०९ जुलै २०२०

महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव


1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?

गुजरात
तामिळनाडू
मिझोरम
ओरिसा
उत्तर : मिझोरम

2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

6555
8517
7517
6000
उत्तर : 7517

3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?

चेन्नई
कोलकाता
नवीन मंगलोर
कांडला
उत्तर : नवीन मंगलोर

4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.

कर्नाटक
केरळ
आसाम
तामिळनाडू
उत्तर : आसाम

5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

पहिल्या
दुसर्‍या
तिसर्‍या
चौथ्या
उत्तर : दुसर्‍या

6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.

प्रथम
व्दितीय
तृतीय
चतुर्थ
उत्तर : चतुर्थ

7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.

कांडला
मार्मागोवा
हल्दिया
न्हावा-शेवा
उत्तर : न्हावा-शेवा

8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.

सोळा
सतरा
अठरा
वीस
उत्तर : सतरा

9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

दिल्ली ते आग्रा
मुंबई ते ठाणे
हावडा ते खडकपूर
चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर : मुंबई ते ठाणे

10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

नाशिक
पुणे
कोल्हापूर
सोलापूर
उत्तर : कोल्हापूर

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश

3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर

४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆

५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆

६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन🏆
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक🏆
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆

११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी

१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆

१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?

१. १८५७ च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी ....... च्या नेतृत्वाखाली बंड केले - *कजारसिंग*

२. "Early History Of Deccan" हा ग्रंथ कुणाचा आहे - *डाँ. भंडारकर*

३. १९१९ चा कौन्सिल अँक्ट म्हणजे ...... सुधारणा कायदा होय - *माँन्टेग्यू चेम्सफर्ड*

४. चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो - *५९%*

५. इ.स.१५०४ मध्ये संत एकनाथांचा जन्म कोणत्या गावी झाला - *जांब*

६. भारतातील सर्वांत मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोणते - *चिल्का सरोवर*

७. ...... या बंदराचे नाव बदलून ते दिनदयाल करण्यात आले - *कांडला बंदर*

८. वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी साजरा केला जाणारा 'कार्निवल' हा भारतातील ...... राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे - *गोवा*

९. "लोक माझे सांगाती" ही राजकीय आत्मकथा कोणी लिहिली - *शरद पवार*

१०. महाराष्ट्र सरकारने ...... या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केले आहे - *पारपोली*

११. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे 'अध्वर्यू ' असे कुणाला म्हटले जाते - *विक्रम साराभाई*

१२. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्य स्तरावर किती बक्षिस मिळते - *५ लाख*

१३. सशस्त्र झेंडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात - *७ डिसेंबर*

१४. जगातील सर्वांत लांब पल्ल्याची सायकलची शर्यंत कोणती - *टूर टू फ्रान्स*

१५. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *अनुताई वाघ*

१.  "गिताई" ही भगवद्गीतेतील समश्लोकी टीका कोणी लिहीली
- लोकमान्य टिळक

२.  "Living History" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
- हिलरी क्विंटन

३.  संस्थानाच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार कोण होता
- शहानवाझ भुत्तो

४.  'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे
- प्रदिप

५.  कोणत्या व्यक्तिला "सार्वजनिक काका" असे संबोधतात
- गणेश वासुदेव जोशी

६.  "मिस क्लार्क होस्टेल" या वसतीगृहाची स्थापना कोणी केली
- शाहू महाराज

७.  मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता
- गीतारहस्य

८.  "गांधी व्हर्सेस लेनीन" या पुस्तकाचे लेखक कोण
- श्रीपाद अमृत डांगे

९.  कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते - आप्पासाहेब पटवर्धन

१०.  हँरी पाँटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत
- जे. के. राउलिंग

११.  अमेरीकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
- निक्सन

१२.  इ.स.१९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले
- रँम्से मँक्डोनाँल्ड

१३.  ३ आँगस्ट १७८० मध्ये इंग्रज सेनापती पोफँम याने महादजी शिंद् यांचा पराभव करून कोणता किल्ला ताब्यात घेतला
- ग्वाल्हेर

१४.  कोणत्या अँक्टनुसार बंगालचा गव्हर्नर-जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला
- १८३३

१५.  १८३५ मध्ये बेंटिकच्या पुढाकाराने कोठे वैद्यक महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली
- कोलकाता

चालू घडामोडी

• COVID-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय भुदलाने................... हे अभियान सुरू केले आहे.
- “ऑपरेशन नमस्ते”.

• नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा 30 वा सदस्य
- उत्तर मॅकेडोनिया.

• ...................या संघटनेनी COVID-19 विषाणूसाठी संभाव्य औषधे विकसित करण्यासाठी ‘एकता चाचणी’ राबविण्यास आरंभ केला
- जागतिक आरोग्य संघटना.

• संशोधन व विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप आणि MSME उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांना जाणून घेण्यासाठी........... या विभागाने “COVID19 कृती दल” स्थापन केले
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.

• आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ..............या औषधाला परिशिष्ट H1 औषध म्हणून घोषित केले
- हायड्रोक्सीक्लोरोक्वीन.

• वित्त मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठी............. इतका विमा जाहीर केला
– 50 लक्ष रुपये.

• केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मजुरी आत्ताच्या 13 रुपायांवरून ................ एवढी वाढवली आहे.
- 34 रुपये (सरासरी मंजूरी: 201 प्रति दिन)

• भारत सरकारचा ................. हा नवा स्मार्टफोन अॅप ज्याचा हेतू कोरोनाचा प्रसार रोखणे आहे
- “CoWin-20” अॅप.

• ..................या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

• .................या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

• जागतिक उपासमार निर्देशांक 2020 यामध्ये भारताचा............ वा क्रमांक आहे
- 102.

• नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) याच्या घोषणेनुसार, ‘भारत’ या डोमेनमध्ये ....................या नऊ भारतीय लिपींमध्ये इंटरनेट पत्ता लिहिले जाऊ शकते
- संस्कृत, काश्मिरी, कन्नड, उडिया, सिंधी आणि मल्याळम.

• केंद्र सरकारने COVID-19 विषाणूला ____ म्हणून घोषित केले
- राष्ट्रीय 'आपत्ती'.

• उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून चमेली देवी जैन पुरस्कार 2020 हा ..................... यांना विभागून देण्यात आला आहे
- आरफा खानूम शेरवानी आणि रोहिणी मोहन.

• जागतिक ग्राहक हक्क दिन (15 मार्च 2020)रोजी ................. हे अभियान राबवले गेले
-  सस्टेनेबल कंझ्यूमर.

• ACI ASQ पुरस्कारांमध्ये 2019 या वर्षासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातले 'आकार आणि प्रदेशानुसार सर्वोत्कृष्ट विमानतळ'
- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद.

• "अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ: ए बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रीकर" या पुस्तकाचे लेखक
- सद्गुरू पाटील आणि मायाभूषण नागवेणकर.

• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  (PM-KISAN) सामील न झालेले.................... भरततील एकमेव राज्य
- पश्चिम बंगाल.

• खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) सह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ................... ही मोहीम सुरु केली आहे.
– सोलार चरखा मिशन.

• लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड” या विषयाखाली ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ .................या देशात 5 ते 9 जुलै 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
- सिंगापूर.

• ....................या भारतीय कंपनीने भूतान देशात पहिले पेट्रोल पंप चालू केला
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL).

• कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी परवाना मिळविणारी पहिली खासगी कंपनी
– रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया (स्विस).

• ..................या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला
- महाराष्ट्र.

• राज्य आणि केंद्र सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाने ............ यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती नेमली
– एन. के. सिंग (15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष).

• कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी...........  यांच्या नेतृत्वाखाली 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण.

• UN च्या जागतिक आनंद अहवालानुसार, जगातला सर्वात आनंदी देश
- फिनलँड (सलग तिसरे वर्ष).

• भारत जगातला ____ सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे आणि वर्ष 2017 मध्ये तो दरडोई वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे
- तिसरा.

• 5 कोटी आदिवासी उद्योजकांचे रूपांतराचा TRIFEDचा अनोखा प्रकल्प
- “टेक फॉर ट्राइबल”.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी.

• भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI) नवोदित उद्योजकांसाठी ..........ही रेल्वेगाडी 5 जून 2020 रोजी सुरू करणार आहे, जी लखनऊ ते वाराणसी दरम्यान धावणार आणि 11 उद्योगी शहरांना भेट देण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत 7,000 किमीचा प्रवास करणार आहे.
- स्वावलंबन एक्स्प्रेस.

• .................या कंपनीने नॅसकॉम फाउंडेशनसोबत दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी "इनोव्हेट फॉर अॅन अॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन" ची घोषणा केली
- मायक्रोसॉफ्ट इंडिया.

• लोकसभेनी जामनगर शहरातल्या ..............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था हा दर्जा प्रदान करणारे विधेयक संमत केले
- आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातल्या आयुर्वेद संस्थांचा समूह).

• ................या शहरांमध्ये दोन नॅशनल डेटा सेंटर उघडण्यात येणारा आहे
- भोपाळ,( मध्यप्रदेश) आणि गुवाहाटी, (आसाम.)

• ..................या राज्य सरकारने कोरोना विषाणूला ‘अधिसूचित संसर्गजन्य रोग’ म्हणून घोषित केले
- मध्यप्रदेश.

• ...................या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला अनुसरून प्रदेशातल्या सर्व रहिवाशांना विनाशुल्क मोफत सार्वत्रिक आरोग्य विमा देण्यासाठी आरोग्य योजना सुरू करण्यास मान्यता दिली
- जम्मू-काश्मीर.

• २० मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक चिमणी दिनाची संकल्पना............... ही होती
- “आय लव्ह स्पॅरो”.

• २१ मार्च २०२० रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना ................ ही होती
- “फॉरेस्ट अँड बायोडायवरसिटी”.

• IUCN रेड लिस्टमध्ये समाविषतः करण्यात आलेली सर्वसामान्यपणे आढळणारी पक्षी प्रजाती........... ही होय
- चिमणी.

• UNच्या 8 व्या जागतिक आनंद अहवालात भारताचा क्रमांक............ वा आहे
– 144

• ................या आंतरराष्ट्रीय संस्थेनी दक्षिण आशियाई प्रदेशात कोरोन विषाणूच्या आजाराशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले
– SAARC आपत्ती व्यवस्थापन केंद्र.

• देशभरात BS-6 इंधनाचा पुरवठा सुरू करणारी ................. ही पहिली भारतीय तेल कंपनी ठरली आहे 
- इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC).

• जगातल्या सर्व सात खंडांतल्या सर्वोच्च ज्वालामुखींवर चढणारा भारतीय पर्वतारोही............ हा होय
- सत्यरूप सिद्धांत.

• ..................या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी "प्रोब-फ्री डिटेक्शन एसे" नावाने कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वात स्वस्त चाचणी पद्धत विकसित केली
- IIT दिल्ली.

• २३ मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना............ ही होती 
- "क्लायमेट अँड वॉटर".

•  ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’  नुसार .............या विद्यापीठाला राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ म्हणून स्थापित  केले जाणार आहे.
- गुजरात फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ.

• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार दिल्लीच्या ............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे
- लोक नायक जयप्रकाश नारायण राष्ट्रीय गुन्हेगारी व न्यायवैद्यक संस्था.

फेसबुक सह ८९ अ‍ॅप्स काढून टाकण्याचे जवानांना निर्देश

📌आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ८९ अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत, असे निर्देश लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

📌 सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.

📌याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

WHO मधून बाहेर पडल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांना कळवलं

📌अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं होण्याच्या प्रक्रियेविषयी संयुक्त राष्ट्राला अधिकृतरित्या कळवलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका सर्वाधिक वार्षिक आर्थिक मदत करत आहे.

📌ट्रम्प यांनी यापूर्वी करोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं घेतलेल्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप करत बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. तसंच त्यांना देण्यात येणारा निधीही रोखण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर मंगळवारी ट्रम्प यांनी याबाबत अधिकृतरित्या याबाबत नोटीस पाठवली आहे.

📌तथापि, जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणं हे पुढील वर्षापर्यंत अमेरिकेला शक्य नाही. नव्या प्रशासनाद्वारे ते रद्द केलं जाऊ शकतं अथवा परिस्थितीही बदलू शकते. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत असलेल्या जो बिडन यांनीदेखील यासंदर्भात मोठी घोषणा केली होती.

📌राष्ट्राध्यक्षपदी आपण विराजमान झाल्यास पहिल्याच दिवशी हा निर्णय आपण मागे घेणार असे ते म्हणाले होते. यापूर्वी ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत ते चीनच्या हातातील बाहुले असल्याचं म्हटलं होतं.

📌दरम्यान, ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेला तडा जाईल, असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

📌"जर नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या निवडणुकीत आपला विजय झाला तर जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सहभागी होऊ," असं बायडेन म्हणाले होते. "आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी मी पुन्हा अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेत सामिल करून घेईन आणि जागतिक मंचावर आपलं नेतृत्व पुन्हा आणेन," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

📌जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणा होत राहाव्या असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जागितक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणा होत नसल्याचं म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं होण्याच्या नियमांप्रमाणे अमेरिकेला त्यांच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण कारव्या लागणार आहेत.

📌दरवर्षी अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला ४५ कोटी डॉलर्सहून अधिक निधी दिला जातो. परंतु सध्या अमेरिकेला २० कोटी डॉलर्सची रक्कम त्यांना द्यावी लागणार आहे. यामध्ये सध्याच्या आणि त्यापूर्वीच्या निधीचा समावेश आहे.

गांधी कुटुंबाच्या संस्थांना ‘पीएचएफआय’, बिल गेट्स फाऊंडेशनकडून मोठी देणगी


📌श्यामलाल यादव
राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) आणि राजीव गांधी विश्वस्त संस्था (आरजीसीटी) यांनी २००६-०७ ते २०१८-१९ या कालावधीत एकत्रितपणे ३२६.६८ कोटी इतका परदेशी निधी मिळाल्याचे जाहीर केले. त्यापैकी ३१६.२३ कोटी (९७ टक्के) रक्कम अमेरिकेतील रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्ट व बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन तसेच दिल्लीतील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) या संस्थांनी दिली होती.
राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव

📌गांधी विश्वस्त संस्था यांनी गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रकटनानुसार, रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्टने एकूण १८७.८४ कोटी रूपये तर बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने ६८.७८ कोटी रुपये दिले होते. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने ५९.६१ कोटी रूपये या दोन संस्थांना दिले होते.

📌रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्ट या संस्थेची स्थापना २००७ मध्ये झाली असून, त्याच्या अध्यक्षा इंदू रावत उर्फ माता मंगला (भोलेजी महाराज उर्फ महिपाल सिंह रावत यांच्या पत्नी) आहेत. भोलेजी हे उत्तराखंडचे भाजप नेते व मंत्री सत्पाल महाराज यांचे लहान भाऊ आहेत. रुरल इंडिया सपोर्टिग ट्रस्टने २०११-१२ व २०१८-१९ दरम्यान देणग्या दिल्या होत्या.

📌बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने २०१२-१३ आणि २०१८-१९ दरम्यान या दोन संस्थांना देणग्या दिल्या होत्या. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान देणग्या दिल्या. या संस्थेचा एफसीआरए परवाना एप्रिल २०१७ मध्ये रद्द झाला.

📌इतर परदेशी देणगीदारांत चीनच्या दूतावासाचा समावेश असून त्यांनी २००६-०७ मध्ये या संस्थांना ९० लाख रुपये दिले होते. युरोपीय समुदायाने २००६-०७ मध्ये ३.८४ लाख देणगी दिली होती. जिनेव्हातील ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रुव्हड न्यूट्रीशन या संस्थेने २.१६ कोटी रूपये दिले होते. राजीव गांधी फाऊंडेशन व राजीव गांधी विश्वस्त संस्था यांना परदेशातून १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ७६.१२ कोटी रूपये मिळाले होते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत २५०.५६ कोटी रूपये मिळाले. या संस्थांनी २०१९-२० मधील देणग्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये

🅾प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.”

🧩अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

🅾हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.

🅾हे एका वर्षासाठी असते.

🅾अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.

🅾उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.

🅾चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠अर्थसंकल्पाची उद्दिष्ट्ये💠💠

🅾अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामागे पुढील उद्दिष्ट्ये असतात.

🅾उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे.

🅾कालबद्ध उद्दिष्ट्ये सादर करणे. एका वर्षात कोणती आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य केली जाणार आहेत याची माहिती देणे.

🅾सुनिश्चित उद्दिष्टांसाठी निधीची किती प्रमाणात आवश्यकता आहे हे स्पष्ट करणे.

🅾निधी संकलन व खर्च यात कार्यक्षमता आणणे.

🅾मागील खर्चाच्या आधारे चालू वर्षाच्या खर्चाचा अंदाज करणे.

🅾उत्पन्न व खर्चाच्या विश्लेषणाचे साधन म्हणून कार्य करणे. उत्पन्न व खर्च यात कोणते बदल होत आहेत ते पाहणे.

🅾लोकांच्या प्रति असणारे आर्थिक इत्तरदायित्व स्पष्ट करणे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠शिलकीचे अंदाजपञक💠💠

🅾ज्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते असे अर्थसंकल्प.

🧩फायदे

आर्थिक शिस्त

आर्थिक कार्यक्षमता

खर्चाचे प्राधान्यक्रम

सरकारचा किमान हस्तक्षेप

भविष्यकालीन तरतूद

🧩तोटे

आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत

कालबाह्य संकल्पना

आर्थिक आपत्ती

कल्याणकारी राज्यसंकल्पनेशी विसंगत

आर्थिक विकासास पूरक नाही

अर्थसंकल्प साधन आहे, साध्य नाही

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠तुटीचे अंदाजपञक💠💠

🅾ज्या प्रकारच्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा कमी असते किंवा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असतो.

🧩फायदे

उत्पन्न व रोजगारात वाढ

मंदी विरोधी

बेरोजगारी घटविणे

आर्थिक विकास

उत्पादनास चालना

🧩तोटे

भाववाढीचा धोका

काळाबाजार

खर्चावर नियंञण नाही

उत्पादनरचना बिघडते

विषमता वाढते

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠संतुलित अंदाजपञक💠💠

🅾अशा अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न व खर्च समान असते.

🧩फायदे

खर्चावर नियंञण

चलनपुरवठा वाढत नाही

उत्पादनवाढीस उपयुक्त

कार्यक्षमता

अर्थसंकल्पिय परिणाम नाही

🧩तोटे

अर्थव्यवस्थेस उपयुक्त नाही

विकासाला पोषक नाही

मंदी वाढते

खर्चात अपव्यव

सामाजिक लाभ नाहीत

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०८ जुलै २०२०

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

❇️2014-19 या कालावधीत भारतात झालेली थेट परकीय गुंतवणूक (FDI)

– 284 अब्ज डॉलर.

❇️2019 साली जागतिक बँकेच्या ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ क्रमवारीत भारताचा क्रमांक

– 63 वा.

❇️प्रतिष्ठित ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकी खेळाडू

- राणी रामपाल (भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार).

❇️NITI आयोगाच्या आकांक्षी जिल्ह्यांसाठीच्या दुसर्‍या डेल्टा क्रमवारीत सर्वाधिक सुधारित जिल्हा

- विरुधुनगर, तामिळनाडू.

❇️या राज्य सरकारने ‘युवा स्वाभिमान योजना’ लागू केली

- मध्यप्रदेश.

❇️"द फार फील्ड" पुस्तकाचे लेखक

- माधुरी विजय.

❇️“एक्झिक्वीझीट कॅडवर्स" पुस्तकाचे लेखक

- मीना कंदसामी.

❇️"द जर्नी टू द फोर्बिडन सिटी" पुस्तकाचे लेखक

- दिपा अग्रवाल.

❇️या राज्याने नोकरी शोधणारे आणि खासगी उद्योजक यांना जोडण्यासाठी ‘स्किल कनेक्ट फोरम’ व्यासपीठ सादर केले

- कर्नाटक.

❇️2020 साली ‘आंतरराष्ट्रीय सहकारी दिन’ (जुलैचा पहिला शनिवार, 4 जुलै 2020) याची संकल्पना

- “कोऑपरेटीव्ह्ज फॉर क्लायमेट अॅक्शन”.

❇️या केंद्रशासित प्रदेश सरकारने 2 जुलै 2020 रोजी ‘पौधे लगाओ, पर्यावरण बचाओ’ अभियानाचा प्रारंभ केला

- दिल्ली.

1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले?

A. चूरामन (चूड़ामणि) ✅
B. गोकुलसिंह
C. राजाराम
D. बदनसिंह

🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721)

मुगलांबरोबर लढाई

2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते?

A. जवाहरसिंह
B. सूरजमल ✅
C. नंंदराम
D. गोकुल सिंह

🔴जाटों का प्लेटों
कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली

3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला?

A. सूरजमल
B. अली बहादुर
C. बंदा बहादुर ✅
D. बदनसिंह

🔴गुरु गोविंदसिंग यांची राजधानी होती

लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर
खालसा राज्य स्थापना

4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली?

A. वजीर खां
B. फर्रुखसियर ✅
C. बहादुरशाह पहिला
D. यापैकी कोणी नाही

🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.

5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ?

A. कर्नल स्लीमेन ✅
B. लॉर्ड एल्गिन
C. सर जॉन लॉरेंस
D. लॉर्ड मियो

🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...