१५ जुलै २०२०

जिओ पुढील वर्षी आणणार 5G नेटवर्क

📱 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जिओ पुढच्या वर्षी '5G' नेटवर्क सुविधा लॉंच करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

📣 *अंबानी म्हणाले..:*

▪️ पुढील वर्षी भारतामध्ये 5G नेटवर्क लॉंच केले जाणार असून यासाठी आवश्यक असलेले परवाने देण्यासही सुरुवात झाली आहे.

▪️ पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा फक्त वापरच नाही तर जगाला हे तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य आहे.

▪️ जिओचे तंत्रज्ञान पूर्णतः भारतीय असून हे शून्यातून उभे केलेले आहे. जिओवर आता शून्य कर्ज असून 'जिओ'त गुगलदेखील 33 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे.

📡 दरम्यान, या सर्वसाधारण सभेच्यावेळी आकाश अंबानी यांनी 'JioTV+' चे लॉंचिंगही केले.

केंद्र सरकार देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक’ची स्थापना करणार



◆ केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक” यांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

◆ यासंदर्भातली घोषणा 10 जुलै 2020 रोजी “राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन” निमित्त करण्यात आली.

◆ “फिश क्रायोबँक” म्हणजे जिथे मत्स्य बीज (शुक्राणू) साठवून ठेवले जातात, ज्यामुळे मत्स्य उत्पादकांना निश्चित मत्स्यप्रजातीची उपलब्धता खात्रीशीरपणे होते.

★ ठळक बाबी

◆ हा उपक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालयामार्फत राबविला जाणार आहे.

◆ भारतात उभारण्यात येणारी अशी “फिश क्रायोबँक” ही जगातली पहिलीच असणार आहे.जॉइन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ फिश क्रायोबँकच्या स्थापनेसाठी नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक्स रिसोर्स आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हे दोनही विभाग एकत्र काम करणार आहेत.

◆ भारत सरकारने वर्ष 2020-24 या कालावधीसाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसह सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’चा हा एक भाग आहे.

◆ या उपक्रमामुळे प्रजातीच्या रक्षणासोबतच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात दूरगामी बदल होणार आणि उत्पादकता वाढविण्यात मदत मिळणार.

◆ मत्स्यव्यवसायक्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आणि मत्स्यउत्पादकांच्या कल्याणासाठी एक मजबूत आराखडा तयार करुन गुणवत्ता व आधुनिकीकरणाशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

सर सय्यद अहमद खान

जन्म:- १७ ऑक्टोबर १८१७ 
मृत्यू:- २७ मार्च  १८९८

◆ हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत.

◆ भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते.

◆ सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला.

◆ सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.

◆ सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला.

◆ आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली.

◆ इ.स. १८७७ मध्ये त्यांची Imperial [मराठी शब्द सुचवा] विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.

◆ २७ मार्च , १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

◆ भारतीय राजकारणात सय्यद अहमद यांनी जमातवादाची सुरुवात केली.

◆ कॉंग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती.

◆ इंग्रज शासनाशी सहकार्य करण्यातच मुस्लीम समाजाचा उध्दार आहे अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ अगदी १८५७ च्या बंडात मुसलमानांनी भाग घेऊ नये असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले होते . तसेच कोणत्या मुसलमानांनी बंडात भाग घेतला , कोणी इंग्रजाना सहकार्य केले याचा तपशील इंग्रजाना पटवून देऊन त्यांना खुश केले.

◆ सर सय्यद अहमद यांच्या मते , या बंडात मुस्लिमांनी सामील होण्याचे कारण म्हणजे लष्करातल्या हिंदू मुसलमानाचे संयुक्त जीवन होय. या संयुक्त जीवनास त्यांचा विरोध होता.

◆ कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर हा अलगाववाद वाढीस लागला अगदी आय. सी. एस. च्या परीक्षा भारतात घेण्याच्या कॉंग्रेसच्या मागणीस त्यांनी विरोध दर्शविला .

◆ त्यांच्या मते भारतात या परीक्षा घेतल्यास फक्त हिंदुनाच त्याचा फायदा होईल. हिंदुशी एकजूट करण्यात मुसलमानाचा फायदा नाही असा त्यांचा पक्का ग्रह होता.

◆ सय्यद अहमद यांची भूमीका अधिक कडवी होण्यास अलीगड विद्यापीठाचे प्राचार्य थिओडोर बेक यांचाही मोठा वाट आहे.

◆ त्यांच्या प्रभावामुळे सय्यद अहमद कट्टर जातीयवादी बनले.व मुस्लीमांना व्याहारिक फायदे मिळवून देण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु झाले .

सांधे (Joints)

◆ सांध्यांचे काम दोन प्रकारचे असते. एक म्हणजे निरनिराळी हाडे एकमेकांशी जोडणे आणि धरुन ठेवणे.

◆ दुसरे काम म्हणजे विशिष्ट प्रकारची हालचाल होऊ देणे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

● सांध्यांच्या रचनेप्रमाणे त्यांचे प्रकार असे :

★ करवती (अचल) सांधा :

◆ यात हालचाल होत नाही. हाडे पक्की जोडलेली असतात. उदा. कवटीची हाडे एकमेकाला अशी जोडलेली असतात.

★ बिजागरीचा सांधा : 

◆ या सांध्यात दाराप्रमाणे किंवा अडकित्त्याप्रमाणे एकाच दिशेने हालचाल होऊ शकते. उदा. गुडघा, कोपर, इ.

★ उखळीचा सांधा: 

◆ खुबा, खांदा यांमध्ये मागेपुढे, बाजूला वगैरे दोन-तीन दिशांनी हालचाल होऊ शकते.

★ सरकता सांधा : 

◆ यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर थोडी सरकू शकतात. उदा. मनगटातील सांधे, पायाचा घोटा, टाचा, तळवा यांतील सांधे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ ध्वनीची निर्मिती (Production of sound)

◆ जी भौतिक संकल्पना ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असते, त्यास ‘कंपन’ (vibration) असे म्हणतात.

◆ कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल.

◆ कंपने ही दिसूही शकतात किंवा ती जाणवतात.

★ ध्वनीचे प्रसारण (Propagation of sound)

◆ ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

★ माध्यम म्हणजे काय ?

◆ ध्वनी ज्या पदार्थातून प्रसारित होतो त्या पदार्थाला ध्वनीचे माध्यम (Medium) म्हणतात. परत ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यम हे कणरहीत असावे. (Particle medium)

★ ध्वनीच्या प्रसारणाची संकल्पना

◆ ज्या वेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा, ज्या जागी कंपने तयार होतात. तेथून ध्वनीचे प्रसारण होते.

◆ सर्वप्रथम जिथे कंपन झाले आहे तेथील कण कंपनामुळे विचलीत होतात. (हालचाल होते).जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हे विचलीत कण त्यांच्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करतात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतात. पुन्हा समोरचा विचलीत कण त्याच्या पुढच्या कणावर बल प्रयुक्त करून मूळ स्थितीत येतो.

◆ अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारील कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आप-आपल्या जागेवर येतो.

◆ म्हणजेच असे म्हणता येईल की ध्वनीचे प्रसारण हे स्वत: कण करतात. परंतु ते त्यांच्या मूळ जागेवर राहूनच.

◆ ध्वनीचे प्रसारण हे तरंगाच्या (waves) स्वरुपात होते. म्हणजेच ज्या माध्यमात कण हे जितके जवळ असतात. तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते.

◆ आपणास माहिती आहे स्थायू मधील कण अगदीच जवळ-जवळ असतात, म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो.

◆ ज्या तरंगात कणाचे दोलन मध्य स्थितीच्या वर आणि खाली होते आणि हे दोलन (oscillation) तरंग प्रसरणाच्या रेषेला लंब असते.

◆ थोडक्यात सांगायचे तर, जे तरंग वर-खाली व रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग (Transverse Waves) म्हणतात.

★ अनुतरंग (Longitudinal waves)

◆ ज्या तरंगात कणाचे दोलन (Oscillation) पुढे आणि मागे होते आणि त्यांचे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार होते त्यांना “अनुतरंग” म्हणतात.
म्हणजेच पुढे-मागे होणारे आणि प्रसरण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणता येईल.

संघराज्य म्हणजे म्हणजे काय?

देशातील केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकारे यांच्यात संविधानाने अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था असते तेव्हा तिला संघराज्य म्हणून ओळखले जाते. सरकार प्रादेशिक अर्थाने लोकांच्या जवळ असेल तर ते लोकांच्या नियंत्रणात राहण्याची शक्यता जास्त असते या अपेक्षेतून ही व्यवस्था उदयाला येते.

म्हणून, देशभरात एकच एक सरकार निर्माण करण्याच्या ऐवजी सगळ्या देशासाठी काही किमान जबाबदार्‍या पार पाडणारे एक सरकार (देशाचे सरकार, संघ शासन किंवा केंद्र सरकार) आणि विविध भागांसाठी त्या-त्या प्रदेशाचा कारभार सांभाळणारे स्वतंत्र सरकार (घटकराज्याचे सरकार किंवा प्रांतिक सरकार) अशी व्यवस्था संघराज्यात सामान्यपणे केलेली असते.

या दोन्ही प्रकारच्या सरकारांना आपआपल्या कार्यक्षेत्रात पुरेसे स्वातंत्र्य असते आणि एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यावर संवैधानिक निर्बंध असतात. खेरीज, दोन्ही प्रकारच्या सरकारांना आपले स्वतःचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग असतात.  

अमेरिकेत 1789 मध्ये जेव्हा अशी व्यवस्था संविधानाने निर्माण केली तेव्हा मुळात तिथल्या भिन्न प्रदेशांचे स्वतंत्र अस्तित्व होते आणि त्यांनी एकापरीने वाटाघाटी आणि देवाणघेवाण करून अशी संघीय व्यवस्था निर्माण केली.

त्यामुळेच संघराज्य म्हणजे काय याविषयीच्या सैद्धांतिक मांडणीवर दीर्घकाळपर्यंत अमेरिकी प्रारूपाचा प्रभाव राहिला. गेल्या पाव शतकात मात्र हा प्रभाव ओसरून संघराज्याविषयी नवे विचार प्रचलित झालेले दिसतात.

यातला गमतीचा भाग म्हणजे संघराज्याचे सिद्धांत बदलण्यात भारतीय संघराज्याची रचना महत्त्वाची ठरली आहे; पण भारतातील राजकारणी, पत्रकार आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी हे मात्र अजूनही संघराज्याचे कालबाह्य झालेले सिद्धांत प्रमाण मानून भारतातील घडामोडींचे अन्वयार्थ लावत असतात!  

UPSC Questions set

Q.1. Who became the first country in the world to complete the human trial of the corona vaccine?
Ans. Russia

Q.2. How much percentage stake in Qualcomm Benchers in Jio platform?
Ans. 0.15%

Q.3. Which country's Prime Minister has announced the end of extradition treaty with Hong Kong?
Ans. Australia

Q.4. How many billion US Dollars has Google announced to invest in India?
Ans. 10 billion Dollars

Q.5. Which state government has organized India's first e-Lok Adalat?
Ans. Chhattisgarh

Q.6. India has announced purchase of 72 thousand SIG 716 assault rifle from which country?
Ans. America

Q.7. Lee Seong Loong becomes the new Prime Minister of which country?
Ans. Singapore

Q.8. Recently which state government has announced to run the Roko Toko campaign?
Ans. Madhya Pradesh

Q.9. Who has won the Styrian Grand Prix 2020?
Ans. Lewis Hamilton

Q.10. Indian Railways transported dry chili to Bangladesh from which state for the first time?
Ans. Andra Pradesh

1.गूगल के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई ने भारत में अगले पांच-सात साल में कितने हजार करोड़ रूपए निवेश करने की घोषणा की है?
a. 75000 हजार करोड़ रूपए✔️
b. 55000 हजार करोड़ रूपए
c. 35000 हजार करोड़ रूपए
d. 45000 हजार करोड़ रूपए

2.सरकार की तरफ से जारी ताजा आंकड़ों के अनुसार जून 2020 में खुदरा मंहगाई दर निम्न में से कितने प्रतिशत पर पहुँच गयी है?
a. 5.87 प्रतिशत
b. 7.87 प्रतिशत✔️
c. 4.87 प्रतिशत
d. 9.87 प्रतिशत

3.भारतीय रेलवे ने निम्न में से कब तक रेलवे को ग्रीन रेलवे बनाने की घोषणा की है?
a. साल 2050 तक
b. साल 2045
c. साल 2030 तक✔️
d. इनमें से कोई नहीं

4.केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्रालय के आंकड़ों के मुताबिक निम्न में से कौन सा देश वित्तीय वर्ष 2019-20 के दौरान भारत का शीर्ष व्यापारिक भागीदार बना हुआ है?
a. अमेरिका✔️
b. नेपाल
c. चीन
d. रूस

5.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘रोको-टोको’ अभियान की घोषणा की है?
a. बिहार
b. पंजाब
c. उत्तर प्रदेश
d. मध्य प्रदेश✔️

6.उद्योग मंडल फिक्की ने वित्त वर्ष 2020-21 में भारत की सालाना जीडीपी वृद्धि में कितने प्रतिशत के संकुचन का अनुमान जाहिर किया है?
a. 2.5 प्रतिशत
b. 3.5 प्रतिशत
c. 4.5 प्रतिशत✔️
d. 7.5 प्रतिशत

7.भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) कितने लाख करोड़ रुपये के मूल्य को छूने वाली पहली भारतीय कंपनी बन गयी है?
a. 18 लाख करोड़ रुपये
b. 22 लाख करोड़ रुपये
c. 12 लाख करोड़ रुपये✔️
d. 32 लाख करोड़ रुपये

8.ईरान ने हाल ही में किस देश को बड़ा झटका देते हुए चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है?
a. भारत✔️
b. नेपाल
c. रूस
d. जापान

9.किस दिग्गज हॉकी खिलाड़ी को मोहन बागान ‘लाइफटाइम अचीवमेंट’ पुरस्कार से हाल ही में सम्मानित किया जायेगा?
a. अशोक कुमार✔️
b. बलबीर सिंह
c. मनोज कुमार
d. दिलीप सिंह

10.हाल ही में केंद्रीय सशस्त्र पुलिस बल द्वारा आयोजित अखिल भारतीय पौधरोपण अभियान में किस केंद्रीय मंत्री ने शिरकत की?
a. अमित शाह✔️
b. राजनाथ सिंह
c. स्मृति ईरानी
d. प्रकाश जावड़ेकर

राष्ट्रासाठी महिलांचे योगदान

🧩सुचेता कृपलानी...

🅾इंदिरा गाँधी ने कभी सुचेता कृपलानी के बारे में कहा था, ‘ऐसा साहस और चरित्र, तो स्त्रीत्व को इस कदर ऊँचा उठाता हो, महिलाओं में कम ही देखने को मिलता है।’ स्वतंत्रता आंदोलन के साथ सुचेता कृपलानी का जिक्र आता ही है। सुचेता ने आंदोलन के हर चरण में बढ़-चढ़कर हिस्सा लिया और कई बार जेल गईं। सन् 1946 में उन्हें असेंबली का अध्यक्ष चुना गया। सन् 1958 से लेकर 1960 तक वह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस की जनरल सेक्रेटरी रहीं और 1963 में उत्तर प्रदेश की मुख्यमंत्री बनीं।

🧩 मीरा बेन...

🅾लंदन के एक सैन्य अधिकारी की बेटी मैडलिन स्लेड गाँधी के व्यक्तित्व के जादू में बँधी साम समंदर पार काले लोगों के देश हिंदुस्तान चली आई और फिर यहीं की होकर रह गईं। गाँधी ने उन्हें नाम दिया था - मीरा बेन। मीरा बेन सादी धोती पहनती, सूत कातती, गाँव-गाँव घूमती। वह गोरी नस्ल की अँग्रेज थीं, लेकिन हिंदुस्तान की आजादी के पक्ष में थी। उन्होंने जरूर इस देश की धरती पर जन्म नहीं लिया था, लेकिन वह सही मायनों में हिंदुस्तानी थीं। गाँधी का अपनी इस विदेशी पुत्री पर विशेष अनुराग था

🧩कमला नेहरू...

🅾कमला जब ब्याहकर इलाहाबाद आईं तो एक सामान्य, कमउम्र नवेली ब्याहता भर थीं। सीधी-सादी हिंदुस्तानी लड़की, लेकिन वक्त पड़ने पर यही कोमल बहू लौह स्त्री साबित हुई, जो धरने-जुलूस मेंअँग्रेजों का सामना करती है, भूख हड़ताल करती है और जेल की पथरीली धरती पर सोती है। नेहरू के साथ-साथ कमला नेहरू और फिर इंदिरा की भी सारी प्रेरणाओं में देश की आजादी ही सर्वोपरि थी। असहयोग आंदोलन और सविनय अवज्ञा आंदोलन में उन्होंने बढ़-चढ़कर शिरकत की। कमला नेहरू केआखिरी दिन मुश्किलों से भरे थे। अस्पताल में बीमार कमला की जब स्विटजरलैंड में टीबी से मौत हुई, उस समय भी नेहरू जेल में ही थे।

🧩मैडम भीकाजी कामा...

🅾पारसी यूँ तो हिंदुस्तानी थे, लेकिन गोरी चमड़ी और अँग्रेजी शिक्षा के कारण अँग्रेजों के ज्यादा निकट थे। ऐसे ही एक पारसी परिवार में जन्मी भीकाजी कामा पर अँग्रेजी शिक्षा के बावजूद अँग्रेजियत का कोई असर नहीं था। वह एकपक्की राष्ट्रवादी और स्वतंत्रता संग्राम सेनानी थीं। स्टुटगार्ड जर्मनी में उन्होंने देश की आजादी पर कहा था, ‘हिंदुस्तानी की आजादी का परचम लहरा रहा है। अँग्रेजों, उसे सलाम करो। यह झंडा हिंदुस्तान के लाखों जवानों के रक्त से सींचा गया है। सज्जनों, मैं आपसे अपील करती हूँ कि उठें और भारत की आजादी के प्रतीक इस झंडे को सलाम करें।’ फिरंगी भीकाजी कामा के क्रिया-कलापों से भयभीत थे और उन्होंने उनकी हत्या के प्रयास भी किए। पर देश-प्रेम से उन्नत भाल झुकता है भला। भीकाजी कामा का नाम आज भी उसी गर्व के साथ हमारे दिलों में उन्नत है।

🧩सिस्टर निवेदिता...

🅾उनका वास्तविक नाम मारग्रेट नोबल था। उस दौर में बहुत-सीविदेशी महिलाओं को हिंदुस्तान के व्यक्तित्वों और आजादी[image]NDNDकी लड़ाई ने प्रभावित किया था। स्वामी विवेकानंद के जीवन और दर्शन के प्रभाव में जनवरी, 1898 में वह हिंदुस्तान आईं। भारत स्त्री-जीवन की उदात्तता उन्हें आकर्षित करती थी, लेकिन उन्होंने स्त्रियों कीशिक्षा और उनके बौद्धिक उत्थान की जरूरत को महसूस किया और इस
के लिए बहुत बड़े पैमाने पर काम भी किया। प्लेग की महामारी के दौरान उन्होंने पूरी शिद्दत से रोगियों की सेवा की और भारत के स्वतंत्रता आंदोलन में भी अग्रणी भूमिका निभाई। भारतीय इतिहास और दर्शन पर उनका बहुत महत्वपूर्ण लेखन है, जो भारतीय उपमहाद्वीप में स्त्रियों की बेहतरी की प्रेरणाओं से संचालित है।

🧩कोकिला सरोजिनी नायडू..

🅾सिर्फ स्वतंत्रता संग्राम सेनानी ही नहीं, बल्किबहुत अच्छी कवियत्री भी थीं। गोपाल कृष्ण[image]NDNDगोखले से एक ऐतिहासिक मुलाकात ने उनके जीवन की दिशा बदल दी। दक्षिण अफ्रीका से हिंदुस्तान आने के बाद गाँधीजी पर भी शुरू-शुरू में गोखलेका बहुत गहरा प्रभाव पड़ा था। सरोजिनी नायडू ने खिलाफत आंदोलन की बागडोर सँभाली

🧩विजयलक्ष्मी पंडित..

🅾एक संपन्न, कुलीन घराने से ताल्लुक रखने वाली और जवाहरलाल नेहरू की बहन विजयलक्ष्मी पंडित भी आजादी की लड़ाई में शामिल थीं। सविनय अवज्ञा आंदोलन में भाग लेने के कारण उन्हें जेल में बंद किया गया था। वह एक पढ़ी-लिखी और प्रबुद्ध महिला थीं और विदेशों में आयोजित विभिन्न सम्मेलनों में उन्होंने भारत का प्रतिनिधित्व किया था। भारत के राजनीतिक इतिहास में वह पहली महिला मंत्री थीं। वह संयुक्त राष्ट्र की पहली भारतीय महिला अध्यक्ष थीं। वह स्वतंत्र भारत की पहली महिला राजदूत थीं, जिन्होंने मास्को, लंदन और वॉशिंगटन में भारत का प्रतिनिधित्व किया।

🧩अरुणा आसफ अली..

🅾हरियाणा के एक रूढि़वादी बंगाली परिवार से आने वाली अरुणा आसफ अली ने परिवार और स्त्रीत्व के तमाम बंधनों[image]NDNDको अस्वीकार करते हुए जंग-ए-आजादी को अपनी कर्मभूमि के रूप में स्वीकार किया। 1930 में नमक सत्याग्रह से उनके राजनीतिक संघर्ष की शुरुआत हुई। अँग्रेज हुकूमत ने उन्हें एक साल के लिए जेल में कैद कर दिया। बाद में गाँधी-इर्विंग समझौतेके बाद जब सत्याग्रह के कैदियों को रिहा किया जा रहा था, तब भी उन्हें रिहा नहीं किया गया।ऐतिहासिक भारत छोड़ो आंदोलन के दौरान 9 अगस्त, 1942 को अरुणा आसफ अली ने गोवालिया टैंक मैदान में राष्ट्रीय झंडा फहराकर आंदोलन की अगुवाई की। वह एक प्रबल राष्ट्रवादी और आंदोलनकर्मी थीं। उन्होंने लंबे समय तक भूमिगत रहकर काम किया। सरकार ने उनकी सारी संपत्ति जब्त कर ली और उन्हें पकड़ने वाले के लिए 5000 रु. का ईनाम भी रखा। उन्होंने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस की मासिक पत्रिका ‘इंकलाब’ का भी संपादन किया। 1998 में उन्हें भारत रत्न से सम्मानित किया गया।

१४ जुलै २०२०

स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष....

1. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
Ans-1885 ई.

2. बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
Ans-1905 ई.

3. मुस्लिम लीग की स्थापना
Ans-1906 ई.

4.कांग्रेस का बंटवारा
Ans-1907 ई.

5. होमरूल आंदोलन
Ans1916 ई.

6. लखनऊ पैक्ट
Ans-दिसंबर 1916 ई.

7. मांटेग्यू घोषणा
Ans-20 अगस्त 1917 ई.

8. रौलेट एक्ट
Ans-19 मार्च 1919 ई.

9. जालियांवाला बाग हत्याकांड
Ans-13 अप्रैल 1919 ई.

10. खिलाफत आंदोलन
Ans-1919 ई.

11. हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित
Ans-18 मई 1920 ई.

12. कांग्रेस का नागपुर अधिवेशन
Ans-दिसंबर 1920 ई.

13. असहयोग आंदोलन की शुरुआत
Ans-1 अगस्त 1920 ई.

14. चौरी-चौरा कांड
Ans-5 फरवरी 1922 ई.

15. स्वराज्य पार्टी की स्थापना
Ans-1 जनवरी 1923 ई.

16. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
Ans-अक्टूबर 1924 ई.

17. साइमन कमीशन की नियुक्ति
Ans-8 नवंबर 1927 ई.

18. साइमन कमीशन का भारत आगमन
Ans-3 फरवरी 1928 ई.

19. नेहरू रिपोर्ट
Ans-अगस्त 1928 ई.

20. बारदौली सत्याग्रह
Ans-अक्टूबर 1928 ई.

21. लाहौर पड्यंत्र केस
Ans-8 अप्रैल 1929 ई.

22. कांग्रेस का लाहौर अधिवेशन
Ansदिसंबर 1929 ई.

23. स्वाधीनता दिवस की घोषणा
Ans-2 जनवरी 1930 ई.

24. नमक सत्याग्रह
Ans-12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930 ई. तक

25. सविनय अवज्ञा आंदोलन
Ans-6 अप्रैल 1930 ई.

26. प्रथम गोलमेज आंदोलन
Ans-12 नवंबर 1930 ई.

27. गांधी-इरविन समझौता
Ans-8 मार्च 1931 ई.

28.द्वितीय गोलमेज सम्मेलन
Ans-7 सितंबर 1931 ई.

29. कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)
Ans-16 अगस्त 1932 ई.

30.पूना पैक्ट
Ans-सितंबर 1932 ई.

31. तृतीय गोलमेज सम्मेलन
Ans-17 नवंबर 1932 ई.

32. कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन
Ans-मई 1934 ई.

33. फॉरवर्ड ब्लाक का गठन
Ans-1 मई 1939 ई.

34. मुक्ति दिवस
Ans-22 दिसंबर 1939 ई.

35. पाकिस्तान की मांग
Ans-24 मार्च 1940 ई.

36. अगस्त प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1940 ई.

37. क्रिप्स मिशन का प्रस्ताव
Ans-मार्च 1942 ई.

38. भारत छोड़ो प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1942 ई.

39. शिमला सम्मेलन
Ans-25 जून 1945 ई.

40. नौसेना का विद्रोह
Ans-19 फरवरी 1946 ई.

41. प्रधानमंत्री एटली की घोषणा
Ans-15 मार्च 1946 ई.

42. कैबिनेट मिशन का आगमन
Ans-24 मार्च 1946 ई.

43. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
Ans-16 अगस्त 1946 ई.

44. अंतरिम सरकार की स्थापना
Ans-2 सितंबर 1946 ई.

45. माउंटबेटन योजना
Ans-3 जून 1947 ई.

46. स्वतंत्रता मिली
Ans-15 अगस्त 1947 ई.

प्रश्न:- स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन थे?
उत्तर:- लार्ड माउंटबेटन।

प्रश्न:- भारत के प्रथम वायसराय कौन थे?
उत्तर:- लॉर्ड कैनिंग।

प्रश्न:- भारत की प्रथम महिला राजदूत कौन थी?
उत्तर:- विजयलक्ष्मी पंडित।

प्रश्न:- भारत के प्रथम परमाणु रिएक्टर का क्या नाम है?
उत्तर:- अप्सरा।

प्रश्न:- भारत की प्रथम महिला पायलट कौन थी?
उत्तर:- प्रेमा माथुर।

प्रश्न:- भारतीय वायुसेना की प्रथम महिला पायलट?
उत्तर:- हरिता कौर देओल।

प्रश्न:- भारतीय वायुसेना का प्रथम अधिकारी जिसने परमवीर चक्र प्राप्त किया?
उत्तर:- निर्मलजीत सेंखो।

प्रश्न:- भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर:- मीरा कुमार।

प्रश्न:- भारत के प्रथम साम्यवादी लोकसभा अध्यक्ष कौन थे?
उत्तर:- सोमनाथ चटर्जी।

प्रश्न:- भारत के पहले मुख्य चुनाव आयुक्त कौन थे?
उत्तर:- सुकुमार सेन।

प्रश्न:- भारत के पहले गृह मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार वल्लभ भाई पटेल।

प्रश्न:- भारत के पहले रक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार बलदेव सिंह।

प्रश्न:- भारत के पहले वित्त मंत्री कौन थे?
उत्तर:- आर.के. षंमुखम चेट्टी।

प्रश्न:- भारत किए पहले केन्द्रीय शिक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- मौलाना अबुल कलाम आजाद।

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...