०४ ऑक्टोबर २०२०

नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती



1. नाशिक जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक      

       क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.


लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा. 


सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.


जिल्हा विशेष -


हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. 


नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्‍यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.


प्रमुख स्थळे


नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे. 


महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे. 


त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे. 


मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. 


येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. 


सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. 


भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान. 


नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे. 


भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर. 


देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. 


गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण. 


सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात. 


सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध. 


दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध. 


निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)


महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक 


महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक 


चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक 


नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते. 


नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.


नाशिक जिल्ह्यात वाहणार्‍या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्‍या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे. 


भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे. 


2. धुळे जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे           

     क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.


सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले. 


प्रमुख स्थळे


धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत. 


शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे. 


दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे. 


3. नंदुरबार जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार             


क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).


सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात. 


सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला. 


या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.


प्रमुख स्थळे


नंदुरबार - येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्‍या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे. 


प्रकाशे - येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात. 


धडगाव - हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. 


तोरणमाळ - प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण. 


भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2006 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात बर्ड फ्ल्यू या विषाणूजन्य (एच-5, एन-1) आजाराची कोंबड्यांना लागण झाली. 


नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची 60 टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 


तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. 


महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. 


धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला आहे. 


महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर (धुळे)


4. जळगाव जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव         

    क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी 


लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड. 


सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.


जिल्हा विशेष -


पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार, अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.


प्रमुख स्थळे -


जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. 


अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे. 


भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे. 


चाळीसगांव - प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते. 


जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे. 


चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे. 


पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. 


कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे. 


उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे. 


पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात आहे. 


महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहेत. 


पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.


जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे. 


यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. 


चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.


 


5. अहमदनगर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अहमदनगर       

     क्षेत्रफळ - 17,048 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 14 - कोपरगाव, आकोले, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता. 


सीमा - उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.


जिल्हा विशेष -


अहमदनगर हे शहर सन 1418 मध्ये मलिक अहंमद यांनी बसविले. मलिक हमदच्या नावावरून ते अहमदनगर म्हणून ओळखले जावू लागले. हे निजामशाही राजधानीचे शहर म्हणून ओळखतात. 


शहराच्या चारही बाजूंनी खंदक असलेला भुईकोटा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 


साखर कारखान्यांचा जिल्हा, खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म.

या जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.


प्रमुख स्थळे


अहमदनगर - शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे. 


अकोले - येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे. 


प्रवरानगर - देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.


नेवासे - येथेच संत ज्ञांनेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' सांगितली. 


राहुरी - महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे. 


शनि-शिंगणापुर - शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.


राळेगण सिद्धी - थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे. 


शिर्डी - साईभक्ताचे श्रद्धास्थान 


सिद्धटेक - येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते. 


भंडारदारा - अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर 'भंडारदरा' हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती


1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)


औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)


2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)


3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)


4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)


5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)


अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)


6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)


भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)


7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)

कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?




देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे.


राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्‍या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्‍या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात. 


1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.

गाल्फ प्रवाह


काय आहे गल्फा प्रवाह


📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.* 


📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.

दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात. 


📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो. 


📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो

पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो


📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते. 


📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.

गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात. 


*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*


📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.

पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.


📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.

उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते. 


📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते. 


📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.

अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.


 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

भारतातील महत्वाचे धबधबे



१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे. 


२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी 


३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी 


४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी 


५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी 


६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी 


७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी 


८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

भारतातील महत्वाची सरोवरे



१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर 


२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. 


३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर 


४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर 


५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. 


६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर 

महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.

🚍 मबई  〰️ आग्रा.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.

🚍 मबई  〰️ चन्नई.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.

🚍 नहावासेवा 〰️ पळस्पे.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.

🚍 धळे 〰️ कोलकत्ता.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.

🚍 वाराणसी 〰️ कन्याकुमारी.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.

🚍 मबई 〰️ दिल्ली .



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.

🚍 पणे 〰️ विजयवाडा.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.

🚍 सोलापूर 〰️चित्रदुर्ग.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.

🚍 निझामाबाद〰️ जगदाळपूर.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.

🚍 पणवेल 〰️ मगळूर.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.

🚍 पणे 〰️ नाशिक .

भारतीय रेल्वे विभाग :



    *विभाग - केंद्र  - स्थापना*

1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951

2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951

3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952

4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951

5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955

6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955

7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966

8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952

9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958

10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996

11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996

12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996

13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996

14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996

15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996

16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998

17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे



●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

समानार्थी शब्द


एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ


ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 


ओज - तेज, पाणी, बळ 


ओढ - कल, ताण, आकर्षण 


ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 


ओळख - माहिती, जामीन, परिचय 


कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 


कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,

 आस्था

श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,

 माधव 


कपाळ - ललाट, भाल, निढळ 


कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 


कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 


काक - कावळा, वायस, एकाक्ष 


किरण - रश्मी, कर, अंशू 


काळोख - तिमिर, अंधार, तम 


कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 


करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी


कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 


कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 


कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 


खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,

 पाखरू 


खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 


खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,

०३ ऑक्टोबर २०२०

डली का डोज

 1.भारतीय रिजर्व बैंक (RBI) ने पीएमसी बैंक पर प्रतिबंध कितने दिनों के लिए बढ़ा दिया है?

a. 6 माह✔️

b. 10 माह

c. 11 माह

d. 8 माह


2.अंतरराष्ट्रीय योग दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 जून 

b. 15 मार्च

c. 21 जून ✔️

d. 12 अप्रैल


3.रणजी क्रिकेट में सबसे ज्यादा विकेट लेने वाले किस स्पिनर का हाल ही में निधन हो गया?

a. राजिंदर गोयल✔️

b. बिशन सिंह बेदी

c. अनिल कुंबले

d. चेतन शर्मा


4.पूर्व आरबीआई गवर्नर उर्जित पटेल को हाल ही में किसका चेयरमैन नियुक्त किया गया है?

a. NCAER

b. NIPFP✔️

c. ICRIER

d. ADB


5.हाल ही में उत्तराखंड के किस प्रसिद्ध लोकगायक और संगीतकार का 94 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a. जीत सिंह नेगी✔️

b. अमित नेगी

c. नरेन्द्र दत्त नेगी

d. प्रकाश नेगी


6.भारत और किस देश की सरकार ने भारत में कोरोना संकट से निपटने और कमजोर वर्ग के लोगों की सहायता और स्वास्थ्य सेवाओं को बढ़ाने हेतु 200 लाख यूरो का करार किया है?

a. नेपाल

b. चीन

c. पाकिस्तान

d. फ्रांस✔️


7.विश्व शरणार्थी दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 20 जून✔️

b. 10 मार्च

c. 12 अप्रैल

d. 15 जून


8.किस राज्य के सहारनपुर में 50 लाख साल पुराना स्टेगोडॉन प्रजाति के हाथी का जीवाश्म मिला है?

a. बिहार

b. उत्तर प्रदेश✔️

c. झारखंड

d. पंजाब


9.हाल ही में दक्षिण एशिया में आर्थिक कूटनीतिक संबंधों के चलते चीन द्वारा किस देश से चीन में निर्यात होने वाले सामान पर 97 प्रतिशत टैरिफ छूट देने की घोषणा की गई है?

a. भारत

b. अमेरिका

c. नेपाल

d. बांग्लादेश✔️


10.कोरोना वायरस (COVID-19) के मद्देनज़र वर्ष 2021 में आयोजित होने वाले 93वें अकादमी पुरस्कारों अथवा ऑस्कर (Oscars) को कितने माह के लिये स्थगित कर दिया गया है?

a. सात माह

b. दस माह

c. दो माह✔️

d. आठ माह

डली ला डोज




1.वार्षिक विश्व प्रतिस्पर्धात्मकता सूचकांक (डब्ल्यूसीआई) रैंकिंग में भारत को निम्न में से कौन सा स्थान प्राप्त हुआ है?

a. 53

b. 25

c. 43✔️

d. 33



2.संयुक्त राष्ट्र व्यापार और विकास सम्मेलन (यूएनसीटीएडी) की वर्ल्ड इन्वेस्टमेंट रिपोर्ट 2020 के मुताबिक वर्ष 2019 में FDI को लुभाने के मामले में भारत निम्न में से किस स्थान पर रहा?

a. नौवें✔️

b. चौथे

c. पांचवें

d. सातवें


3.विश्व मरुस्थलीकरण और सूखा रोकथाम दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 जनवरी

b. 15 मार्च

c. 20 अप्रैल

d. 17 जून✔️


4.फीफा के द्वारा जून के लिए जारी फुटबॉल वर्ल्ड रैंकिंग में निम्न में किस फुटबॉल टीम को प्रथम स्थान प्राप्त हुआ है?

a. बेल्जियम ✔️

b. भारत

c. ब्राजील

d. ऑस्ट्रेलिया


5.हाल ही में किसने वेस्ट प्वाइंट की प्रतिष्ठित अमेरिकी सैन्य अकादमी से स्नातक की उपाधि पाने वाली पहली सिख महिला बनकर इतिहास रच दिया है?

a. प्रत्युषा नारंग

b. अनमोल नारंग✔️

c. हरसुख कौर

d. हरदीपा सिंह



6.उत्तर प्रदेश सरकार ने सेना और अर्धसैनिक बलों के शहीद की पत्नी एवं आश्रितों को दी जा रही 25 लाख रुपये की अनुग्रह राशि को बढ़ाकर कितने लाख रुपये किये जाने का निर्णय लिया है?

a. 40 लाख रुपये

b. 30 लाख रुपये

c. 50 लाख रुपये✔️

d. 35 लाख रुपये



7.वार्षिक विश्व प्रतिस्पर्धात्मकता सूचकांक (डब्ल्यूसीआई) रैंकिंग में निम्न में से किस देश को शीर्ष स्थान प्राप्त हुआ है?

a. डेनमार्क

b. चीन

c. रूस

d. सिंगापुर✔️



8.भारत ने नेपाल से जारी तनाव के बावजूद यहां किस मंदिर परिसर में 2.33 करोड़ रुपये की लागत से स्वच्छता केंद्र के निर्माण की प्रतिबद्धता जताई है?

a. पशुपतिनाथ मंदिर✔️

b. मुक्तिनाथ मंदिर

c. बुदानिकंथा मंदिर

d. दक्षिणकाली मंदिर



9.विश्व परिवार प्रेषण दिवस (International Day of Family Remittances) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 15 मार्च

b. 10 जनवरी

c. 16 जून ✔️

d. 12 अप्रैल


10.मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) और खेल मंत्रालय ने भारत में कितने स्वदेशी खेलों को बढ़ावा देने वाली विशेष फिल्मों की एक श्रृंखला बनाने हेतु हाथ मिलाया है?

a. 20

b. 15

c. 10✔️

d. 18

1.हाल ही में किस देश ने क्रिकेट मैच में फिक्सिंग को कानूनन अपराध का दर्जा बनाने की मंजूरी दे दी है?
a. बांग्लादेश
b. पाकिस्तान✔️
c. इंग्लैंड
d. इनमें से कोई नहीं

2.एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट बैंक (AIIB) ने भारत को कोरोना से लड़ने हेतु कितने करोड़ रूपए का लोन देने की घोषणा की है?
a. 5,714 करोड़ रुपये✔️
b. 3,784 करोड़ रुपये
c. 6,718 करोड़ रुपये
d. 7,794 करोड़ रुपये

3.ऑटिस्टिक प्राइड डे निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 25 अप्रैल
b. 10 जून
c. 18 जून✔️
d. 12 जनवरी

4.निम्न में से किस देश को हाल ही में 8वीं बार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) का अस्थाई सदस्य चुना गया है?
a. नेपाल
b. पाकिस्तान
c. बांग्लादेश
d. भारत✔️


5.हाल ही में किस फुटबॉल टीम ने लगातार आठवीं बार बुंडेसलीगा का खिताब अपने नाम किया है?
a. बायर्न म्यूनिख✔️
b. बोरुसिया डोर्टमंड 
c. आरबी लीपजिग
d. एस्टन विला 

6.निम्न में से कौन सा देश, द्वितीय विश्व युद्ध में विजय की 75वीं वर्षगांठ के अवसर पर मास्को में आयोजित सैन्य परेड में भाग लेने हेतु तीनों सेना के 75 सदस्यीय दल को वहां भेजेगा?
a. चीन
b. जापान
c. भारत✔️
d. जर्मनी

7.अगले साल एक से दस दिसंबर के बीच चौथे एशियाई युवा पैरा खेलों की मेजबानी निम्न में से कौन सा देश करेगा?
a. ईरान
b. बहरीन✔️
c. इराक
d. सऊदी अरब


8.अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ने हाल ही में किस पूर्व कप्तान के नाम की सिफारिश देश के चौथे सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री के लिए की है?
a. आईएम विजयन✔️
b. अभिषेक यादव
c. प्रदीप कुमार बनर्जी
d. क्रिशानू डे

9.भारतीय निर्यात-आयात (एक्जिम) बैंक ने किस देश को भारत सरकार की ओर से 21.57 करोड़ डॉलर की ऋण सुविधा प्रदान की है?
a. मलावी✔️
b. नेपाल
c. चीन
d. पाकिस्तान

10.हाल ही में बिहार में खादी के ब्रांड एंबेसडर के रूप में किसे नियुक्त किया गया है?
a. नवाजुद्दीन सिद्दीकी
b. मनोज तिवारी
c. पंकज त्रिपाठी✔️
d. मनोज बाजपेयी



1.एशियाई फुटबॉल परिसंघ (एएफसी) ने 2022 महिला एशियाई कप की मेजबानी के अधिकार निम्न में से किस देश को दिये हैं?
a. चीन
b. नेपाल
c. भारत✔️
d. रूस

2.जियो प्लेटफॉर्म्स में पब्लिक इन्वेस्टमेंट फंड (PIF) ने 2.32 फीसदी हिस्सेदारी खरीदने के लिए कितने करोड़ रूपए का निवेश करेगा?
a. 11367 करोड़ रूपए✔️
b. 19367 करोड़ रूपए
c. 18367 करोड़ रूपए
d. 21367 करोड़ रूपए

3.हाल ही में किस राज्य सरकार ने नीट परीक्षा को पास करने वाले सरकारी संस्थानों के छात्रों को 10 प्रतिशत आरक्षण देने की घोषणा की है?
a. बिहार
b. पंजाब
c. तमिलनाडु✔️
d. कर्नाटक

4.विश्व एथनिक दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 15 जनवरी
b. 10 मार्च
c. 18 अप्रैल
d. 19 जून✔️

5.क्रेडिट रेटिंग एजेंसी फिच ने ने आठ साल में पहली बार किस देश की जीडीपी ग्रोथ निगेटिव रहने का अनुमान लगाया है?
a. चीन
b. भारत✔️
c. जापान
d. रूस

6.ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड ने हाल ही में किस बैटिंग कोच को उनके पद से हटा दिया है?
a. ग्रीम हिक✔️
b. रिकी पोंटिंग 
c. स्टीव वॉ
d. जस्टिन लैंगर

7.अमेरिका के राष्ट्रपति ने किस देश में 9,500 अमेरिकी सैनिकों को ठिकानों से वापस लेने की योजना की पुष्टि की?
a. जर्मनी✔️
b. चीन
c. रूस
d. जापान

8.किस देश की संसद ने उत्तराखंड के पिथौरागढ़ जिले में भारतीय क्षेत्र पर दावा करने वाले नए नक्शे को मंजूरी दे दी है?
a. नेपाल✔️
b. बांग्लादेश
c. पाकिस्तान
d. चीन

9.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हाल ही में वाणिज्यिक खनन के लिये कितने कोयला खदानों के नीलामी प्रक्रिया शुरू की?
a. 50
b. 25
c. 32
d. 41✔️

10.एशियाई विकास बैंक (ADB) ने हाल ही में कहा कि चालू वित्त वर्ष में भारत की अर्थव्यवस्था कितने प्रतिशत संकुचित होने का अनुमान है?
a. पांच प्रतिशत
b. सात प्रतिशत
c. चार प्रतिशत✔️
d. तीन प्रतिशत

मराठी व्याकरण झाले सोपे - स्पर्धा परीक्षा स्पेशल



मराठी व्याकरण आपला मित्र होऊ शकतो का ? तुम्ही असा विचार कधी केला आहे का ? आणि समजा मराठी व्याकरणाशी आपली मैत्री झाली तर...? परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्या पासून आपणास कोणीच थांबवू नाही शकणार.


हा लेख लिहण्या मागील हेतू हाच आहे की, खरच आपली मराठी व्याकरणाशी मैत्री होऊ शकते का ? आणि मैत्री होऊ शकते तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो.


स्मार्ट प्रकारे अभ्यास :- मराठी व्याकरणाशी मैत्री करायची असेल तर सर्वात सुरवातीस मराठी विषयाची तुलना आपल्या दैनंदिन जीवनाशी करावी लागेल. आपण जर मराठी विषयातील घटकांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घटकांशी घातली तर ते अभ्यासातील घटक आपल्याला पाठ करण्याची किंवा लक्षत ठेवण्याची गरज लागणार नाही. ते सर्व घटक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील व अभ्यास पण एकदम मजेशीर स्वरूपात होऊन जाईल. जो अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो, तोच अभ्यास तुम्ही हसत खेळत कराल. मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात सर्व आशा सर्व गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात लिहल्या आहेत, जेणे करून तुमचे हसत खेळत मराठी व्याकरण तोंडपाठ होईल.


चला तर मग, आपण पाहू की, मराठी घटकांची सांगड दैनंदिन जीवनातील घटकांशी कशी घातली जाऊ शकते.


● वाक्य :-** अर्थ पूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात.

★ ट्रिक्स :- असे समजा की वाक्य म्हणजे आपले कुटुंब आहे. जसे विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनते, तसेच विविध माणसे एकत्र आले की कुटुंब बनते.


मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत, त्या जातींची तुलना  आपण विविध व्यक्ती नुसार करूया -


1. नाम ( Noun ) :- प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्माला नाम असे म्हणतात.   

★ ट्रिक्स :- असे समजा की, नाम म्हणजे मुलगा. मुलगा जन्माला म्हणजे त्याचे काही तरी नाव ठेवावं लागते, त्यालाच नाम म्हणतात.


2. सर्वनाम ( Pronoun ) :-  नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.  

★ ट्रिक्स :- असे समजा की, सर्वनाम म्हणजे आत्या. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तसेच आत्या मुला बद्दल नाव ठेवत असते.


3. विशेषण ( Adjective ) :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्याय शब्दास विशेषण असे म्हणतात.

★ ट्रिक्स :- असे समजा की, विशेषण म्हणजे आई. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तसेच आई मुलाबद्दल विशेष माहिती सांगत असते. 


4. क्रियापद ( Verb ) :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियापद म्हणजे मुलगी. जसे क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, तसेच मुली शिवाय कुटुंब पूर्ण दिसत नाही.


5. क्रियाविशेषण अव्यय ( Adverb ) :- जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात, परंतु कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाहीत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 

★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियाविशेषण म्हणजे वडील. जसे क्रियाविशेषण क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगते, तसेच वडील ( क्रियाविशेषण ) मुली ( क्रियापद ) बद्दल विशेष माहिती सांगत असतात.  

       

6. उभयान्वयी अव्यय ( Conjunction ) :- दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

★ ट्रिक्स :- असे समजा की, उभयान्वयी अव्यय म्हणजे आजोबा. जसे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करते, तसेच आजोबा देखील कुटुंबातील माणसांना किंवा दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात. 


7. शब्दयोगी अव्यय ( Prepositions ) :- काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुस‌या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.   

★ ट्रिक्स :-  असे समजा की, शब्दयोगी अव्यय म्हणजे मामा. जसे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना जडून येणारे शब्द, तसेच मामा हे देखील मुलगा ( भाचा ) व आत्या ( बायको ) यांच्याशी जुडलेला असतो. 


8. केवलप्रयोगी अव्यय ( Exclamatory Words ) :- मानवी मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय.


★ ट्रिक्स :- असे समजा की, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मामाची मुलगी. भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, अशाच प्रकारे मामाच्या मुलीला पाहताच भावना अचानक  व्यक्त होतात. 

" वाह....! किती छान ही मामाची मुलगी."

नागरी सहकारी बँकांचे नवे पर्व



» बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 2020 नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहाने संमत केले


» सध्या रिझर्व बँके बरोबरच राज्यांच्या सहकार खात्याचे किंवा बहुराज्यीय सहकारी बँकावर केंद्रीय सहकार खात्याचे असे दुहेरी नियंत्रण नागरी सहकारी बँका वर आहे नवीन दुरुस्तीनुसार सहकारी बँकांचे पूर्णपणे नियमन रिझर्व बँकेकडे असेल


» या विधेयकामुळे रिझर्व बँकेला अडचणीत आलेल्या बँकांवर ूर्णपणे नियंत्रण करणे शक्‍य होणार आहे व त्यामुळे ठेवीदारांच्या हिताचे रक्षण होणार आहे.


» सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साल च्या दरम्यान भारतातील एकूण बँकिंग क्षेत्रातील सहकारी बँकिंगचा वाटा हा सात ते आठ टक्क्यांच्या आसपास होता, गुजरात मधील माधवपुरा सहकारी बँकेच्या घोटाळ्यानंतर नवीन सहकारी बँका निघूच शकल्या नाहीत,  सहकारी बँकिंगचा वाटा आज तीन टक्‍क्‍यांच्या आसपास झाला आहे,  सध्या देशाला छोट्या आणि स्थानिक सहकारी बँकांची मोठी आवश्यकता आहे


» रिझर्व बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार सहकारी बँकांचे मार्च 2019 ची स्थिती पाहता देशातील एकूण पंधराशे 44 सहकारी बँकांचा एकूण व्यवसायात सुमारे दहा लाख कोटींच्या घरात आहे


» 1544 सहकारी बँकांच्या पैकी महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि तामिळनाडू या चार राज्यात सर्वाधिक म्हणजे 1107 सहकारी बँक आहेत तर उर्वरित राज्यात 437 नागरी बँका आहेत 


» सहकारी बँकांना ऑडिट करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक रिझर्व बँकेने  नेमलेल्या पॅनल मधूनच करावी लागेल


» सहकार हा विषय संविधानातील राज्य सूचित आहे हे तर बँकिंग हा केंद्र सूचित आहे त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सहकारी बँकांना वसुलीसाठी परिणामकारक असणारा सर्फेसी कायदा लागू झाला आहे

एअर इंडिया वन विमान भारतात होणार लँड



🔰‘एअर इंडिया वन’च्या दोन व्हीव्हीआयपी  विमानांपैकी पहिले विमान आज भारतात दाखल होणार आहे.


🔰ह विमान खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी असणार आहे.


🔰दशातील VVIP साठी खास ‘द स्पेशल एक्स्ट्रा सेक्शन फ्लाइट’ आज दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले.


🔰या VVIP एअर इंडिया वनची डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी अमेरिकेला रवाना झाले होते.


🔰विमान उड्डाणवस्थेत असताना ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये आहेत.


🔰B777 या विमानाची सलग 17 तास उड्डाण करण्याची क्षमता असेल

न्यायाधीश निवडीचा अधिकार विद्यमान अध्यक्षांनाच.


🔰अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. 


🔰‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याचा मला अधिकार आहे’, असा दावा ट्रम्प यांनी केला, तर डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यानी न्यायाधीशांची निवड निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षांनी करणे अपेक्षित होते असे सांगितले. कोविड१९ साथीची हाताळणी, प्राप्तिकराचा प्रश्न या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली.


🔰ओहिओतील क्लिव्हलँड येथे वादविवाद चांगलाच रंगला. ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नेमणूक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, मी अध्यक्ष असल्याने मला न्यायाधीश नेमणुकीचा अधिकार आहे.


🔰बायडेन यांनी ट्रम्प यांच्या मताशी असहमती दर्शवत सांगितले की, अमेरिकी लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश निवडण्याचा अधिकार आहे. जेव्हा ते अमेरिकेतील सिनेटर्ससाठी मतदान करतात व अमेरिकी अध्यक्ष निवडतात तेव्हा त्यातून हेच स्पष्ट होते. 


🔰निवडणूक प्रक्रियेच्या मध्यावर असताना ट्रम्प यांनी न्यायाधीशांची निवड केल्याने लोकांचा तो अधिकार डावलला गेला आहे. त्यामुळे न्यायाधीश नेमणुकीला आमचा विरोध आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हजारो लोकांचे मतदान झाले आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष निवडून येण्याची वाट बघायला हवी होती.

स्वदेशी ‘बूस्टर’ अंतर्भूत असलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.



🔰जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची 30 सप्टेंबर 2020 रोजी ओडिशाच्या बालासोर येथून यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी ‘बूस्टर’ आणि एअरफ्रेम सेक्शन असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र इतर अनेक स्वदेशी उप-यंत्रणांनी युक्त आहे.


🔰बरह्मोस लँड-अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राचा (LACM) कमाल वेग मॅक 2.8 होता.


🔴बरह्मोस क्षेपणास्त्र...


🔰‘ब्रह्मोस’ हे भारताचे संपूर्णताः स्वदेशी सुपरसॉनिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र आहे.


🔰बरह्मोस जवळपास 300 किलोचे विस्फोटक आता जवळपास 300 किलोमीटर दूर वाहून नेण्यास सक्षम आहे.

ब्रह्मोसच्या नावावर सर्वाधिक गतिमान सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा जागतिक विक्रम आहे. याची गती ताशी सुमारे 3400 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.

ब्रह्मोस कॉरपोरेशनचे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संबंधातून विकसित करण्यात आले आहे.


🔰 ‘ब्रह्मोस कॉरपोरेशन’ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPOमशीनोस्त्रोयेनिशिया यांचा एक संयुक्त उपक्रम (JV) आहे. ब्रह्मोस (BrahMos) हे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे.


🔰भारतीय सेवेत ब्रह्मोस 2006 सालापासून आहे. हे एयर लॉंच्ड क्रुज क्षेपणास्त्र (ALCM) जल-थल-वायू अश्या तीनही परिस्थितीत भारतीय सेवेत आहे.ब्रह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे, ज्याचा कार्यकाळ 10 ते 15 वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.


🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.


🅾️ राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-


🅾️ अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश


🅾️ एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश


🅾️ एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति


🅾️ सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.


🅾️ राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.


🅾️राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:


🅾️अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.


🧩समितीची रचना -


🅾️मख्यमंत्री - सभाध्यक्ष


🅾️विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य


🅾️तया राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - 

विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य


🅾️जया राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य


 🅾️राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:


🅾️राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.


🅾️तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .


🅾️अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -


🅾️तयाने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा


🅾️ मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा


🅾️राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.


🧩राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:


🅾️अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.


🅾️ पनर्नियुक्ति होवू शकते.

जागतिक आरोग्य संघटना [World Health Organization]



स्थापना: 7 एप्रिल 1948 (7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो)

मुख्यालय: जीनिव्हा (स्वित्झर्लंड)

Director General: Dr. Tedros Adhanom (Ethiopia)

Deputy Director General:  Soumya Swaminathan, Jane Ellison & Peter Salama

सदस्य देश: भारतासह 194

ध्येय: आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणेत समन्वय

साधने

घोषवाक्य: Working for better health, for

everyone

प्रकाशने: World Health Report, World Health Survey


आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना


- केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनेने नुकताच १ कोटी उपचाराचा टप्पा गाठला आहे.

- मेघालय स्थित पूजा थापा या १ कोटी व्या लाभार्थी ठरल्या. त्यांनी या योजनेंतर्गत शिलॉंग रुग्णालयात उपचार घेतला.

- या निमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आरोग्य धारा या वेबिनार शृंखलेमधल्या पहिल्या वेबिनारचे २१ मे रोजी उद्घाटन केले.


● योजनेबद्दल 


- सुरुवात: २३ सप्टेंबर २०१८ (रांची, झारखंड) 

- शिफारस : राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ 

- अंमलबजावणी करणारी यंत्रणा : राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण

- लाभार्थी निवड: सामाजिक-आर्थिक जात गणना २०११ नुसार

- जगातील सर्वात मोठा शासकीय अनुदानीत आरोग्य सेवा कार्यक्रम 

- प्रमुख घटक : १) आरोग्य आणि कल्याण केंद्र (HWC), २) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)


● TimeLine 


- १५ ऑगस्ट २०१८-योजनेची घोषणा 

- २३ सप्टेंबर २०१८-योजनेची सुरुवात 

- ११ डिसेंबर २०१८-५ लाख लाभार्थी 

- २ जानेवारी २०१९ - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची स्थापना (योजनेला १०० दिवस पूर्ण) 

- १४ ऑक्टोबर २०१९-५० लाख लाभार्थी 

- ४ एप्रिल २०२० : योजने अंतर्गत कोविड १९ची मोफत तपासणी व इलाज 


● योजनेंतर्गत मिळणारे लाभ:


- रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारासाठी प्रति कुटुंबासाठी दर वर्षी ५ लाखांपर्यंत निधी 

- रुग्णालयात दाखल होण्याच्या ३ दिवस आधी आणि १५ दिवसानंतर विनामूल्य आरोग्य उपचार आणि औषधे 

- कौटुंबिक आकार, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही.


भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947



- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.

- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.


- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.

- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.

- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले 

- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले. 

- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले. 

- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.

- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.

- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.

- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले


०२ ऑक्टोबर २०२०

15 वा वित्त आयोग



अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

जगातील सर्वात उंच 10 शिखर


(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.


(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.


(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.


(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.


(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच 


(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.


(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.


(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच


(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.


(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.


(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.


(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.


(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच


(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.


जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.

भारताचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन


● जन्म - 3 जानेवारी 1938

● मृत्यू - 27 सप्टेंबर 2020

● वय -  82 वर्ष


● भूषवलेली पदे

1. केंद्रीय वित्त मंत्री - 1996 व 2002 ते 2004

2. केंद्रीय संरक्षण मंत्री - 2001

3. परराष्ट्रमंत्री - 1998 ते 2002


◆ भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य


◆ भारतीय लष्करातील माजी अधिकारी (मेजर)


◆ भाजपतर्फे 4 वेळा लोकसभा खासदार ( 1990, 1991, 1996, 2009 )


◆ भाजपतर्फे 5 वेळा राज्यसभा खासदार (1980, 1986, 1998, 1999, 2004)


◆2012 साली उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार (पराभूत)


महाराष्ट्रात सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी



महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एक आदेश काढत राज्यात कुठेही सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी घातली आहे.

‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम-2003’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) याच्यानुसार सिगारेटच्या पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्याला धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला.

 परंतु, सिगारेटच्या पाकिटातून सिगारेटची आणि बिडीची एकेक विक्री केली जात आहे आणि त्यामुळे आरोग्याचा संदेश पोहचविण्याला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात आला.

पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे 'धोक्याची कल्पना' हा साध्य होतो. मात्र तेच सुटी सिगारेट विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही.

कायद्याप्रमाणे, शाळा-महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली.

Online Test Series

डली एक डोज


1.इंटैक के मुताबिक ओडिशा की महानदी में कितने वर्ष पुराना 60 फ़ीट का डूबा हुआ मंदिर मिला है?

a. 500 साल✔️

b. 800 साल

c. 900 साल 

d. 100 साल


2.हाल ही में देश के किस सबसे उम्रदराज क्रिकेटर का 100 साल की उम्र में निधन हो गया?

a. बिशन सिंह बेदी

b. वसंत रायजी✔️

c. भागवत चंद्रशेखर

d. गुंडप्पा विश्वनाथ


3.विश्व रक्तदान दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 20 जून

b. 25 फ़रवरी

c. 10 मार्च

d. 14 जून✔️


4.पदमश्री अवार्ड से सम्मानित निम्न में से किस उर्दू शायर का 93 साल की उम्र में निधन हो गया है?

a. एएम जुत्शी गुलज़ार✔️

b. जावेद अख़्तर

c. मुहम्मद इक़बाल

d. मज़हर इमाम


5.भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने कानपुर स्थित किस बैंक की कमजोर वित्तीय स्थिति के कारण उसके ऊपर छह महीने के लिये नये ऋण देने और जमा स्वीकार करने से रोक दिया है?

a. पीपुल्स को-ऑपरेटिव बैंक✔️

b. देना बैंक

c. पीएमसी बैंक

d. यूको बैंक


6.हाल ही में नासा ने पहली बार किस महिला को स्पेस फ्लाइट प्रोग्राम का प्रमुख नियुक्त किया है?

a. रितु करढाल

b. नंदिनी हरिनाथ

c. कैथी ल्यूडर्स✔️

d. मौमिता दत्ता


7.बॉलीवुड के किस चर्चित अभिनेता ने हाल ही में अपने घर पर खुदकुशी कर ली?

a. सुशांत सिंह राजपूत✔️

b. मनोज बाजपेयी

c. नवाजुद्दीन सिद्दीकी

d. अभय देयोल


8.अंतरराष्ट्रीय अल्बिनिज्म जागरूकता दिवस (International Albinism Awareness Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 22 जनवरी

b. 15 मार्च

c. 13 जून✔️

d. 10 मई


9.विश्व फुटबॉल की नियामक संस्था-फीफा (FIFA) की तरफ से जून के लिए जारी वर्ल्ड  रैंकिंग में भारतीय पुरुष फुटबॉल टीम कितने स्थान पर कायम हैं?

a. 105

b. 85

c. 120

d. 108✔️


10.भारत निम्न में से किस देश में कोविड-19 महामारी से निपटने के विभिन्न पहलुओं से संबंधित चार पेशेवर पाठ्यक्रम शुरू करेगा?

a. जापान

b. बांग्लादेश✔️

c. पाकिस्तान

d. नेपाल



1.हाल ही में किस राज्य सरकार ने एथलीट हिमा दास का नाम खेल रत्न के लिए खेल मंत्रालय को भेजा है?

a. असम✔️

b. बिहार

c. केरल

d. कर्नाटक



2.चुनाव आयोग ने बिहार विधान परिषद् की रिक्त हो रही कितने सीटों पर 06 जुलाई 2020 को चुनाव कराने की घोषणा की है?

a. 10

b. 2

c. 9✔️

d. 5


3.नेशनल एंटी डोपिंग एजेंसी (नाडा) ने अपने रहने के स्थान की जानकारी न देने के कारण निम्न में से कितने भारतीय क्रिकेटरों को नोटिस जारी किया है?

a. सात

b. आठ

c. तीन

d. पांच✔️


4.हाल ही में केंद्र सरकार ने किस नाम से हेल्थकेयर सप्लाई चेन पोर्टल लॉन्च किया है?

a. आरोग्यपथ✔️

b. हमसेतु

c. हमसफर

d. संजीवनी


5.फिलीपींस में भारत के अगले राजदूत निम्न में से किसे नियुक्त किया गया?

a. शंभू एस कुमारन✔️

b. राहुल सचदेवा

c. मोहित अग्रवाल

d. रोहित कुमार



6.निम्न में से किस शहर के रेलवे स्टेशन ने रोबोट कैप्टन अर्जुन लॉन्च किया है?

a. दिल्ली रेलवे स्टेशन

b. पुणे रेलवे स्टेशन✔️

c. पटना रेलवे स्टेशन

d. कानपुर रेलवे स्टेशन



7.निम्न में से किस देश के क्रिकेट टीम के दिग्गज बल्लेबाड मैट पूरे (Matt Poore) का हाल ही में 90 साल के उम्र में निधन हो गया?

a. इंग्लैंड

b. न्यूजीलैंड✔️

c. ऑस्ट्रेलिया

d. बांग्लादेश

 


8.किस आईआईटी संस्थान के शोधकर्ताओं ने सार्वजनिक स्थानों पर सामाजिक दूरियों की निगरानी हेतु एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित साइबर-फिजिकल प्रणाली विकसित की है?

a. आईआईटी दिल्ली

b. आईआईटी कानपुर

c. आईआईटी खड़गपुर✔️

d. आईआईटी हैदराबाद


9.विश्व बुजुर्ग दुर्व्यसवहार रोकथाम जागरूकता दिवस (World Elder Abuse Awareness Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 15 मार्च

b. 10 अप्रैल

c. 25 मई

d. 15 जून✔️


10.भारतीय रिजर्व बैंक (RBI) द्वारा बैंकों के पूर्णकालिक निदेशकों और मुख्य कार्यकारी अधिकारियों के लिए प्रस्तावित ऊपरी आयु सीमा क्या है?

a. 80 वर्ष

b. 75 वर्ष

c. 60 वर्ष

d. 70 वर्ष✔️

केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार.



🔰29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.


🔰भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे. सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.


🔴ठळक बाबी...


🔰नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.


🔰वगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.

वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.

पार्श्वभूमी


🔰चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.


🔰वाघांचा वावर असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार.

भारतीय संशोधन केंद्र



1. दक्षिण गंगोत्री

- Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र 

- स्थापना: 26 जानेवारी 1984

- बंद: 25 फेब्रुवारी 1990


2. मैत्री 

- वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र 

- स्थापना: जानेवारी 1989


3. भारती

- अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र 

- या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते.  

- स्थापना: 18 मार्च 2012


4. IndARC

- भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र 

- हे केंद्र आर्क्टिक भागात आहे.

०१ ऑक्टोबर २०२०

चालू घडामोडी प्रश्नसंच

  कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) शरद कुमार

(B) नितूर श्रीनिवास राव

(C) के. व्ही. चौधरी

(D) संजय कोठारी✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?


(A) व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल✅✅

(B) क्लोज द इम्यूनायझेशन गॅप

(C) प्रोटेक्टेड टुगेदर

(D) आर यू अप-टू-डेट?


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?


(A) झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी✅✅

(B) रेडी टू बीट मलेरिया

(C) एंड मलेरिया फॉर गुड

(D) लेट्स क्लोज द गॅप


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 भारत सरकारने सहा महिन्यांसाठी कोणत्या उद्योग क्षेत्राला सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून घोषित केले?


(A) तेल उद्योग

(B) बँकिंग✅✅

(C) रेल्वे

(D) जलवाहतुक


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🟢 कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?


(A) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

(B) सीमा सुरक्षा दल (BSF)

(C) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)✅✅

(D) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)


डली का डोज

 1.हाल ही में किस राज्य सरकार ने कोरोना के कारण शनिवार,रविवार एवं सार्वजनिक छुट्टी वाले दिन लोगों के घर से निकलने पर प्रतिबन्ध लगा दिया है?

a. बिहार 

b. पंजाब✔️

c. कर्नाटक

d. गुजरात


2.विश्व बाल श्रम निषेध दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 15 मार्च

b. 20 अप्रैल

c. 12 जून✔️

d. 30 जुलाई


3.किस राज्य सरकार ने अगले छह महीनों में दस लाख रोजगार उपलब्ध कराने की कार्य योजना तैयार की है?

a. गुजरात

b. उत्तर प्रदेश✔️

c. बिहार

d. झारखंड


4.महिंद्रा फाइनेंस के साथ निम्न में से किसने वाहन ऋण उपलब्ध कराने का समझौता किया है?

a. मारुती सुजुकी✔️

b. टाटा मोटर्स

c. बजाज ऑटो लिमिटेड

d. होंडा मोटर कंपनी


5.हाल ही में किस राज्य के मंत्रिमंडल ने गौ-वध निरोधक (संशोधन) अध्यादेश, 2020 को मंज़ूरी दे दी है?

a. बिहार

b. कर्नाटक

c. उत्तर प्रदेश✔️

d. पंजाब


6.विश्व प्रत्यायन दिवस (World Accreditation Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 15 मार्च

b. 10 अप्रैल

c. 9 जून✔️

d. 12 जुलाई


7.हाल ही में किस देश ने कच्चे तेल (Crude Oil) के निर्यात के लिये कीमतों में कम-से-कम बीते दो दशकों में सर्वाधिक वृद्धि की है?

a. इराक

b. ईरान

c. रूस

d. सऊदी अरब✔️


8.हाल ही में किस भारतीयों को ‘नासा विशिष्ट लोक सेवा पदक’ से सम्मानित किया गया है?

a. मोहित अग्रवाल

b. रंजीत कुमार✔️

c. राहुल सचदेवा

d. अनमोल कुमार


9.हाल ही में किस संस्थान ने कोविड-19 के लिए एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित परीक्षण किट विकसित की है?

a. आईआईटी हैदराबाद✔️

b. आईआईटी दिल्ली

c. आईआईटी कानपुर

d. आईआईटी खड़गपुर


10.उत्तराखंड के निम्न में से किस जिले में राज्य का सबसे बड़ा जैव विविधता पार्क खोला गया है?

a. हल्द्वानी✔️

b. चमोली

c. टिहरी गढ़वाल

d. रुद्रप्रयाग

डली का डोज

 1.रेटिंग एजेंसी फिच के मुताबिक वित्त वर्ष 2021-2022 में भारत की जीडीपी ग्रोथ कितनी रहने का अनुमान लगाया है?

a. 9.5 प्रतिशत✔️

b. 6.5 प्रतिशत

c. 7.2 प्रतिशत

d. 3.2 प्रतिशत


2.गुजरात के गिर के जंगलो में पाए जाने वाले एशियाई शेरों की संख्या 2015 के मुकाबले बढ़कर कितनी हो गयी है?

a. 720

b. 625

c. 674✔️

d. 900


3.किस राज्य सरकार ने हाल ही में कक्षा पांच तक के बच्चों के लिए ऑनलाइन क्लास पर प्रतिबंध लगा दिया है?

a. कर्नाटक✔️

b. दिल्ली

c. तमिलनाडु

d. उत्तर प्रदेश


4.अंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (आईडब्ल्यूएफ) ने किस भारतीय वेटलिफ्टर पर लगाए गए डोपिंग के आरोपों को वापस ले लिया है?

a. मीराबाई चानू

b. पूनम यादव

c. संजीता चानू✔️

d. राखी हल्दर


5.केंद्र सरकार ने प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के अंतर्गत 'पर ड्रॉप मोर क्रॉप' (हर बूंद से ज्यादा उपज) के मद में चालू वित्त वर्ष में राज्यों के लिए कितने करोड़ रुपये का आवंटन किया है?

a. 4,000 करोड़ रुपये✔️

b. 3,000 करोड़ रुपये

c. 2,000 करोड़ रुपये

d. 1,000 करोड़ रुपये


6.विश्व बैंक ने पश्चिम बंगाल सरकार को राज्य में COVID स्थिति और विकासात्मक कार्यों से निपटने के लिए कितने करोड़ रुपये का ऋण दिया है?

a. 2,950 करोड़ रुपये

b. 3,950 करोड़ रुपये

c. 1,950 करोड़ रुपये✔️

d. 1,050 करोड़ रुपये


7.हाल ही में किस देश ने कोरोना संक्रमित लोगों के इलाज के लिए प्लाज्मा की ऑनलाइन उपलब्धता शुरू की है?

a. बांग्लादेश✔️

b. नेपाल

c. चीन

d. पाकिस्तान


8.मर्सर (Mercer) के ‘2020 कॉस्ट ऑफ लिविंग सर्वे’ के अनुसार प्रवासियों के लिए भारत का सबसे महंगा शहर निम्न में से कौन है?

a. मुंबई✔️

b. दिल्ली

c. जयपुर

d. लखनऊ


9.किस देश के मानवरहित सबमर्सिबल ने हाल ही में महासागर के नीचे विश्व के सबसे गहरे बिंदु तक गोता लगाने का कीर्तिमान बनाया है?

a. नेपाल

b. चीन✔️

c. पाकिस्तान

d. बांग्लादेश


10.किस राज्य सरकार ने प्रवासी श्रमिकों के लिए रोजगार खोजने हेतु ‘रोज़गार सेतु’ पोर्टल लॉन्च किया है?

a. बिहार

b. पंजाब

c. कर्नाटक

d. मध्य प्रदेश✔️


चालू घडामोडी

 ● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?


*उत्तर* : गोविंदा राजुलू चिंतला


● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 21 मे


● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?


*उत्तर* : महाराष्ट्र


● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?


*उत्तर* : हरियाणा 


● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली? 


*उत्तर* : राजेश गोयल


● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?


*उत्तर* : उत्तरप्रदेश


● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 21 मे


● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?


*उत्तर* : राजीव गांधी विद्यापीठ


● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?


*उत्तर* : बी एंगेज्ड


● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?


*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन


● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?


*उत्तर* : बंगळुरू 


● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?


*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन


● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?


*उत्तर* : कर्नाटक


● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?


*उत्तर* : इटली


● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?


*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू


● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?


*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन


● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?


*उत्तर* : पॅट्रिक पिचेट


● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?


*उत्तर* : स्वदेस


● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?


*उत्तर* : व्ही. एन. दत्त


● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?


*उत्तर* : उदय कोटक


● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?


*उत्तर* : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)


● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?


*उत्तर* : अंटार्क्टिका


● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?


*उत्तर* : भुटान


● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?


*उत्तर* : आयुष मंत्रालय


1 नुकतेच केंद्र सरकारने कोविड19 बाबतच्या व्यवस्थापन निर्देशक अहवाल प्रसिद्ध केला यात प्रथम स्थानी कोणते राज्य आहे
उत्तर राजस्थान

2 नुकतेच केंद्र सरकारने कोविड19 बाबतच्या व्यवस्थापन निर्देशक अहवालात किती राज्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे
उत्तर दहा राज्ये

3 कोणत्या भारतीय महिला उद्योजिका जागतिक सर्वोकृष्ट उद्योजक पुरस्कार 2020 देण्यात आला
उत्तर किरण मुजुमदार शॉ

4 जी20 गटातील सदस्यांनी कोविड19 साठी किती निधीची तरतूद केली आहे
उत्तर एकविस अब्ज डॉलर्स

5 महिला आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा 2022 चे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे
उत्तर भारत देश

6 पाच जून 2020 च्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी कोणत्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला
उत्तर नगरवन कार्यक्रम

7 कोहला जलविद्युत प्रकल्पासाठी कोणत्या दोन देशांत नुकताच करार झाला
उत्तर पाकिस्तान व चीन

8 नुकतीच चार जून 2020 रोजी जागतिक अभासी लस शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती
उत्तर ब्रिटन

9 नुकतीच चार जून 2020 रोजी जागतिक अभासी लस शिखर परिषदेसाठी भारताने किती निधी देण्याची घोषणा केली
उत्तर पंधरा दशलक्ष डॉलर्स

10 मानवाला अंतराळात पठवणारी पहिली खाजगी कंपनी कोणती ठरली आहे
उत्तर स्पेसएक्स

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?

अ) इस्त्राईल ✅✅

ब) जपान

क) भारत

ड) अमेरिका


२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?

अ) महेंद्रसिंग धोनी

ब) रिकी पाॅटिंग

क) कपिल देव

ड) मायकेल हसी ✅✅


३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?

अ) साकोली ✅✅

ब) बुलढाणा

क) चंद्रपूर

ड) नंदुरबार


४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?

अ) २०१८-२०२३

ब) २०२०-२०२५

क) २०१९-२०२४ ✅✅

ड) २०१७-२०२२


५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?

अ) मनोधैर्य ✅✅

ब) निर्भया

क) किशोरी शक्ती

ड) मुस्कान


🔴 फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?


अ) भूषण धर्माधिकारी

ब) अनंत देशपांडे

क) जावेद अशरफ✔️✔️

ड) यापैकी नाही

_____________________________________

🟠 आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?

अ) महाराष्ट्र

ब) केरळ  ✔️✔️

क) मध्यप्रदेश

ड) गुजरात

_____________________________________

🟡अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?


अ) साहित्य

ब) शांतता

क) अर्थशास्त्र ✔️✔️

ड) भौतिकशास्त्र

_____________________________________

🟢 पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?


अ) काॅटिका होसझू ( हंगेरी ) ✔️✔️

ब) चित्रेन नेटसन ( भारत )

क) वर्तिका सिंह ( भारत )

ड) यापैकी नाही

_____________________________________

🔵 लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?

अ) तारु 

ब) फेटा

क) लेह ✔️✔️

ड) यापैकी नाही

______________________


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका


🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा


🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम


🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई


🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच


🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे


🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस ✔️✔️

4. डिझेल


🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू


🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड


🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही ✔️✔️


🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49 ✔️✔️

4. 39

डली का डोज



1.हाल ही में किस देश ने दक्षिण कोरिया में अमेरिका की ‘थाड’ मिसाइल रक्षा प्रणाली की मौजूदगी को लेकर पुनः आपत्ति दर्ज कराई है?

a. नेपाल

b. जापान

c. ईरान

d. चीन✔️


2.हाल ही में कैलिफोर्निया के सैन डियागो स्थित जनरल एटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशन के मुख्यालय का चीफ एग्जीक्यूटिव किसे नियुक्त किया गया है?

a. विवेक लाल✔️

b. राहुल सचदेवा

c. मोहन त्यागी

d. अजय सेठी


3.चुनाव आयोग ने राज्यसभा की 24 सीटों के लिए किस दिन मतदान कराने का फैसला किया है?

a. 25 जून

b. 25 जुलाई

c. 19 जून✔️

d. 15 अगस्त


4.रियो ओलंपिक पदक विजेता साक्षी मलिक ने हाल ही में किस अवार्ड के लिए अपना आवेदन भेजा है?

a. अर्जुन अवार्ड✔️

b. खेल रत्न

c. द्रोणाचार्य पुरस्कार

d. ध्यानचंद पुरस्कार


5.भारतीय खाद्य सुरक्षा और मानक प्राधिकरण (एफएसएसएआई) का मुख्य कार्यकारी अधिकारी हाल ही में किसे नियुक्त किया गया है?

a. मोहन सेठी

b. अरुण सिंघल✔️

c. राम त्यागी

d. विक्रम सचदेवा


6.केंद्र सरकार ने जल जीवन मिशन के तहत किस राज्य को 1,832 करोड़ रुपये आवंटित किए हैं?

a. झारखंड

b. दिल्ली

c. पंजाब

d. बिहार✔️


7.विश्व तंबाकू निषेध दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 31 मई✔️

b. 25 जनवरी

c. 10 फरवरी

d. 15 मार्च


8.केरल की पहली महिला डीजीपी हाल ही में किसे नियुक्त किया गया?

a. आर श्रीलेखा✔️

b. कोमल त्रिपाठी

c. प्रियंका सेठी

d. गगन सचदेवा


9.अश्विनी भाटिया को हाल ही में किस भारतीय बैंक के नए प्रबंध निदेशक के रूप में नियुक्त किया गया है?

a. पीएनबी

b. आईओबी

c. एसबीआई✔️

d. सीबीआई


10.भारतीय कुश्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) ने पहलवान विनेश फोगाट का नाम किस अवार्ड के लिए भेजा है?

a. खेल रत्न✔️

b. द्रोणाचार्य पुरस्कार

c. ध्यानचंद पुरस्कार

d. इनमें से कोई नहीं


1.केंद्र सरकार ने हाल ही में किस पोर्ट ट्रस्ट का नाम बदलकर श्यामा प्रसाद मुखर्जी न्यास करने को मंजूरी दे दी है?

a. कोलकाता पोर्ट ट्रस्ट✔️

b. मुंबई पोर्ट ट्रस्ट

c. कांडला पोर्ट ट्रस्ट

d. पारादीप पोर्ट ट्रस्ट


2.फिनलैंड में भारत का नया राजदूत हाल ही में किसे नियुक्त किया गया?

a. राहुल त्यागी

b. रवीश कुमार✔️

c. विनय कुमार

d. नवदीप सूरी


3.हाल ही में किस देश ने 16 जून से चार चाइनीज एयरलाइन्स पर रोक लगाने का फैसला किया है?

a. पाकिस्तान

b. नेपाल

c. बांग्लादेश

d. अमेरिका✔️


4.भारतीय उद्योग परिसंघ (Confederation Of Indian Industry) का नया अध्यक्ष हाल ही में किसे नियुक्त किया गया है?

a. उदय कोटक✔️

b. शिव नाडार

c. लक्ष्मी मित्तल

d. अजीम प्रेमजी


5.अमेरिका में यूजर की सूचनाएं एकत्र करने के आरोप में गूगल पर कितने करोड़ रूपए का मुकदमा किया गया है?

a. 10 अरब डॉलर

b. 5 अरब डॉलर✔️

c. 15 अरब डॉलर

d. 7 अरब डॉलर


6.रेटिंग एजेंसी मूडीज़ इनवेस्टर्स सर्विस ने हाल ही में भारत की सावरेन (राष्ट्रीय) रेटिंग को Baa2 से घटाकर कितना कर दिया है?

a. Baa4

b. Baa5

c. Baa3✔️

d. Baa6


7.कुवैत में भारत का नया राजदूत हाल ही में किसे नियुक्त किया गया?

a. सिबि जॉर्ज✔️

b. हर्षवर्धन श्रृंगला

c. गौतम बंबावाले

d. अहमद जावेद



8.हाल ही में किस राज्य सरकार ने कांटेक्ट ट्रेसिंग की सुविधा हेतु सैलून और ब्यूटी पार्लरों जैसी सेवाओं के लिए आधार कार्ड को अनिवार्य कर दिया है?

a. बिहार

b. झारखंड

c. तमिलनाडु✔️

d. उत्तर प्रदेश


9.हाल ही में किस राज्य ने कोविड19 के प्रति जागरूकता फैलाने के लिए ‘मिशन फतेह’ अभियान शुरू किया है?

a. बिहार

b. पंजाब✔️

c. दिल्ली

d. कर्नाटक


10.मशहूर फिल्म 'खिलाड़ी' में 'वादा रहा सनम' गीत लिखने वाले जाने-माने किस गीतकार का हाल ही में निधन हो गया?

a. अनवर सागर✔️

b. राहुल सचदेवा

c. प्रकाश माली

d. संतोष आनंद


1.विश्व पर्यावरण दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 जनवरी

b. 15 मार्च

c. 5 जून✔️

d. 5 मई


2.भारत ने अंतरराष्ट्रीय वैक्सीन गठबंधन (गावी) को कितने मिलियन डॉलर की मदद का फैसला किया है?

a. 15 मिलियन डॉलर✔️

b. 25 मिलियन डॉलर

c. 10 मिलियन डॉलर

d. 18 मिलियन डॉलर


3.हाल ही में बॉलीवुड के किस प्रसिद्ध निर्माता एवं निर्देशक का 93 वर्ष की आयु में निधन हो गया है?

a. रोहित शेट्टी

b. बासु चटर्जी✔️

c. अनुराग कश्यप

d. कबीर खान


4.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के किस निजी सचिव को वॉशिंगटन में विश्व बैंक के कार्यकारी निदेशक का वरिष्ठ सलाहकार नियुक्त किया गया है?

a. राजीव टोपनो ✔️

b. विवेक कुमार

c. संजीव कुमार सिंगला

d. पीके सिन्हा


5.केंद्र सरकार ने हाल ही में वीजा शर्तों के उल्लंघन मामले में 2550 विदेशी तब्लीगी जमातियों को कितने वर्ष तक भारत में आने पर प्रतिबन्ध लगा दिया है?

a. 20 साल

b. 15 साल

c. 10 साल✔️

d. 12 साल


6.हाल ही में भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ऑस्ट्रेलियाई प्रधानमंत्री स्कॉर्ट मॉरिसन के बीच बातचीत के बाद कितने समझौतों पर हस्ताक्षर हुए?

a. सात✔️

b. दस

c. पांच

d. तीन


7.ट्विटर ने गूगल के किस पूर्व मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) को अपने बोर्ड का नया अध्यक्ष नियुक्त किया है?

a. लैरी पेज

b. स्टीव बाल्मर

c. एरिक श्मिट

d. पैट्रिक पिचेट✔️


8.केंद्रीय मंत्रिमंडल ने पर्यावरण के क्षेत्र में सहयोग पर भारत और किस देश के बीच समझौता ज्ञापन को हाल ही में मंजूरी दे दी?

a. भूटान✔️

b. नेपाल

c. चीन

d. पाकिस्तान


9.विश्व पर्यावरण दिवस 2020 की थीम निम्न में से क्या है?

a. वायु प्रदूषण

b. जैव-विविधता✔️

c. कनेक्टिंग पीपल टू नेचर

d. इनमें से कोई नहीं


10.सरकारी उर्वरक कंपनी नेशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड (एनएफएल) ने हाल ही में किसे कंपनी के अध्यक्ष और प्रबंध निदेशक पद का अतिरिक्त प्रभार दिया है?

a. राहुल सचदेवा

b. विक्रम अग्रवाल

c. वीरेंद्र नाथ दत्त✔️

d. मोहन सेठी



1.राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने जम्मू-कश्मीर और लद्दाख प्रदेश के संयुक्त हाई कोर्ट के जज के रूप में किसे नियुक्त किया है?
a. जावेद इकबाल वानी✔️
b. अख्तर अब्दुल वानी
c. सिद्धार्थ शंकर
d. बाबू ज्वाला प्रसाद

2.कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफओ) ने ‘लॉकडउाउन’ के दौरान पिछले दो महीनों में कितने करोड़ रूपए का भुगतान किया है?
a. 21540 करोड़ रूपए
b. 11540 करोड़ रूपए✔️
c. 10040 करोड़ रूपए
d. 31540 करोड़ रूपए

3.केंद्र सरकार ने कोरोना संकट के कारण ड्राइविंग लाइसेंस, फिटनेस सर्टिफिकेट एवं परमिट की वैद्यता कब तक बढ़ाने का निर्णय लिया है?
a. 15 अगस्त
b. 25 जुलाई
c. 30 सितंबर✔️
d. 10 अक्टूबर

4.हाल ही में किस पहले अरब देश ने अपना ‘मंगल मिशन’ लॉन्च करने की घोषणा की है?
a. संयुक्त अरब अमीरात✔️
b. ओमान
c. कतर
d. इराक

5.वैज्ञानिक एवं प्रौद्योगिकी अनुसंधान संस्था (सीएसआईआर) की पालमपुर स्थित अनुसंधान इकाई आईएचबीटी ने हींग और केसर की खेती के लिए किस राज्य सरकार के साथ समझौता किया है?
a. बिहार
b. पंजाब
c. हिमाचल प्रदेश✔️
d. उत्तर प्रदेश

6.हाल ही में किस राज्य सरकार द्वारा राज कौशल पोर्टल और ऑनलाइन श्रमिक रोजगार विनिमय की शुरुआत की गई है?
a. गुजरात
b. झारखंड
c. तमिलनाडु 
d. राजस्थान✔️

7.राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक (नाबार्ड) ने असम ग्रामीण विकास बैंक को कितने करोड़ रुपये की विशेष चलनिधि सुविधा देने की घोषणा की है?
a. 270 करोड़ रुपये✔️
b. 370 करोड़ रुपये
c. 200 करोड़ रुपये
d. 470 करोड़ रुपये

8.केंद्र सरकार ने अगरबत्ती़ निर्माताओं द्वारा आयात किये जाने वाले बांस पर सीमा शुल्को दस से बढाकर कितने प्रतिशत कर दिया है?
a. बीस प्रतिशत
b. तीस प्रतिशत
c. पच्चीस प्रतिशत✔️
d. चालीस प्रतिशत

9.कोल इंडिया लिमिटेड की सहायक कंपनी ‘वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड’ ने हाल ही में महाराष्ट्र और किस राज्य में 3 नई कोयला खदानों की शुरुआत की है?
a. झारखंड
b. कर्नाटक
c. राजस्थान
d. मध्य प्रदेश✔️

10.छत्तीसगढ़ सरकार ने राज्य में पुलिस कर्मियों के मानसिक तनाव और डिप्रेशन को कम करने के लिये किस नाम से एक अभियान की शुरुआत की है?
a. स्पंदन✔️
b. नमन
c. खुशी
d. प्रतिभा


सहकार विषयी माहिती.


🅾️परत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे.

 म्हणजे समान आर्थिक व्यवहार करू इच्छिनारे लोक एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागविण्याचे उद्दीष्ट पार पाडतात.

 अशा प्रकारे सांघिक हित (Collective Good) साध्य करतांना वैयक्तिक हित (In-dividual Good) आपोआपच सिद्ध होते.


🧩सहकार - व्याख्या


🅾️सहकाराच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. एच. कलव्हर्टयांची व्याख्या सोपी व सूटसुटीत असल्याने सर्वमान्य आहे.


🅾️ "आपल्या स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने, समानतेच्या भूमिकेवरून मनवतेच्या नात्याने संघटित होतात, त्यास सहकार असे म्हणतात."


🧩सहकारी संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये


🅾️सहकारी संस्थांची संघटना अन्य प्रकारच्या व्यवसाय संघटनांपेक्षा (उदा. भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था) वेगळी असते.


🧩सहकारी संघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -


1. नोंदविलेली संस्था -व्यक्ती स्वत: उत्स्फूर्तपणे एकत्र येवून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करू शकत असले तरी प्रचलित सहकारी कायद्यांतर्गत तिची नोंदणी करावी लागते.


2. स्वतंत्र व कायमचे अस्तित्व -


🅾️नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा मिळतो. त्यानुसार तिला करार करता येतो, मालमत्ता धारण करता येते, कर्ज उभारते येते. तसेच, न्यायालय जाता येते.    


3. ध्येय आणि उद्देश -


🅾️सभासदांच्या समान गरजा भागवणे, त्यांचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो.मात्र एक सामाजिक संघटन या नात्याने तिला समाजाच्याआर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक विकासाचाही उद्देश बाळगावा लागतो.


4. सभासदत्व -


🅾️सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. त्यासाठी जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, प्रतिष्ठा इ. च्या आधारे भेदभाव केला जात नाही. तसेच, सदस्यत्वासाठी सक्ती वा बळजबरी केली जात नाही.


5. मालकीहक्क व व्यवस्थापन -


🅾️सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात व तिच्या व्यवस्थापनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.मात्र ते वारंवार एकत्र येवू शकत नाही, म्हणून संस्थेचा कारभार चालविण्यासाठी ते स्वत:च्या वतीने व्यवस्थापक/संचालक मंडळ निवडून देतात.सभासदांना मतदानाचे अधिकार "एक व्यक्ति-एक मत" या तत्वानुसार मिळतात.


6. जबाबदारीचे स्वरूप -


🅾️सहकारी संस्थेला अमर्यादित तसेच, मर्यादित जबाबदार्‍यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या जबाबदारीची निवड करावी लागते.


7. भांडवल उभारणी -


🧩सहकारी संस्था भांडवल उभारणी दोन प्रकारे करते -


i) अंतर्गत मार्गांनी -


🅾️यात भाग-भांडवल, राखीव निधी, प्रवेश फी, देणगी इत्यादींचा समावेश होतो. पैकी भाग-भांडवल सर्वात महत्वाचे असते.सहकारी संस्थेचे भाग हस्तांतरक्षम असले तरी ते फक्त सभासदलाच हस्तांतरित करता येतात.तसेच, भागाची दर्शनी किंमत व विक्री किंमत नेहमीच समान असते व या भागांची शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जात नाही.


ii) बाह्य मार्गानी -


🅾️यात ठेवी, कर्जे, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदाने/कर्जे यांचा समावेश होतो.सहकारी संस्था, सभासद तसेच, बिगर-सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात.


8. नफ्याची विभागणी -


🅾️सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नसतात.मात्र, आधुनिक सहकारी तत्वानुसार नफा वा आधिक्याचे न्याय वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे.सभासदांच्या भाग-भांडवलावर किती व्याज म्हणजेच लाभांश द्यावा हे सहकारी कायद्याने ठरवून दिलेले असते.महाराष्ट्रातील सहकारी संस्था भाग-भांडवलावर 12 टक्के रोखीने व विशेष परवानगीने 18 टक्के पर्यंत लाभांश देऊ शकतात.

कद्रीय पीक संशोधन केंद्र..


१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र. 

       =लखनौ (उत्तरप्रदेश)

२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.

       =कर्नाल (हरियाणा)

३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र

       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)

४)केंद्रीय नारळ संशोधन केंद

       =कासरगोड (केरळ)

५)केंद्रीय केळी संशोधन केंद् 

      =कळांडूथोराई (तामिळनाडू)

६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र

      =सांगोला, सोलापूर

७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र

      =मांजरी (पुणे)

८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र

      =कर्नाल (हरियाणा)

९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र

      =सिमला

१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र

      =नागपूर

११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र

      =अंबिकानगर (गुजरात)

१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र

      =झाशी (मध्‍यप्रदेश)

१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र

      =पुणे

१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र

      =पहूर

१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र

      =बराकपूर (पश्चिम बंगाल)

१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र

      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)

१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र

      =नागपूर

१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र

      =इंदोर (मध्‍यप्रदेश)

१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र

      =नागपूर

२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र

      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र

      =सोलन

२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र

      =जोरबीट (राजस्‍थान)

२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र

      =बराकपूर (पश्चिम बंगाल)

२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र

      =रांची (झारखंड)

२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र

      =गणेशखिंड (पुणे)

२६)मसाला पीक संशोधन केंद्र

     =केरळ

२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स

     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू.


🅾️जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही   वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली. 


🅾️ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या पुढच्या कॉम्प्युटरसाठी ही वेबसाइट डिझाइन करण्यात आली. ही वेबसाईट वेबच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं महत्त्व अधोरेखित करते. यासोबतच वेबसाइटमधून कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदपत्रं कशी मिळवायची आणि सर्व्हरचं सेटअप कशा  पद्धतीनं करता येते, याबाबत माहिती दिली आहे. 


🅾️विशेष म्हणजे ही बेवसाइट अद्यापही सुरूच आहे. वेब ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर ही   www.line-mode.cern.ch  लिंक टाकल्यास आजही ही वेबसाइट पाहायला मिळते. ही वेबसाईट तुम्हाला वर्ल्ड वाइड वेबसंदर्भात माहिती पुरवते. इंटरनेटच्या महाजालात या वेबसाइटचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. या वेबसाइटमुळेच यूआरएलएसच्या साहाय्यानं तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेजेसची माहिती मिळवता येत असल्याचं समजतं आहे.

नौदल सेनेचे नवेप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा


🅾️अडमिरल सुनील लांबा यांनी (दि.31 मे) रोजी भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 

🅾️एडमिरल आर. के. धवन हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी या पदाची जबाबदारी आता सुनील लांबा यांना देण्यात आली आहे.

 

🅾️पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय समुद्राच्या सीमेची सुरक्षा कडेकोट करण्याला प्राथमिकता देणार असल्याचं यावेळी सुनील लांबा यांनी सांगितलं.

 

🅾️अडमिरल लांबा नौसेनेचे प्रमुख होण्याआधी नौसेनेच्या पश्चिम भागाची जबाबदारी सांभाळत होते. 1 जानेवारी 1978 ला ते भारतीय नौसेनेत सामील झाले.

 

🅾️नौसेनेमध्ये 38 वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यांना अनेक पदकं आणि पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे.

 

🅾️नव्हिगेशन अधिकारी म्हणून त्यांनी आइएनएस सिंधू आणि आयएनएस दुनागिरीवर त्यांनी सेवा बजावली आहे.


🧩 राज्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना :


🅾️विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.

 

🅾️तसेच यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

 

🅾️मराठी विश्वकोशाच्या संकल्पित 23 खंडापैकी 20 खंड प्रकाशित झाले आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे यातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत.

 

🅾️पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी दिली.


🧩यपीएससीच्या सदस्यपदी बी.एस. बस्सी :


🅾️दिल्ली पोलिस आयुक्तपदी वादग्रस्त कार्यकाळ घालविल्यानंतर आता बी.एस. बस्सी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

🅾️सरकारने 60 वर्षीय बस्सी यांची या जागेवर निवड केल्याचे जाहीर केले असून, आता ते यूपीएससीमधील दहा सदस्यांपैकी एक असतील.

 

🅾️अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरच्या 1977 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. फेब्रुवारीत ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदावरून निवृत्त झाले आहेत.


🧩 फलिपकार्टच्या कडून ग्राहकांसाठी नवे पर्याय :


🅾️ऑनलाइन विश्वातील ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या ऑनलाइन ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे.

 

🅾️गराहकांना कोणत्याही वस्तूची खरेदी करताना स्वस्तात मिळावी यासाठी फ्लिपकार्टने एक आकर्षित आर्थिक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

 "No Cost EMI" असा पर्याय दिला असून यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करताना आता अतिरिक्त खर्चाचा भार पडणार नसल्याचे समजते. कारण, ग्राहकांसाठी बिनव्याजी आणि झिरो डाऊन पेमेन्टवर वस्तू खरेदी करता येणार आहे.

 

🅾️जनतेला स्वतात ऑनलाइन खरेदी करता यावी, यासाठी पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.


🅾️ राज्य कामगार विमा योजनेचे महामंडळात रूपांतर.


🅾️कद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रूपांतर करण्यास (दि.31 मे) रोजी झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ 24 लाख कामगारांना देण्यात येतो.


🅾️महाराष्ट्र राज्यात राज्य कामगार विमा योजना 1954 पासून लागू करण्यात आली आहे.

 

🅾️औद्योगिक क्षेत्रातील ज्या कामगारांचे मासिक वेतन 15 हजार रुपयांपर्यंत आहे, अशा कामगारांना ही योजना लागू आहे.

 

🅾️तसेच त्यासाठी कामगारांच्या वेतनातून तसेच कारखाना मालकांकडून वर्गणीच्या स्वरूपात महामंडळाकडे रक्कम जमा करण्यात येऊन या योजनेतील विमाधारकांना आर्थिक लाभ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात.

 

🅾️राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली असून, 24 लाख नोंदणीकृत विमाधारक आहेत.

 

🅾️राज्यात या योजनेची 13 रुग्णालये, 61 सेवा दवाखाने व 506 विमा वैद्यकीय व्यवसायी यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते.

काळ्या पैशांचा स्रोत बंद.


🔰शतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य काही लोकांना (अडते-दलाल) बघवत नाही. त्यांचा काळा पैसा जमा करण्याचा आणखी एक मार्ग बंद झाला आहे. म्हणून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.


🔰वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन कायम आहे. दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ पंजाब युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर जाळून निषेध केला. या घटनेच्या संदर्भात मोदी म्हणाले की, शेती कायद्यांना विरोध करणारे यंत्रांना आग लावून निषेध करत असून ते शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कामगार, आरोग्यसेवक अशा विविध समाजघटकांच्या हितांचे कायदे केले गेले असून त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे. पण निव्वळ विरोध करायचा असे ठरवून काही लोक या कायद्यांना विरोध कसा करतात हे देशाने पाहिले असल्याची टिप्पणी मोदी यांनी केली.


🔰इडिया गेटनजीक ट्रॅक्टर जाळण्याची जबाबदारी घेणारे पंजाब युवा काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिंदर धिल्लाँ याना चौकशीसाठी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मोदींनी पुन्हा एकदा हमीभावाची हमी दिली. शेतीमालाला हमीभाव दिला जाईल. शिवाय, शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचेही स्वातंत्र्य असेल. हे स्वातंत्र्य काही लोकांच्या हितसंबंधांच्या आड येत असल्याचे मोदी म्हणाले.

लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय.



🔰गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.


🔰पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे आव्हान 3-1 असे मोडीत काढले.अलेक्झांड्रे लाकाझेट्टे याने 25व्या मिनिटाला आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली.


🔰34व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांड्र-आरनॉल्ड  याच्याकडून मिळालेल्या क्रॉसवर अँड्रय़ू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1असे आघाडीवर  आणले.सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सहा वर्षात खराब दारुगोळयावर वाया गेले 960 कोटी- भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च.


🔰मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे.

इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी  करता आल्या असत्या. 


🔰सरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे.2014 ते 2020 दरम्यान ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा पुरवण्यात आला. त्यामुळे 960 कोटी रुपयांचे नुकसान झाले.


🔰960 कोटी म्हणजे इतक्या पैशात 155 एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या शंभर तोफा खरेदी  करता आल्या असत्या” असे लष्कराच्या नोटमध्ये म्हटले आहे.OFB चे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागातंर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकार नियंत्रित उत्पादन संस्था आहे.


🔰दशभरात OFB च्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारुगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांमध्ये चालते.23 एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, 125 एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळया यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत.

लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार- सिरम इन्स्टिट्युट.


🔰सिरम इन्स्टिट्युट करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार  आहे.


🔰सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत.


🔰या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे.


🔰10 कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला ही फाऊंडेशन गती देईल. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी- अभिजित बॅनर्जी.


🔰भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.


🔰अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारा उत्तेजन निधी पुरेसा नाहीय असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.


🔰असं असलं तरी देशाचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये सुधारलेला दिसेल अशी शक्यताही बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.


🔰सध्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्या बॅनर्जी यांनी सध्या भारत सरकारकडून देण्यात येणारे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज हे पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केलं आहे.

मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च.


🔰टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे.


🔰मीराबाईच्या सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) करण्यात येणार आहे.


🔰मीराबाई तिच्या दोन प्रशिक्षकांसह लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.

अमेरिकेतील कॅन्सास सिटी येथे ती दोन महिने सराव करणार आहे. 


🔰मीराबाई ही ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ या उपक्रमातील निवडक खेळाडू असल्याने तिच्या सरावाचा खर्च ‘साइ’ करणार  आहे.अमेरिकेत मीराबाईच्या सरावाचा खर्च एकूण 40 लाख रुपये अपेक्षित आहे. तो आम्ही उचलणार आहोत.


🔰अमेरिकेतील सरावाचा फायदा मीराबाईला ऑलिम्पिक पात्रतेसाठी होईल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

संरक्षण सामग्री खरेदीतील ‘ऑफसेट’ धोरण रद्द.


🔰राफेलसारखी लढाऊ विमाने तसेच, अन्य संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.


🔰राफेल करारानुसार दासाँ कंपनीने तंत्रज्ञान हस्तांतरण करणे अपेक्षित असले तरी त्याबाबत कंपनीने कोणतीही अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, असा ठपका ‘कॅग’ने ठेवला होता. याच करारांतर्गत एकूण करारमूल्याच्या ५० टक्के रक्कम भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवण्याचेही बंधन आहे. त्याचीही पूर्तता करण्यात आलेली नाही.


🔰‘ऑफसेट’ची अट फारशी यशस्वी होत नसल्याने ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणामुळे युद्धसामग्रीचे तंत्रज्ञान मिळवण्यापेक्षा सुसज्ज युद्धसामग्री खरेदी केली जाऊ शकेल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज युद्धसामग्री मिळवण्यावर भर असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.

बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात.


🔰विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे.यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत.


🔰याशिवाय लवकरच ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार  आहेत.बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.


🔰राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती.


🔰मबई : राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या चार-पाच वर्षांत पद्धतशीरपणे माहिती अधिकार कायद्याची धार कमी करण्यात आली असून आता अनेक ठिकाणी कागदोपत्री याची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा प्रशासकीय यंत्रणा उठवू लागली असून गडचिरोली जिल्ह्य़ात तर एका शिपायालाच जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.


🔰आयोगाने या प्रकाराची दखल घेत मुख्याधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना के ली आहे.


🔰माहितीचा अधिकार सरकारसाठी डोके दुखी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर युती सरकारच्या काळात माहिती आयुक्तांची पदे रिक्त ठेवण्यात आली होती. तीच परंपरा आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू आहे. माहिती आयुक्तांची सातपैकी तीन पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून नाशिक, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या माहिती आयुक्तपदांचा कारभार सध्या अतिरिक्त कार्यभारावर सुरू आहे.


🔰परिणामी राज्यात ऑगस्टअखेर मुख्य माहिती आयुक्त आणि विभागीय माहिती आयुक्तांकडे मिळून  ५१ हजार ३६७ अपिले प्रलंबित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १४ हजार ६२५ अपिले पूणे माहिती आयुक्तांकडे, तर सहा हजार मुख्य माहिती आयुक्तांकडे प्रलंबित असून नाशिकमध्ये सहा हजार ३०४ तर अमरावती माहिती आयुक्तांकडे आठ हजार १५४ अपिले प्रलंबित आहेत. याशिवाय माहिती आयुक्तांकडे दाखल झालेले सात हजार ३८३ तक्रार अर्ज सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.

कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.


🔰नवी दिल्ली : यापूर्वी  काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.


🔰सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन  सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी  या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.


🔰पतप्रधान मोदी  म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.


🔰‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”; केंद्रीय लोकसेवा आयोगाची न्यायालयात माहिती.


🔰यपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.


🔰करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती.


🔰आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...