भारताने ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली जे _ आहे.
उत्तर :-  रणगाडा-भेदी गाइडेड क्षेपणास्त्र

Q2) कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाचा निर्णायक टप्पा कार्यरत करण्यात आला आहे?
उत्तर :- काकरापार अणुऊर्जा संयंत्र

Q3) भारताने माले या शहरात ‘_________’ स्थापन करण्यासाठी मालदीव सोबत करार केला.
उत्तर :- आपत्कालीन वैद्यकीय सेवा

Q4) ईशान्येकडील राज्यांकडे वस्तूंची वाहतूक करण्यासाठी भारत _ या देशातल्या बंदरांचा उपयोग करीत आहे.
उत्तर :- बांग्लादेश

Q5) ग्रेटा थुनबर्गला 1,000,000 युरो एवढ्या रकमेचा ‘गुलबेनकियान प्राइज फॉर ह्यूमॅनिटी’ हा सन्मान देण्यात आला. ती एक ____ आहे.
उत्तर :-  पर्यावरण कार्यकर्ता

Q6) संरक्षण संशोधन व विकास संघटनाने भारतीय भुदलाकडे ‘भारत’ नावाचा __ सोपवला.
उत्तर :- ड्रोन

Q7) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते नवी दिल्लीच्या वायू भवनात ‘भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषद’चे (AFCC) उद्घाटन झाले?
उत्तर :-  राजनाथ सिंग

Q8) कोणत्या व्यक्तीची SBI जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली?
उत्तर:-  प्रकाश चंद्र कंदपाल

Q9) कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :-  सुमित देब

Q10) भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NCPI) आवर्ती देयकांसाठी समर्पित असलेली कोणती सुविधा सादर केली?
उत्तर :- UPI ऑटो पे

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘WWF इंडिया’ या संस्थेचा दूत म्हणून नेमण्यात आले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

▪️ कोणत्या संस्थेनी ‘पुसा डीकंटॅमिनेशन टनेल’ विकसित केले?
उत्तर : भारतीय कृषी संशोधन संस्था

▪️ कोणत्या नियंत्रण मंडळाने ‘OBICUS’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

▪️ ‘चित्रा GeneLAMP-N’ काय आहे?
उत्तर : कोविड-19 नैदानिक उपकरण

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘सहयोग’ मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीने ‘बांग्ला दिनदर्शिका’ प्रस्तुत केली?
उत्तर : अकबर

▪️ कोणत्या देशाने भारताला जहाज-रोधी हार्पून क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो विक्री करण्याला मंजुरी दिली?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या औद्योगिक संस्थेनी ‘एक्झिट फ्रॉम द लॉकडाउन’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : भारतीय उद्योग संघ (CII)

▪️ कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?
उत्तर : गूगल

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

तुम्हास माहीत आहे का :- भारतातील बारा जोतिर्लिँगे



१)सोमनाथ (गुजरात - वेरावळ)


२)मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)


३)महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)


४)ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)


५)वैजनाथ (महाराष्ट्र - परळी बीड)


६)भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर पूणे)


७)रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)


८)नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ हिंगोली)


९)काशी विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)


१०)त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर नाशिक)


११)केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)


१२)घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद).

अत्योदय दिवस


- २५ सप्टेंबर रोजी साजरा, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याच दिवशी २५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरुवात केल्याच्या निमित्ताने! तसेच२५ सप्टेंबर हा दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिवसही आहे.


🔸 २६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय सर्वंकष अण्वस्त्र निर्मूलन दिवस

🔸 भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA) मधून शिरोमणी अकाली दल बाहेर पडला.

- यापूर्वी NDA मधून तेलुगु देसम पक्ष व शिवसेना हे प्रमुख पक्ष बाहेर पडले आहेत.


🔸 शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०२०

- विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, ४५ पेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना.

- पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा(NCL) येथील डॉ. अमोल कुलकर्णी(यांच्या नावे ३५ वेगवेगळी पेटंट आहेत), डॉ सुर्येंदू दत्ता, डॉ यू के आनंद वर्धनन, डॉ किंशुक दासगुप्ता


🔸 एस पी बालसुब्रह्मण्यम ('बालू')(७४) निधन

- कोविड-१९ संसर्गामुळे मृत्यू.

- वेगवेगळ्या १६ भाषेतील ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली.

- पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार, ६ वेळा उत्कृष्ट गायक राष्ट्रीय पुरस्कार, १ फिल्मफेअर

- 'श्री श्री मर्यादा रामन्ना' हा पहिला चित्रपटासाठी पार्श्वगायन, तर हिंदीमधील 'एक दुजे के लिये' हा पहिला चित्रपट ठरला.


🔸 राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून "डॉ. एस सी शर्मा" यांची नियुक्ती.


🔸 "पॉझिटिव्ह पे सिस्टीम"

- मोठ्या रकमेच्या चेकसाठी १ जानेवारी २०२१ पासून RBI ही प्रणाली लागू करणार आहे.

- ५० हजार ते ५ लाखांपर्यंत रकमेसाठी ऐच्छिक तर ५ लाखांच्या पुढील चेकसाठी मात्र बंधनकारक असेल

- यात चेक वटण्यापूर्वी चेकसंबंधी तपशील बँक खातेदाराकडून जाणून घेईल.

नोबेल पुरस्कार बद्दल माहिती ..



📌नोबेल पुरस्कार ची सुरवात हि स्वीडिश वैज्ञानिक आल्फेड नोबल यांनी नोबेल प्राईज देण्याची सुरवात केली..


● १९०१ मध्ये त्यांनी ,👇👇👇👇

Physics , chemistry , laterature , peace physiology or medicien इ.


(१९६९ ला अर्थशास्त्र चा पुरस्कार देण्यात सुरवात झाली) 


★ पुरस्काराचे स्वरूप :- ९० लाख स्वाडीश क्रोनर (२०१९ च्या आकडेवारीनुसार) रु रोख आणि २४ कॅरेट गोल्ड मेडल.


★ नोबेल हा पुरस्कार हा १० डिसेंबर रोजी दिला जातो..

● आल्फ्रेड नोबेल यांच्या जयंती निमित्त दिला जातो..

 

★ पहिले भारतीय व्यक्ती ..

●● रवींद्रनाथ टागोर  (१९१३) 

●● सी व्ही रमण (१९३०)

●● हर गोबिंद खुराणा ( १९६८) 

●● मदर टेरेसा( १९७९) 

●● सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३) 

●● अमर्त्य सेन (१९९८) 

●● व्यंकटरामन रामकृष्ण ( २००९) 

●● व्ही.एस.नायपॉल (२००१) 

●● कैलास सत्यार्थी  (२०१४) 

●● अभिजित बॅनर्जी (२०१९) (भारतीय वंशीय व्यक्ती सध्या अमेरिकेचे नागरिक आहे.)



टीप :-  १) नोबेल पुरस्कार आत पर्यंत 10 भारतीय व्यक्तींना मिळाला आहे.


२) सर्वात जास्त पुरस्कार अमेरिका या देशातील व्यक्तींना मिळाला आहे.


◆● महात्मा गांधी यांना १९३७, १९३८, १९३९, आणि १९७४ ला नोबेल साठी नोमिनेट केले होते..


★★ २०२० चे नोबेल पुरस्कार विजेते★★


1) रसायनशास्त्र :-  इमॅन्युएल चार्पेंटीर(फ्रांस) , जेनिफर ए.दौदना(अमेरिका) 


2) भौतिकशास्त्र :- अँड्रिया एम.गेझ , रॉजर पेनरोस , रेइनहार्ड गेन्झेल


3) वैद्यकशास्त्र :- हार्वी जे.आल्टर(अमेरिका) ,मायकल ह्युटन(ब्रिटन) , चार्ल्स.एम राईस(अमेरिका) 


4) अर्थशास्त्र :-  पॉल मिलग्रोम रॉबर्ट विल्सन


5) शांतता :- WFP - जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Programme)


6) साहित्य :- लुईस ग्लक ( अमेरिका )


राज्यसेवा प्रश्नसंच

 ✍️कोणता राज्य 'द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया' अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत प्रथम स्थानी आहे?* 

(A) कर्नाटक

(B) पंजाब

(C) केरळ📚📚✅

(D) आंध्रप्रदेश



✍️कोणत्या राज्याने राज्यातले हरितक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी ‘आय रखवाली’ नामक मोबाइल अँप  तयार केले?* 

(A) पंजाब📚📚✅

(B) उत्तरप्रदेश

(C) हिमाचल प्रदेश

(D) मध्यप्रदेश


✍️गिझाच्या पिरॅमिडच्या आकारापेक्षा दुप्पट असलेला कोणता लघुग्रह 6 सप्टेंबर 2020 रोजी पृथ्वीच्या जवळून गेला?

(A) 2020 AV2

(B) 465824 2010 FR📚✅

(C) 2011 ES4

(D) 2020 QR5



✍️ISROच्या कोणत्या मोहीमेने पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करणारे पुरावे दिले आहेत?

(A) चंद्रयान 2

(B) चंद्रयान 1📚📚✅

(C) मार्स ऑर्बिटर मिशन

(D) अॅस्ट्रोसॅट


✍️कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात “बॅक टु व्हिलेज” कार्यक्रमाचा तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे? 

(A) लडाख

(B) अरुणाचल प्रदेश

(C) आसाम

(D) जम्मू व काश्मीर📚📚✅



✍️भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गत वित्तसहाय्य मिळविण्यासाठी स्टार्टअप उद्योगासाठी उलाढालीची मर्यादा किती आहे?* 

(A) 50 कोटी रुपये📚📚✅

(B) 100 कोटी रुपये

(C) 60 कोटी रुपये

(D) 20 कोटी रुपये


✍️बांगलादेश आणि....  यांच्या दरम्यान नदी मार्गाने जलवाहतूक केली जात आहे. 

(A) त्रिपुरा📚📚✅

(B) मेघालय

(C) पश्चिम बंगाल

(D) आसाम


✍️कोणत्या कंपनीने भारतातले सर्वात मोठे सौर कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीसोबत करार केला?* 

(A) कोटक ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड

(B) अझूर पॉवर

(C) अॅम्प्लस एनर्जी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड

(D) टाटा मोटर्स📚📚✅


✍️कोणत्या राज्याने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत पहिला क्रमांक प्राप्त केला?* 

(A) उत्तरप्रदेश

(B) आंध्रप्रदेश📚📚✅

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक


✍️कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक मंजूर केले?* 

(A) कर्नाटक

(B) मणीपूर

(C) आसाम📚📚✅

(D) ओडिशा

भारतातील सर्वात मोठे



Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा )


चालू घडामोडी

✔️  22 एप्रिल रोजी इराणने ............ हा अंतराळात लष्करी उपग्रहसोडला आहे. - 

🔷 नर उपग्रह.

________________________________

✔️ भारतातली ..................ही सॉफ्टवेअर सेवा कंपनी इस्राएलया देशामध्ये  देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करणार आहे - 

🔷 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस.

________________________________

✔️  ई-लर्निंग सामुग्रीचा विकास करण्यासाठी आणि योगदानासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा ............... हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.-

🔷 ‘विद्यादान 2.0’.

________________________________

✔️ ................या विद्यापीठाने ‘कोविड-19 वॉरियर्स स्कॉलरशिप’ची घोषणा केली -

🔷 चदीगड विद्यापीठ.

________________________________

✔️ आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षा लक्षात घेत.................. या कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली -

🔷 महामारी रोग कायदा-1897.

________________________________

✔️ जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) याच्या 'आय अॅम बॅडमिंटन' या जागृती अभियानासाठी ................... हिला सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले आहे. 

🔷  पी. व्ही. सिंधू.


________________________________

✔️23 एप्रिल 2020 रोजी ..............या देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघाची (SAARC) बैठक आयोजित केली होती. 

🔷  पाकिस्तान.

________________________________

✔️ ................हा देश जगातले पहिले डिजिटल चलन (डिजिटल युआन) सादर करणार देश ठरला आहे. 

🔷 चीन.

________________________________

✔️ बलूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातली सर्वात श्रीमंत व्यक्ती............ ही आहे. 

🔷मकेश अंबानी (3.2 अब्ज डॉलर).

महाराष्ट्रातील महामंडळे


१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२

२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३

१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ  - १९७८

२०. म्हाडा - १९७६

दूसरे महायुद्ध सुरु 1 सप्टेंबर 1939



◾️दसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी जर्मनी, इटली, आणि जपान ह्यांचा समावेश होता.


◾️दसऱ्या महायुद्धाची बीजं ही पहिल्या युद्धात जर्मनीचा मानहानीकारक पराभवानंतर जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींमध्ये होती. त्यावर लॉर्ड केन्स ह्यांचं “ Consequences of peace ” हे पुस्तक प्रसिद्ध आहे.


◾️पहिल्या महायुद्धाचं Theater हे युरोपात होतं तर दुसऱ्या महायुद्धाचं Theater हे जगभर पसरलं होतं.


◾️दसरं महायुद्ध सुरू होण्याचं तात्कालिक कारण म्हणजे राजपुत्र फर्डिनांड ची हत्या.


◾️नाझी जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 ला पोलंड वर केलेला हल्ला. त्याच बरोबर फ्रांस आणि ब्रिटनने जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारलं.


◾️जर्मनीचा इटली आणि जपान सोबत Molotov-Ribbentrop करार झाला होता आणि त्या अनुषंगाने इटली आणि जपान जर्मनीच्या मदतीसाठी युद्धात उतरले.


◾️1941 पर्यंत युरोपातला बऱ्याचशा भागावर जर्मनीचं प्रभूत्व आलं होतं.


◾️जर्मनीने 1941 साली सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेवर हल्ला चढवला आणि गल्लत झाली. 


◾️सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंतचं अंतर जवळपास ८००० किलोमीटर आहे. 


◾️तयामुळे संपूर्ण रशिया जर्मनीच्या ताब्यात येणं जवळपास अशक्य होतं. पण हिटलर ला स्टालिनग्राड, लेनिनग्राड आणि मॉस्को वर ताबा मिळवणं पुरेसं होतं.


◾️तयात पूर्व सीमेवर प्रचंड थंडी असल्यामुळे इंधन गोठू लागलं आणि जर्मनीचं सैन्य अडकून पडलं.


◾️ जर्मनी ज्या तेलाच्या विहीरींमधून इंधनाची सोय करणार होतं ते रशियाने उधळून लावलं.


◾️ह सगळं होईपर्यंत अमेरिका या महायुद्धापासून अलिप्त होती. 


◾️पण डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अक्ष राष्ट्रांनीही अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारलं.


◾️पण 1942 साली जपानचा Battle of Midway त पराभव झाला. त्यानंतर जर्मनी आणि इटली ह्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली. 


◾️1944 साली फ्रांस च्या नॉर्मनडी च्या किनाऱ्यावरून दोस्त राष्ट्रांनी प्रति लढाई सुरू केली.


◾️1945 साली सोव्हिएत युनियनने बर्लिनवर ताबा मिळवला, ॲडॉल्फ हिटलर ने आत्महत्या केली. त्यानंतर जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.


◾️यरोपातलं महायुद्ध संपलं. पण जपान आणि अमेरिकेतली लढाई अजून सुरूच होती.


◾️जन 1945 मध्ये अमेरिकेने अणू बॉंब ची चाचणी यशस्वीरीत्या घेतली. 7 डिसेंबर 1939 साली जपानने पर्ल हार्बर वर जिथे अमेरिकेचा तळ होता तिथे हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्याची सूचना अमेरिकी अधिकारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रूमन ला करतच होते.


◾️जपान हे युद्धमान राष्ट्र असल्याने जपान शरण येण्याची शक्यता नव्हती आणि सरतेशेवटी अमेरिकेने 6 ऑगस्ट 1939 ला जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि 9 ऑगस्ट, 1945 ला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला.


◾️2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने शरणांगती घेऊन दुसरे महायुद्ध समाप्त झाले.


चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या देशाची पोलाद निर्मिती कंपनी आंध्रप्रदेश पोलाद प्रकल्पासाठी एक संयुक्त कार्यकारी गट तयार करण्याच्या हेतूने RINL कंपनीसोबत चर्चा करीत आहे?

उत्तर :- दक्षिण कोरिया


Q2) कोणते राज्य ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ (NEP) लागू करणारे पहिले ठरणार आहे?

उत्तर :-  कर्नाटक


Q3) कोणत्या देशाने “गाओफेन-9” या उपग्रह मालिकेचा पाचवा भू-निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला?

उत्तर :-  चीन


Q4) कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्र नदीवरून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन झाले?

उत्तर :- आसाम


Q5) कोणते देश रशियामध्ये होणाऱ्या लष्करी सरावात भारतासोबत सहभागी होणार आहेत?

उत्तर :- पाकिस्तान, चीन


Q6) कोणत्या मंत्रालयाने भारतीय ट्रॅव्हल एजंट संघ (TAAI) आणि FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) या संस्थांसोबत भागीदारी करार केला?

उत्तर :- पर्यटन मंत्रालय



Q1) कोणत्या देशाने नागरी अणुऊर्जा, अंतराळ, सागरी विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी शोध घेऊन हिंद-प्रशांत भागीदारीला बळकटी देण्यासाठी भारताला समर्थन दिले?

उत्तर :- व्हिएतनाम


Q2) कोणती बँक खर्च कमी करण्याच्या हेतूने कृषीकर्ज देण्यासाठी उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचा वापर करणारी प्रथम बँक ठरली आहे?

उत्तर :-  ICICI बँक


Q3) दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना व्यवसाय संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

उत्तर :-  माय IAF


Q4) कोणत्या शहरातल्या रेल्वेप्रणाली प्रकल्पासाठी भारताने अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) सोबत 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार केला?

उत्तर :- मुंबई


Q5) कोणत्या देशाने ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020’ या स्पर्धांमध्ये ‘मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीप’ गटातले पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- भारत


Q6) कोणत्या संघाने ‘UEFA चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा जिंकली?

उत्तर :-  बायर्न म्युनिच


Q7) कोणत्या दिवशी “उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार”चे वितरण केले जाते?

उत्तर :- 31 ऑक्टोबर


Q8) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाच्या ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  अनिता कुंडू


Q9) कोणता देश सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना तयार करीत आहे?

उत्तर :- बांगलादेश


Q10) कोणत्या देशासोबत भारताने संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक घेतली?

उत्तर :-  उझबेकिस्तान


प्रश्न 1 :- कोणते राज्य मुद्रा कर्ज योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर :- तामिळनाडू

प्रश्न 2 :- कोणत्या प्रदेशाला जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलिओमुक्त घोषित करण्यात आले आहे?
उत्तर :- आफ्रिका

प्रश्न 3 :- कोणत्या राज्याला ‘निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2020’ याच्या यादीत पहिला क्रमांक मिळाला?
उत्तर :- गुजरात

प्रश्न 4 :- 600 कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेले जेम्स अँडरसन कोणत्या देशासाठी खेळतात?
उत्तर :-  इंग्लंड

प्रश्न 5 :- कोणत्या GI टॅग प्राप्त उत्पादनासाठी ‘ई-लिलाव’ संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे?
उत्तर :- काश्मीरी केसर

प्रश्न 6 :- कोणत्या कालावधीत ‘जागतिक जल आठवडा 2020’ पाळण्याचे नियोजित आहे?
उत्तर :- 24-28 ऑगस्ट

प्रश्न 7 :- निधन झालेले पास्कल लिसौबा कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते?
उत्तर :- कांगो प्रजासत्ताक

प्रश्न 8 :- कोणत्या व्यक्तीची SBI म्युच्युअल फंड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- विनय टोनसे

प्रश्न 9 :- कोणते मंत्रालय मानसिक आरोग्याविषयी पुनर्वसनासाठी एक मदत क्रमांक कार्यरत करणार आहे?
उत्तर :- सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय

प्रश्न :- 10 कोणत्या रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेनी प्रथमच ‘बॅगेज सॅनिटायझेशन अँड रॅपिंग मशीन’ नामक एक यंत्र प्रस्थापित केले?
उत्तर :-  अहमदाबाद

Q7) कोणत्या कंपनीने विनामूल्य डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत भागीदारी करार केला?

उत्तर :-  IBM ( इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन )


Q8) _ ने मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणारी नवीन योजना सादर केली आहे.

उत्तर :- ओडिशा


Q9) कोणत्या देशात काळ्या समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा वायूसाठा सापडला?

उत्तर :- तुर्कस्तान


Q10) कोणत्या विमा कंपनीने ICICI लोम्बार्ड कंपनीसोबत विलीनीकरणाची घोषणा केली?

उत्तर :- भारती एक्सा


Q1) कोणत्या देशाची पोलाद निर्मिती कंपनी आंध्रप्रदेश पोलाद प्रकल्पासाठी एक संयुक्त कार्यकारी गट तयार करण्याच्या हेतूने RINL कंपनीसोबत चर्चा करीत आहे?

उत्तर :- दक्षिण कोरिया


Q2) कोणते राज्य ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ (NEP) लागू करणारे पहिले ठरणार आहे?

उत्तर :-  कर्नाटक


Q3) कोणत्या देशाने “गाओफेन-9” या उपग्रह मालिकेचा पाचवा भू-निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला?

उत्तर :-  चीन


Q4) कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्र नदीवरून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन झाले?

उत्तर :- आसाम


Q5) कोणते देश रशियामध्ये होणाऱ्या लष्करी सरावात भारतासोबत सहभागी होणार आहेत?

उत्तर :- पाकिस्तान, चीन


Q6) कोणत्या मंत्रालयाने भारतीय ट्रॅव्हल एजंट संघ (TAAI) आणि FICCI लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) या संस्थांसोबत भागीदारी करार केला?

उत्तर :- पर्यटन मंत्रालय


Q7) कोणत्या कंपनीने विनामूल्य डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत भागीदारी करार केला?

उत्तर :-  IBM ( इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन )


Q8) _ ने मत्स्यपालनात बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणारी नवीन योजना सादर केली आहे.

उत्तर :- ओडिशा


Q9) कोणत्या देशात काळ्या समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा वायूसाठा सापडला?

उत्तर :- तुर्कस्तान


Q10) कोणत्या विमा कंपनीने ICICI लोम्बार्ड कंपनीसोबत विलीनीकरणाची घोषणा केली?

उत्तर :- भारती एक्सा


1) प्रश्न :- संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?

उत्तर :- सात


2) प्रश्न :- कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘DGNCC मोबाइल ट्रेनिंग’ अॅप तयार करण्यात आले?

उत्तर :- संरक्षण मंत्रालय


3) प्रश्न :- नीती आयोगाकडून आरंभ करण्यात आलेल्या “नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्यूशन्स (NDC)-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (TIA)” याच्या भारतीय घटकाचे उद्दीष्ट काय आहे?

उत्तर :- कार्बन-विरहित वाहतुक


4) प्रश्न :- कोणते अ‍ॅप नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी NeGD आणि CSC E-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला?

उत्तर :-  उमंग


5) प्रश्न :- कोणत्या बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली?

उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक


6) प्रश्न :- कोणत्या प्रशिक्षकाच्या जीवनावर ‘क्रिकेट द्रोणा’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले गेले आहे?

उत्तर :- वासुदेव जगन्नाथ परांजपे


7) प्रश्न :- कोणता देश आणि IIT अल्युमनी काऊंसिल यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान हायब्रीड क्वांटम महासंगणक तयार करण्यासाठी भागीदारी करार झाला?

उत्तर :- रशिया


8) प्रश्न :- कोणती व्यक्ती ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकणारा सर्वात तरुण लेखक ठरला/ली?

उत्तर :- मारिएक लुकास रिसनेवेल्ड


9) प्रश्न :- कोणत्या राज्यात केंद्रीय रस्ते मंत्री यांच्या हस्ते सुमारे 11000 कोटी रुपये खर्चाच्या 45 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले?

उत्तर :- मध्यप्रदेश


10) प्रश्न :- कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर :-  सोम प्रकाशQ1) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?

-- भारत


Q2) कोणता देशाची भारतासोबतच्या ‘संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्र’ची 14वी आभासी फेरी 28 ऑगस्ट 2020 रोजी पार पडली?

-- सिंगापूर


Q3) कोणत्या मंत्रालयाने “चुनौती” नामक स्पर्धेची सुरुवात केली?

-- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


Q4) ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020’ जिंकणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या प्रथम शिक्षकाचे नाव काय आहे?

-- सुधा पाईनुली


Q5) कोणत्या सरकारने ‘स्वस्थ शरीर, स्वस्थ मन’ मोहीमेचा आरंभ केला?

--  दिल्ली


Q6) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीसोबत HDFC बँकेनी डिजिटल ग्राहकांचे अनुभव वाढविण्यासाठी भागीदारी करार केला?

-- एडोब


Q7) “नॅशनल सेक्युरीटी चॅलेंजेस: यंग स्कॉलर्स’ पर्स्पेक्टिव्ह” या शीर्षकाचे पुस्तक _ यांच्या जीवनावर लिहिलेले आहे.

-- फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ


Q8) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “नॅशनल GIS-अनेबल्ड लँड बँक सिस्टम” याचा ई-शुभारंभ केला गेला?

-- वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Q9) कोणत्या शहरात राष्ट्रीय उर्दू भाषा प्रसार परिषदेच्यावतीने ‘जागतिक उर्दू परिषद’चे आयोजन करण्यात आले?

-- नवी दिल्ली


Q10) कोणत्या राज्य सरकारच्यावतीने ‘NRI युनिफाइड’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

-- उत्तरप्रदेश


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )

Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा

Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )

Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ

Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )

Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट

Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
--  3 ते 5 फेब्रुवारी 2021

Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
--  रशिया

Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची

Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत

Q1) कोणत्या युरोपीय देशाने भारतासोबत ‘हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी धोरण’ अंमलात आणण्याला समर्थन दिले?
-- जर्मनी

Q2) कोणत्या संस्थेकडून विद्यापीठांसाठी 'द लिटिल बुक ऑफ ग्रीन नजेज' या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले?
-- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम

Q3) बांगलादेश आणि _ यांच्या दरम्यान नदी मार्गाने जलवाहतूक केली जात आहे.
-- त्रिपुरा

Q4) कोणत्या राज्याने ‘बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लान (BRAP) 2019’ क्रमवारीत पहिला क्रमांक प्राप्त केला?
-- आंध्रप्रदेश

Q5) कोणत्या कंपनीने भारतातले सर्वात मोठे सौर कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीसोबत करार केला?
-- टाटा मोटर्स

Q6) कोणत्या संस्थेचा ‘बल्क ड्रग पार्क’ उभारण्यासाठी भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था (CSIR-IICT) सोबत सामंजस्य करार झाला?
-- आंध्रप्रदेश औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ

Q7) कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक मंजूर केले?
--  आसाम

Q8) कोणते राज्य पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रुज जहाज चालविणार आहे?
-- ओडिशा

Q9) रेल्वे पोलीस दलाच्या कोणत्या कर्मचार्‍याला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले?
-- (मृत) जाहगीर सिंग

Q10) 'वंदे भारत' मोहिमेचे नवे रूप म्हणुन कोणत्या योजनेला ओळखले जाते?
-- एअर बबल


११ ऑक्टोबर २०२०

मूलभूत संरचनेशी संबंधित खटले व मूळ संरचनेतील घटक (सर्वोच्च न्यायालय ठरविल्याप्रमाणे)



📌दिल्ली जुदिशियल सर्विसेस असोसिएशन खटला ( 1991)

1)कलम ३२, १३६, १४१ व १४२ अनुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार.


📌इद्र सहानी खटला (1992)

 -मंडल खटला या नावाने ओळखला जातो.

1)कायद्याचे राज्य


📌कमार पद्मा प्रसाद खटला 1992

स्वतंत्र न्यायव्यवस्था.


📌कीहोतो हॉलोहोन खटला (1993 )

- पक्षांतर खटला नावाने ओळखला जातो

१. मुक्त व न्याय्य निवडणुका 

२. सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक संरचना.


📌रघुनाथराव खटला (1993)

१. समानतेचे तत्त्व

२. भारताची एकात्मता व अखंडता


📌एस. आर. बोम्मई. खटला (1994)

१. संघराज्यीय प्रणाली

२. धर्मनिरपेक्षता

३. लोकशाही

४. देशाची एकात्मता व अखंडता

५. सामाजिक न्याय

६. न्यायालयीन पुनर्विलोकन


📌एल. चंद्रकुमार खटला (1997)

कलम २२६ व २२७ अनुसार उच्च न्यायालयाचे अधिकार.


📌इद्र सहानी खटला ( 2000)

समानतेचे तत्त्व


📌ऑल इंडिया जजेस असोसिएशन खटला 2002.

1)स्वतंत्र न्यायव्यवस्था


📌कलदीप नायर खटला (2006)

१. लोकशाही

२. मुक्त व न्याय्य निवडणुका


📌एम नागराज खटला(2006)

समानतेचे तत्त्व

संविधान सभेची सत्रेः संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.


ती पुढीलप्रमाणे


📌१.पहिले सत्र  : ९ ते २३ डिसेंबर, १९४६


📌२.दुसरे सत्र : २० ते २५ जानेवारी, १९४७


📌३.तिसरे सत्र  : २८ एप्रिल ते २ मे, १९४७


📌४.चौथे सत्र : १४ ते ३१ जुलै, १९४७


📌५.पाचवे सत्र :  १४ ते ३० ऑगस्ट, १९४७


📌६.सहावे सत्र : २७ जानेवारी, १९४८ 


📌७.सातवे सत्र :  ४ नोव्हेंबर, १९४८ ते ८ जानेवारी, १९४९


📌८.आठवे सत्र  : १६ मे ते १६ जून, १९४९


📌९.नववे सत्र : ३० जुलै ते १८ सप्टेंबर, १९४९


📌 १०.दहावे सत्र :  ६ ते १७ ऑक्टोबर, १९४९.


📌११.अकरावे सत्र : १४ ते २६ नोव्हेंबर, १९४९.


(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा २४ जानेवारी, १९५० रोजी झाली, ज्या दिवशी २८४ सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या 

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

  


1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव

राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर

 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

(A) बिजींग, चीन✅

(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड

(C) शांघाय, चीन

(D) टोकियो, जापान


2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.

(A) अफगाणिस्तान

(B) इराक

(C) बांग्लादेश✅

(D) सौदी अरब



3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?

(A) वल्टरी बोटास

(B) सेबेस्टियन व्हेटेल

(C) मॅक्स वर्स्टपेन

(D) लेविस हॅमिल्टन ✅

 


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) चीन

(B) जापान

(C) तैवान ✅

(D) क्रोएशिया



5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅

(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा

(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे

 


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) रतन टाटा

(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅ 

(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय

(D) आनंद महिंद्रा



7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी मुंबई

(C) आयआयटी कानपूर ✅ 

(D) आयआयएम अहमदाबाद




8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

(A) नामदेव ढसाळ

(B) जे. व्ही. पवार

(C) अरुण कांबळे

(D) राजा ढाले ✅



9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?

(A) बँक ऑफ महाराष्ट्र

(B) पंजाब नॅशनल बँक

(C) भारतीय स्टेट बँक ✅

(D) कॅनरा बँक



10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?

(A) नवी दिल्ली ✅

(B) महाराष्ट्र

(C) पश्चिम बंगाल

(D) गोवा



11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?

(A) दिपक मिश्रा

(B) ए. के. सिक्री ✅

(C) मदन लोकुर

(D) टी. एस. ठाकुर



12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.

(A) BSNL

(B) एअरटेल

(C) रिलायन्स जियो ✅

(D) व्होडाफोन



13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?

(A) इंदिरा गोस्वामी

(B) माहीम बोरा

(C) पुरोबी बोर्मूदेय ✅

(D) यापैकी नाही



14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?

(A) आचार्य देवव्रत

(B) कलराज मिश्रा ✅

(C) केशरी नाथ त्रिपाठी

(D) कल्याण सिंग


1) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत🔰

 D. गुरदयालसिंग धिल्लन.

____________________

2) खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?

(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.

(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.

(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.

(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

पर्यायी उत्तरे 

 A. (a), (b), (d)

 B. (a), (b), (c)🔰

 C. (a), (c), (d)

 D. (b), (c), (d).


____________________

3) राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :

(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.

(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,

(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.

(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.

पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b) आणि (c)

 B. (b) आणि (c)🔰

 C. (a), (b) आणि (d)

 D. (a), (c) आणि (d).

___________________

____________________

4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता🔰

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________

5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_ समावेश होतो.

 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा🔰

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.

____________________


6) पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.

(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.

पर्यायी उत्तरे 

 A. फक्त (a)

 B. फक्त (b)🔰

 C. दोन्ही

 D. कोणतेही नाही.

____________________


7) भारतीय राज्यघटनेतील _ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21🔰

 C. कलम 22

 D. कलम 31.


______________________


8) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा🔰

 C. सात

 D. आठ.

____________________


9) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

 A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.🔰

____________________


10) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा🔰

 D. चार.

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती



·         सृष्टी -प्राणी


·         उपसृष्टी - मेटाझुआ


विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी


संघ


1.    प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.


2.    पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा


3.    सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन


4.    प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म


5.    नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म


6.    अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस


7.    आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी


8.    मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय


9.    इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर


10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे .



🧬विस्तारवादी दृष्टीकोन बाळगणारा चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समुद्री शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे. दक्षिण चीन समुद्र त्याचे चांगले उदहारण आहे.


🧬पढच्या दशकभरात अणवस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचेही चीनने लक्ष्य ठेवले आहे. चीनकडे असलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र पाणबुडया, एअर डिफेन्स सिस्टिम, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता याचा पेंटागॉनने अभ्यास करुन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.


🧬लडाखमध्ये सुरु असलेला ताजा संघर्ष तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेंटागॉनच्या या अहवालाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. चिनी नौदलाकडून या तळाचे संचालन केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही चीनचा कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार



- आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी. 

- महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 


यशवंतरावांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.


यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.


यशवंतरावांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.


यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


- यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. 

- त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता. 

- येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.

- 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला. 

- 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. 

- 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले. 

- 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.

- 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले.

- 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

- 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.

- यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

महाराष्ट्रातील मुख्य संस्था




1. सत्यशोधक समाज

- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे

- संस्थापक: महात्मा फुले 

- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी


2. प्रार्थना समाज

- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई 

- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग 

- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.


3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)

- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे 

- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)

- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी


4. आर्य समाज

- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई 

- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती

शोध व संशोधक


◾️ विमान – राईट बंधू

◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

◾️ रडार - टेलर व यंग


◾️ रडिओ - जी. मार्कोनी

◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो

◾️ हलीकॉप्टर - सिकोर्स्की


◾️ विजेचा दिवा - एडिसन

◾️ रफ्रीजरेटर - पार्किन्स

◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन


◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

◾️ रडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

◾️ टलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

◾️ गरामोफोन - एडिसन


◾️ टलिव्हिजन - जॉन बेअर्ड

◾️ पनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन

◾️ भमिती - युक्लीड


◾️ दवीची लस - जेन्नर

◾️ अधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

◾️ अटी रेबीज -लुई पाश्चर


◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन

◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

◾️ नयूट्रोन – चॅडविक


◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

◾️ गरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र



भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -


🔸तरिची (तामिळनाडू)


🔸रायगंज (पश्चिम बंगाल)


🔸राजकोट (गुजरात)


🔸जबलपूर (मध्यप्रदेश)


🔸झांसी (उत्तरप्रदेश)


🔸मरठ (उत्तरप्रदेश)


🔸हम्पी शहर (कर्नाटक).


भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विषयी


🔸भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही एक भारतीय सरकारी संस्था आहे जी संस्कृति मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुरातत्व संशोधनात्मक कार्य तसेच देशातल्या सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे. त्याची स्थापना 1861 साली अलेक्झांडर कनिंघम या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या शहरात आहे.


🔸भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्याकडून ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु वा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले जाते. ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वविषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम-1958’ यामध्ये ‘प्राचीन स्मारक’ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत ‘प्राचीन स्मारक’ घोषित केले जाते, जे ऐतिहासिक आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे.

भारतातील रस्त्यासंबंधी



राष्ट्रीय महामार्गाचा विकास व देखभाल खालील यंत्रणांमार्फत होते

- उत्तर पूर्व व उत्तर सीमा भागात सीमा रस्ते संघटना (BRO): स्थापना 1960

- रस्त्यांचा धोरणात्मक विकास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI): स्थापना 1988

- सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)


- रस्त्यांसंबंधी महत्त्वाची योजना: नागपूर योजना (1943)

- National Highway Development Project (NHAI): राष्ट्रीय महामार्गाचा विकास करण्यासाठी 1998 मध्ये स्थापना

- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY): गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी 20 डिसेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आली.

- प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना (PMBJP): शहरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी 14 जानेवारी 2004 रोजी सुरू करण्यात आली. 

- केंद्रीय रस्ते निधी: रस्त्यांची उभारणी व देखभालीसाठी 2000 मध्ये निर्मिती 

- भारत निर्माण योजना: 2005-06 मध्ये सुरू करण्यात आली. 

नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान



👍  सौदी अरेबिया  -  ऑर्डर ऑफ अब्दुल्ला झीझ अल सौद  . पुरस्कार


👍 अफगाणिस्तान  - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान पुरस्‍कार


👍  पलेस्टाईन   -  अँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार


👍  सयुक्त अरब अमिराती - ऑर्डर ओ झायेद पुरस्कार


👍 रशिया  - सेट अँड्र्यू पुरस्कार


👍  मालदीव  - ऑर्डर ऑफ डिस्टींग्युईश्ड रूल ऑफ निशान इझुद्दिन पुरस्कार

देशातील वीजनिर्मिती प्रकल्प



● जलविद्युत निर्मिती प्रकल्प 

- टेहरी (उत्तराखंड), कोयना (महाराष्ट्र), श्री शैलम (आंध्रप्रदेश), नाथ्या झाक्री (हिमाचल प्रदेश)


● नैसर्गिक वायूधारित वीज निर्मिती प्रकल्प 

- समरलकोटा & कोंडापल्ली (आंध्रप्रदेश), अंजनवेल (महाराष्ट्र), बवाना (दिल्ली)


● औष्णिक ऊर्जाधारित वीज निर्मिती प्रकल्प 

- विंध्यनगर (मध्य प्रदेश), मुन्द्रा (गुजरात), तमनार (छत्तीसगढ), चंद्रपूर (महाराष्ट्र)


● अणूविद्युत निर्मिती प्रकल्प 

- कुंडनकुलम (तामिळनाडू), तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कैगा (कर्नाटक)


अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना



- कर्मचारी राज्य विमा महामंडळाने(ESIC) २०१८ मध्ये सुरू केली होती. कोविड-१९ मुळे योजनेच्या नियमात बदल व शिथिलता आणली आहे.

- संगठित क्षेत्रातील कर्मचारी जे ESIC मध्ये विमाकृत आहेत त्या व्यक्तीस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अडचणींमुळे १(यापूर्वी३ महिने) महिन्यांपेक्षा जास्त काळ नोकरी गमवावी लागल्यास त्यास जास्तीत जास्त २४ महिन्यांपर्यंत साहाय्य उपलब्ध करून देणे!

- वेतनाच्या ५०%(यापूर्वी २५%) एवढे साहाय्य दिले जाते.


✅ "काळ्या समुद्रात" नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याची घोषणा "तुर्कस्थान"चे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगेन यांनी केली. हा साठी 340 अब्ज घनमीटर एवढा असल्याचा अंदाज आहे.


✅ ३ रा ड्रॅगनफ्लाय महोत्सव, २०२०

- वर्ल्ड वाईड फ़ंड(wwf) व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने "ड्रॅगनफ्लाय कीटकांचे संवर्धन व्हावे यासाठी" 

- यावर्षी केरळमध्ये "थंबी महोत्सवम" हा याचाच एक भाग म्हणून साजरा केला जाणार आहे. 

- २०१८ मध्ये सुरुवात.


✅ "तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद" स्थापन

- तृतीयपंथी व्यक्ती(हक्क संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत स्थापना.

- अध्यक्ष- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री

- सदस्य- इतर खात्यांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी प्रतिनिधी, नीती आयोग, मानवी हक्क आयोग इ.

विविध घोषित वर्ष


● २०२४:-

• आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष ( Camelids) (युनो)


● २०२३:-

• आंतरराष्ट्रीय भरड वर्ष (अन्न व कृषी संस्था )


● २०२२:-

• आंतरराष्ट्रीय मच्छीमार व मत्स्यसवर्धानाचे वर्ष (युनो)


● २०२१:-

• आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष


● २०२०:-

• गतिशीलतेचे वर्ष केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

• उंदरांचे वर्ष (चीन)

• परिचारिका आणि दाई वर्ष (जागतिक आरोग्य संघटना)

• वनस्पतींच्या आरोग्यासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)

• भारत-चीन सांस्कृतिक आणि जनतेतील आदानप्रदान वर्ष म्हणून जाहिर.(भारत- चीन दोन्ही देशांनी )

• कृत्रिम बुद्धीमत्तेचे वर्ष (तेलगंणा)


● २०१९:-

• आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष (युनो)

• देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)

• आंतरराष्ट्रीय नियमन वर्ष (युनो)

• रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे वर्ष (युनो)

• पाण्याचे वर्ष (कर्नाटक)

• Year Of Next Of Kin ( भारतीय लष्कर)


● २०१८

• निरोगी बालक वर्ष (झारखंड)

• कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष (भारतीय लष्कर)

• राष्ट्रीय तृणधान्य वर्ष (भारत सरकार )


● २०१८-१९ :-

• महिला सुरक्षा वर्ष (भारतीय रेल्वे )


● २०१७ :-

• आंतरराष्ट्रीय विकासासाठे शाश्वत पर्यटन वर्ष (युनो)

• व्हिजीट महाराष्ट्र वर्ष (महाराष्ट्र सरकार)

• सफरचंद वर्ष (जम्मू काश्मीर)

• भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी २०१७ हे सांस्कृतिक देवाण घेवाणीचे वर्ष म्हणून साजरे केले

असहकार चळवळ


◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

वातावरणाविषयी माहिती


पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.


1. तपांबर


भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.


समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.


2. तपस्तब्धी


भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.


3. स्थितांबर


तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.

ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.


4. आयनाबंर


मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.


इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.


एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.


5. बाहयांबर


आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

मुस्लिम लीग


 

   🖍ठिकाण :- ढाका 

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला 

   🖍मख्यालय :- लखनऊ

   🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये 

सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता. 

 

 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian  

Mohammadan Educational Conference’ 

च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी  

करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. 

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला. 

  🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले. 

  🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

  🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली. 


          मुस्लिम लीगचे अध्यक्ष

1907 अहमजी पीरभॉय 

1908-1912 आगाखान 

1912-1918 सर मुहम्मद अली 

1919-1930 मुहम्मद अली जिना 

1931 सर मुहम्मद शफी 

1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान 

1932-1933 मिया अब्दुल अझीझ 

1933-1934 हफिज हिदायत हुसेन 

1934-1947 मुहम्मद अली जिना

कधी आणि कसं ठरतं बहुमत...



- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात.

बहुमत चाचणीला इंग्रजीमध्ये फ्लोअर टेस्ट असं म्हणतात.

- सत्ता स्थापन झाल्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं.

- निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहामध्ये उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल अवलंबून असतो.

- ठराविक एका बाजूने मतदान करण्यात यावेसाठी पक्षाच्या गटनेत्याकडून व्हीप म्हणजेच पक्षादेश काढला जातो. व्हीप असला तरी मतदान करायचं की नाही याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. मतदान जर पक्षादेशानुसार झाले नाही तर आमदारावर पक्ष कारवाई करु शकतो.

- बहुमत चाचणीच्या वेळी जेवढे आमदार मतदान करतात तो आकडा गृहित धरुन त्याच निकषांवर बहुमताचा आकडा ठरवला जातो.

- बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो.


● बहुमताचे चार प्रकार


1. साधे बहुमत: साधे बहुमत म्हणजे उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत 


2. पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत: सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्याहून अधिक सदस्य एका ठराविक पक्षाचे असणे


3. प्रभावी बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय.


4. विशेष बहुमत: साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत, हजर व मतदानात भाग घेणार्‍या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत, पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्‍या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत. 


स्वच्छता सर्वेक्षण 2020



- आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. 

- विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.

- नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. 

- सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. 

- केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०' चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. 

- इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. 

- गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. 

- ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

- केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.

- स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

- 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०' हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.

- याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. 

- देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...